मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ☆ अडगळ ☆ – सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी की कथा ‘अडगळ ’ इस भौतिकवादी एवं स्वार्थी संसार की झलक प्रस्तुत करती है। इस मार्मिक एवं भावुक कथा के एक-एक शब्द , एक-एक पंक्तियाँ एवं एक-एक पात्र हमें आज के मानवीय मूल्यों में हो रहे ह्रास का एहसास दिलाते हैं ।यह जीवन की सच्चाई है। क्या  ‘समय’ के साथ ‘संबंध’  भी पुरानी वस्तुओं की तरह ‘कबाड़’ में तब्दील हो जाते हैं?  मैं इस भावनात्मक सच्चाई को कथास्वरूप में रचने के लिए सौ. सुजाता काळे जी की लेखनी को नमन करता हूँ।)

☆ अडगळ ☆

 

काल रात्री आव्वाचा फ़ोन आला. ‘ताई’ म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागली. मला वाटलं  की आप्पांबरोबर भांडण झालं की काय ? तीच रडणं एकूण मलाही  धक्का  बसला. परवा तिचा एकुलता एक मुलगा सार्थक त्याच्या बायको मुलाबरोबर त्याच्या नवीन घरी राहायला गेला होता. तिचे घर सुने सुने झाले होते. रिकामे झाले होते. तिच्या घरट्यातील पाखरे उडून गेली होती आणि तिचे घर रिकामे झाले होते. म्हातारपणात उतार वय झालेल्या आई बापाला सोडून तो गेला होता. ज्या सार्थकला तिने जीवाचे रान करून, रात्रीचा दिवस करून, हाल अपेष्टा सोसून वाढवलं होत तोच तिचा एकुलता एक लेक या उतार वयात तिला सोडून वेगळं राहायला गेला होता.

नोकरी निमित्त मुलं परगावी – परदेशी राहणं वेगळं आणि एकाच शहरात बारा तेरा वर्षांनंतर आई बाप सोडून राहणं वेगळं, मग कारण काहीही असो ……! त्यात पोरकेपण , परकेपणा आणि एकटेपणाची भावना असते ती मन पोखरायला लागते. तिचं दुःख मला समाजात होत….. मला समाजात होत  की तिला काय सांगायचं  आहे….!!

अशीही तिनं गेली पाच सहा वर्षे घरात मौनच धारण केलं होतं.  ‘ मौनं सर्वार्थ साधनं …..! ‘   सार्थकच्या शिक्षित बायको बरोबर जुनी मॅट्रिक झालेल्या आव्वाचे लहान सहान वाद होतं असत.  संसार म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच. फक्त काम पुरताच बोलणे चालू होते.  पण आण्णांच्या स्वभावाला औषध नव्हतं. त्यांच्या वयाने अठ्ठ्याहत्तरी पार केली होती तरीही त्यांच्या तापट स्वभावात किंचित हि फरक झाला नव्हता. त्यांची सतत काही ना काही कुरबुर चालू असे. रेशनिंगच्या अन्नावर जगलेल्या आव्वाला सुस्थितीतील दिवसातील ढीगभर अन्न वाया गेलेले आवडत नव्हते. त्यामुळे घरात अधून मधून काही ना काही तक तक असे. आव्वाच्या अबोलाचे एक कारण असे की तिच्या स्वाभिमानी पण तापट मनाला तिच्या मुलाने सुनेसमोर केलेला अपमान सहन होतं नव्हता. गेल्या दहा बारा वर्षात ती हजारदा मला म्हणत असे की ताई तो मला असा बोलला …. तो मला तसा बोलला…. त्याच्या शब्दांनी माझ्या काळजात भोकं पडली आहेत. आणि तिचं काळीज रडताना बघून माझा थरकाप होतं असे. तिला मी खूप वेळा सांगितले की अशी तळ तळ करू नकोस. मलाही तिचं दुःख कळत होतं. एक आईचं दुसऱ्या आईचं हृदय समजू शकत होतं.

मी तिला बऱ्याचदा समजावले की लाखोंचा हिरा तुझ्या पासून दूर होण्यापेक्षा हजारांचे अन्न वाया जाऊ दे. असे असूनही सार्थक नवीन घर घेई पर्यंत गेली दहा बारा वर्षे एकत्र राहिला. त्यानेही गेली कित्येक वर्षे त्रास काढलाच. त्यामागे अनेक कारणे होती …… असो ….. घरातील चारीही माणसे हटवादी व तापट होती. त्यामुळे घराला तडा गेला होता. कधी कधी असं वाटत कि डिग्री घेऊन ज्ञान मिळतंच असे नाही. मनाचा मोठेपणा व समजूतदारपणाही हवा. तो कोणतीही डिग्री देत नाही.

आव्वाला हे माहित होताच की नवे घर घेतलं म्हणजे मुलगा व सून घराबाहेर पडणार. ती मला फोनवर सांगत होती की तिच्या सोन्यासारख्या नाती तिच्यापासून दूर केल्या. माझ्या मनाची तगमग माझ्या लेकाला कधीच कळली नाही. तो गेला तेव्हा मी घरात नव्हते पण शेजारची आक्का सांगत होती की तिने त्याला खूप समजावले की जाऊ नको. मुलींसाठी तरी रहा. दादा पण खूप  रडत होते……. पण त्याने ऐकले नाही.  ती सांगत होती…. रडत होती…. मी पण गळ्यात दाटून आलेला हुंदका गिळला. डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

मी एक दोनदा सार्थकला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मते आव्वाचंच चुकत होतं.  तीस वर्षे ज्याने आईचं ऐकलं त्याला आज आव्वा चुकीची वाटत होती. ज्या आव्वाची त्याने देवा सारखी पूजा केली होती ती आव्वा आज त्याला चुकीची वाटत होती. तो काहीही एकूण घेण्याच्या मनःस्तिथीत नव्हता. त्यानंतर मी त्याला समजावणे, सांगणे सोडू दिले होते. खर तो आमच्या सर्वांपासून मनाने खूप दूर गेला होता. नात्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. आता मलाच पोरकं आणि परकं परकं वाटत होतं.

मी कल्पना करू शकत होते की भविष्यात माझा  मुलगा  आला सोडून गेला तर ……  नकोच …. किती भयंकर कल्पना …… !!  हि कल्पना पण सहन होतं नव्हती…….!!  माझ्या अंगावर शहरे उभे राहिले …..!!

मी विचारात गर्क झाले होते . माझा हुंकार न मिळाल्यामुळे आव्वा ‘ताई , ताई .. म्हणून हाक देत राहिली.  मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हटलं , आव्वा मी ऐकत आहे . तू बोल. सगळं  सामान घेऊन गेला का? ‘ तर ती म्हणाली, ‘नाही,  अजून सगळं सामान घेऊन गेला नाही. गरजेचं नेलं आहे. जुनं जुनं सगळं इथंच आहे. नवीन घरात जुन्या वस्तू कशाला? असाही फ्रिज जुना झालाय, टी. व्ही. जुना झालाय, वाशिंग मशीन, मिक्सर जुना झालाय…. सगळं जुनं झालंय…. आम्ही पण जुने झालोय. अडगळीच्या वस्तू आणि आमची ‘अडगळ ‘ इथंच ठेवून गेलाय….. मला तिच्या ‘अडगळ’ म्हणण्याचा मत्यार्थ कळाला.  आव्वा बोलत होती …. रडत होती ….. मी ऐकत होते …. रडत होते …… किती अचूक शब्द प्रयोग केला तिनं ….. म्हातारपण म्हणजे खरंच ‘अडगळ ‘ असते का??

 

© सुजाता काले ✍

पंचगनी, महाराष्ट्र।

9975577684




योग-साधना LifeSkills/जीवन कौशल ☆ What determines HAPPINESS? ☆ Shri Jagat Singh Bisht

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer,  Author, Blogger, Educator and Speaker.)

☆ What determines HAPPINESS? ☆

Video Link : What determines HAPPINESS?

 

What determines HAPPINESS?

CAN YOU MAKE YOURSELF LASTINGLY HAPPIER?

This video provides you answers to these questions based on POSITIVE PSYCHOLOGY – the modern Science of Happiness.

According to Positive Psychologists, the enduring level of happiness that you experience is determined by three factors: your biological set point, the conditions of your life, and the voluntary activities you do.

YES!! You can make yourself lastingly happier by practicing Happiness Activities that have been proven to work by Positive Psychologists.

It is worth striving to get the right relationships between yourself and others, between yourself and your work, and between yourself and something larger than yourself. If you get these relationships right, a sense of purpose and meaning will emerge.

Founders: LifeSkills

Jagat Singh Bisht

Master Teacher: Happiness & Well-Being; Laughter Yoga Master Trainer Past: Corporate Trainer with a Fortune 500 company & Laughter Professor at the Laughter Yoga University. Areas of specialization: Behavioural Science, Positive Psychology, Meditation, Five Tibetans, Yoga Nidra, Spirituality, and Laughter Yoga.

Radhika Bisht:

Yoga Teacher; Laughter Yoga Master Trainer Areas of specialization: Yoga, Five Tibetans, Yoga Nidra, Laughter Yoga.




आध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता – पद्यानुवाद – चतुर्थ अध्याय (22) प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

चतुर्थ अध्याय

( योगी महात्मा पुरुषों के आचरण और उनकी महिमा )

यदृच्छालाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः ।

समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ।।22।।

जो स्वप्राप्ति से तुष्ट द्वन्द से मुक्त ईर्ष्या रहित रहा

हार जीत में सम रह करते कर्म कभी न बद्ध हुआ।।22।।

भावार्थ :  जो बिना इच्छा के अपने-आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहता है, जिसमें ईर्ष्या का सर्वथा अभाव हो गया हो, जो हर्ष-शोक आदि द्वंद्वों से सर्वथा अतीत हो गया है- ऐसा सिद्धि और असिद्धि में सम रहने वाला कर्मयोगी कर्म करता हुआ भी उनसे नहीं बँधता।।22।।

 

Content with what comes to him without effort, free from the pairs of opposites and envy, even-minded in success and failure, though acting, he is not bound. ।।22।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर

[email protected]

मो ७०००३७५७९८

 

(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ तन्मय साहित्य – # 7 – गुरु पर्व पर विनम्र नमन….. ☆ – डॉ. सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

डॉ  सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

 

(अग्रज  एवं वरिष्ठ साहित्यकार  डॉ. सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी  जीवन से जुड़ी घटनाओं और स्मृतियों को इतनी सहजता से  लिख देते हैं कि ऐसा लगता ही नहीं है कि हम उनका साहित्य पढ़ रहे हैं। अपितु यह लगता है कि सब कुछ चलचित्र की भांति देख सुन रहे हैं।  आज के साप्ताहिक स्तम्भ  “तन्मय साहित्य ”  में  गुरु पर्व  पर प्रस्तुत है एक कविता  “गुरु पर्व पर विनम्र नमन…..। )

 

☆  साप्ताहिक स्तम्भ – तन्मय साहित्य – # 7 ☆

 

☆ गुरु पर्व पर विनम्र नमन…..  ☆  

 

क्या कहें आपको, अध्यापक

टीचर, शिक्षक जी, या गुरुवर

या कहें, शिक्षकों के शिक्षक

दीक्षा दानी, हे पूण्य प्रवर।

 

क, क-कहरा से शुभारम्भ

ज्ञ, ज्ञान प्राप्ति ,करवाते हो

य, योग, गुणनफल, गुण अनेक

भ, भाग-बोध सिखलाते हो।

 

जीवन के लक्ष्य प्राप्ति में, गुरुवर

सहचर तुम बन जाते हो

बाधाओं से,  संघर्ष करें

साहस के मंत्र, सिखाते हो।

 

कहते हैं कि, है शब्द – ब्रह्म

तो, ब्रह्म ज्ञान के, हो दाता

गुरु-गोविंद में से पूज्य कौन

गुरुवर ही है, विद्या दाता।

 

हो ज्ञानी, तुम सम्माननीय

हे वंदनीय, है नमन् तुम्हें

अभिलाषा है, अनवरत,गुरु-

मुख से, अमृत रसधार बहे।

 

आशीष आप के बने रहें

गुण-ज्ञान की, प्रीत फुहार रहे

सद्भाव, शांति, करुणा, मन में

जन-जन से, मधुमय प्यार रहे।

 

है नमन् तुम्हें, सादर प्रणाम

शिक्षक गुरुजन का,अभिनंदन

अन्तर्मन, भक्ति भाव से,शीष

झुका कर, करते हैं, वन्दन।

 

© डॉ सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

जबलपुर, मध्यप्रदेश

मो. 9893266014




हिन्दी साहित्य – कविता ☆ सनातन प्रश्न ☆ – डॉ. मुक्ता

डॉ.  मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  आज प्रस्तुत है  उनकी एक विचारणीय कविता   “सनातन प्रश्न ”।)

 

☆ सनातन प्रश्न

 

चंद सनातन प्रश्नों के

उत्तर की तलाश में

मन आज विचलित है मेरा

कौन हूं,क्यों हूं

और क्या है अस्तित्व मेरा

 

शावक जब पंख फैला

आकाश में उड़ान भरने लगें

दुनिया को अपने

नज़रिए से देखने लगें

उचित-अनुचित का भेद त्याग

गलत राह पर कदम

उनके अग्रसर होने लगें

दुनिया की रंगीनियों में

मदमस्त वे रहने लगें

माता-पिता को मौन

रहने का संकेत करने लगें

उनके साथ चंद लम्हे

गुज़ारने से कतराने लगें

आत्मीय संबंधों को तज

दुनियादारी निभाने लगें

तो समझो –मामला गड़बड़ है

 

कहीं ताल्लुक

बोझ ना बन जाएं

और एक छत के नीचे

रहते हुए होने लगे

अजनबीपन का अहसास

सहना पड़े रुसवाई

और ज़लालत का दंश

तो कर लेना चाहिए

अपने आशियां की ओर रुख

ताकि सुक़ून से कर सकें

वे अपना जीवन बसर

 

डा. मुक्ता

पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी,  #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com

मो•न• 8588801878

 




मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 8 – पंढरीची वारी ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी  पंढरपुर  वारी  से संबन्धित  स्मृतियाँ।  उनकी स्मृतियाँ अनायास ही हमें याद दिलाती हैं कि समय के साथ संस्कार जो हमने विरासत में पाये हैं आधुनिकता, व्यावहारिक एवं स्वास्थ्य कारणों से बदलते जाते हैं। किन्तु,  आस्थाऔर मान्यताएं बनी रहती हैं।  सुश्री प्रभा जी ने इस विषय पर बड़ी ही बेबाकी से अपनी राय रखी हैं एवं मैं भी उनसे पूर्णतः सहमत हूँ। 

आज प्रस्तुत है उनका यह पठनीय आलेख “पंढरीची वारी ”।   

अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 8 ☆

 

☆ पंढरीची वारी ☆

 

वर्षानुवर्षे लोक श्रद्धेने वारीला जातात, इतका काळ ही प्रथा टिकून आहे हे खरोखर विलक्षण आहे, लहानपणापासून आषाढी कार्तिकी एकादशी चा उपवास केला जातो, आमचं ग्रामदैवत सोमेश्वर त्यामुळे घरात सगळे शिवभक्त, नाथपंथिय असल्याने गोरक्षनाथाची बीज आणि शिवरात्र हे घरात होणारे उत्सव! माहेरी कोणी वारीला गेल्याचं स्मरत नाही…नसावंच!

सासरी आल्यावर सासूबाई विठ्ठल भक्त, दर एकादशी चा उपवास करणा-या धार्मिक, सासरे पालखीच्या दिवसात वारक-यांना जेवण देत ती प्रथा मोठे दीर जाऊ बाई अजूनही पाळतात, दोनशे-अडीचशे वारकरी जेवायला येतात !

माझ्या मनातही विठ्ठलभक्ती आहे लग्नानंतर !….संत परंपरेचा आदर आहे पूर्वीपासूनच!

वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण म्हणाली, आपण आळंदी ते पुणे वारी बरोबर येऊ चालत मी हो म्हटलं, पहाटे स्वारगेटहून बसने आळंदीला गेलो आणि वारीत सामिल झालो…. प्रवासात कोणी कोणी खिचडी, पोहे असं काही खायला देत होते ते खात होतो फक्त पाण्याची बाटली बरोबर होती, संध्याकाळी पुण्यात शिवाजीनगर ला पोहोचलो, तिथून रिक्षा पकडून मैत्रीणीच्या घरी गेलो, तिच्याकडे पिठलंभात करून खाल्ला! माझे पाय सुजले होते चालल्यामुळे, त्या मैत्रीणीने तेल गरम करून माझे पाय चोळून  दिले ही तिची सेवा चिरस्मरणात राहणारी…वारीमुळे निर्माण झाली ही मैत्रीतल्या कृतज्ञतेची भावना! वारीतला तो अनुभव- आळंदी ते पुणे… छान होता, पण फार भक्तिभावाने किंवा भारावलेपणाने ओथंबलेला नव्हता!

आता कालच एका मैत्रिणीचा फोन झाला ती आळंदीच्या पालखीबरोबर चालत पंढरपूर ला गेली…वारीतले फोटो, भारावलेपण….. मला स्वतःला आता  यापुढे कधीही वारीत जायची इच्छा नाही…पण जे जातात त्यांच्या स्टॅमिन्याचं विशेषतः साठी ओलांडलेल्यांचं कौतुक आहे, आत्ता एका तरूण मुलाला विचारलं ,”वारी बद्दल तुझं मत काय? “तर तो म्हणाला ” दोन दिवस पुण्यातले रस्ते बंद होतात, वाहतूकीत आडथळे एवढंच मत आहे बाकी काही नाही”, मी आत्ता सोसायटीच्या कृष्णमंदिरात बसलेय आणि हा तरूण अनोळखी, मंदिरात दर्शनाला आलेला, पुजा-याशी मराठीत बोलत असल्यामुळे मी त्याच्याशी बोलले! वारी एक आश्चर्य, अस्मिता…. पण मला स्वतःला वारीचं विशेष आकर्षण नाही, ईश्वरवादी, आस्तिक असूनही!

देह त्यागताना

डोळाभर दिसो

आत्म्या मध्ये वसो

विठ्ठलचि॥

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503




मराठी साहित्य – कविता ☆ गुरूपौर्णिमा विशेष चारोळी लेखन – गुरूपौर्णिमा ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की   गुरूपौर्णिमा पर विशेष चारोळी लेखन। )

 

☆ गुरुपौर्णिमा . . . ! ☆

*गुरूपौर्णिमा विशेष चारोळी लेखन*

 

1

माता, पिता, मानू

दोघे  आद्य गुरू

नाम संकीर्तन

जीवनात स्मरू.. .

 

2

गुरु विना आहे

जीवनाचा माठ

जैसा निरर्थक

जलाविना काठ. . . . !

 

3

गुरू आहे साद

संस्कारांची वात

अंतरी निनाद

तेजाळली दाट. . . . !

 

4

आदर्शाची ठेव

गुरूभाव दुजा

तिच्या पुढे कुणी

ठरू नये खुजा. . . !

 

5

शिष्याचे जीवन

गुरु एक नाम

आळसाने कधी

गाठू नये धाम. . . . !

 

6

गुरू आहे पारा

अंतरी मतीचा

दाखवी चेहरा

नैतिक नितीचा.. . . !

 

7

ज्ञान देण्या येई

जीवनी शिक्षक

देई अनुभव

तोच परिक्षक. . . . !

 

8

मौज मजेतही

नाही कुणा रजा

मित्र होता गुरु

वेळ काळी सजा.. . !

 

9

ज्ञानदाता आहे

गुरूचेच रूप.

ठेवावे सोबत

त्याचे निजरूप. . . . !

 

10

आज्जी,मामी,काकी

गुरू दृष्टी क्षेप

मायेमध्ये दडे

लेकराची  झेप. . . !

 

11

नावे कोणाला

कोणी गुरूजन

घेणार्‍याने घ्यावे

दात्यानेच मन  .. . . !

 

12

कला,क्रिडे मध्ये

हवा अविष्कार

अनुभवी व्यक्ती

गुरू जाणकार. . . . . !

 

13

दिल्यानेच मिळे

केल्यानेच होई

ज्ञान, गुण,  किर्ती

गुरूपदा नेई .. . . !

 

14

परिसाच्या संगे

लोह  आकारते

गुरू कांचनाने

देह साकारते. . . . !

 

15

नसावा विवेक

असावा विचार

गुरू नाम घेता

नसावा विकार. . . . !

 

16

गुरु माझी आई

गुरू माझा बाप

ओळखला ईश

हरे भवताप . . . . !

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

 




योग-साधना LifeSkills/जीवन कौशल ☆ आनंदमय जीवन के वैज्ञानिक सूत्र: खुशहाली की ओर पहला कदम ☆ श्री जगत सिंह बिष्ट

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer,  Author, Blogger, Educator and Speaker.)

☆ आनंदमय जीवन के वैज्ञानिक सूत्र: खुशहाली की ओर पहला कदम☆

Video Link : आनंदमय जीवन के वैज्ञानिक सूत्र: खुशहाली की ओर पहला कदम

 

इस वीडियो में है आनंद की विज्ञान सम्मत व्याख्या और खुशहाली की राह की ओर इशारा..

आनंद का वैज्ञानिक आधार क्या है?

आनंद के आधुनिक विज्ञान (The Science of Happiness, Positive Psychology) के अनुसार, आनंद के पांच तत्त्व हैं:

The Five Elements of Happiness:

Positive Emotion

Engagement or flow

Relationships

Meaning

Accomplishment

सरल हिंदी में इन्हें कह सकते हैं:

सुखद अनुभूति

किसी काम में गहरे डूब जाना

आत्मिक सम्बन्ध

जीवन का अर्थ या मायने

उपलब्धि

इस वीडियो में इन तत्वों की व्याख्या की गयी है, इन्हें समझाया गया है। इन्हें समझने के बाद आप अपने आनंद को और विस्तृत कर सकते हैं और खुशहाली की ओर अपने कदम बढ़ा सकते हैं।

आनंदमय जीवन के वैज्ञानिक सूत्र:

खुशहाली की ओर पहला कदम:

– जगत सिंह बिष्ट

The Five Elements of Well-Being:

Happiness is a thing and well-being is a construct. The five elements of well-being are positive emotion, engagement, relationships, meaning, and accomplishment.

Positive Emotion: Positive Emotion includes the feelings of joy, excitement, contentment, hope and warmth. There may be positive emotions relating to the past, present or future.

Engagement: Engagement denotes deep involvement in a task or activity. One does not experience the passing of time. One experiences flow in sports, music and singing but one may also experience it in work, reading a book or in a good conversation.

Relationships: We feel happy when we are among family and friends. The quality and depth of relationships in one’s life make it rich.

Meaning: It’s connecting to something larger than life.

Accomplishment: One strives for achievements in life as a source of happiness.

Each of these elements contributes to well-being. The good news is that each one of the above may be cultivated and developed to enhance level of well-being.

 

Founders: LifeSkills

Jagat Singh Bisht

Master Teacher: Happiness & Well-Being; Laughter Yoga Master Trainer Past: Corporate Trainer with a Fortune 500 company & Laughter Professor at the Laughter Yoga University. Areas of specialization: Behavioural Science, Positive Psychology, Meditation, Five Tibetans, Yoga Nidra, Spirituality, and Laughter Yoga.

Radhika Bisht:

Yoga Teacher; Laughter Yoga Master Trainer Areas of specialization: Yoga, Five Tibetans, Yoga Nidra, Laughter Yoga.




आध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता – पद्यानुवाद – चतुर्थ अध्याय (21) प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

चतुर्थ अध्याय

( योगी महात्मा पुरुषों के आचरण और उनकी महिमा )

 

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।

शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्‌।।21।।

 

जिसने फल की आशा त्यागी ,संयमित, भोग का त्याग किया

सब शारीरिक धर्म निभाया,जीवन को निष्कलुष जिया।।21।।

 

भावार्थ :  जिसका अंतःकरण और इन्द्रियों सहित शरीर जीता हुआ है और जिसने समस्त भोगों की सामग्री का परित्याग कर दिया है, ऐसा आशारहित पुरुष केवल शरीर-संबंधी कर्म करता हुआ भी पापों को नहीं प्राप्त होता।।21।।

 

Without hope and with the mind and the self controlled, having abandoned all greed, doing mere bodily action, he incurs no sin। ।।21।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर

[email protected]

मो ७०००३७५७९८

 

(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)




हिन्दी साहित्य- व्यंग्य – ☆ गुरुकुल और कुलगुरु ☆ श्री विनोद साव

श्री विनोद साव 

(आज प्रस्तुत है सुप्रसिद्ध व्यंग्यकर श्री विनोद साव जी का  गुरु पूर्णिमा पर विशेष व्यंग्य “गुरुकुल और कुलगुरु”।)

 

☆ व्यंग्य – गुरुकुल और कुलगुरु ☆

 

परंपराओं की इस दुनिया में  गुरुकुल और कुलगुरु भी एक प्राचीन परंपरा रही है। हमारी शिक्षा प्रणाली का  यह  प्रारंभिक रूप  पहले  ऋषि मुनियों के कब्जे में था। अब  न ऐसे  ऋषि तपस्वी रहे  और ना उनका  कब्जा रहा। गुरुकुल व्यवस्था  एक पाठशाला के समान थी जिसमें एक गुरु  और उनके  कुल  शिष्य  हुआ करते थे। एक गुरु से  शिक्षा प्राप्त करने वाले  शिष्यों का समूह  उस  गुरु के कुल के रूप में जाना जाता था। आज के विद्यालयों के समान  तब  गुरुकुल में  अनेक गुरु  नहीं होते थे। इसलिए  वह एक  अध्यापक गुरुकुल का प्रधान तो  होता था लेकिन अध्यापक नहीं।

गुरु को यदि कुल के पार्श्व में लगा दें तब यह कुलगुरु बन जाता है.  गुरुकुल में गुरु आगे होते थे और शिष्यों का कुल पीछे.  कुलगुरु में कुल का वर्चस्व होता था जहाँ गुरु को जाना पड़ता था.  गुरुकुल में शिष्य गुरु के पास जाते थे तो कुलगुरु शिष्यों के घर जाते थे.  एक गुरुकुल में गुरु विश्वामित्र हुए तो एक कुल के कुलगुरु वशिष्ठ हुए.  कुछ गुरुओं ने अपने को भगवान का अवतार भी घोषित कर दिया जहाँ वे ‘योग से भोग’ लगाने तक का सारा कारोबार सशुल्क निपटाते हैं.

आजकल यह दोनों परंपरा कहीं-कहीं संगीत के उस्तादों व उनके शागिर्दों के बीच, कुछ धर्माश्रमों तथा वहां से उपजी साध्वियों के मध्य और राजनीति में दलाली करने वालों के बीच काफी फल फूल रही है। कुछ गुरुओं ने अपने को भगवान का अवतार भी घोषित कर दिया है। इनके शिष्य त्याग तपस्या में चंदा एकत्र करके अपने आश्रमों को भेजते हैं जहां एयर कंडीशन महलों वह एयर कंडीशन कारों में रहने वाले कुछ गुरु ‘संभोग से समाधि’ लगाने तक का सारा कारोबार निपटाते हैं। मथुरा में ऐसा ही एक गुरुकुल है कृपालु कुंज जहां के कृपालु महाराज अपनी शिष्याओं पर कृपा करते हुए नागपुर में रंगे हाथ गिरफ्तार हुए थे।

राजनीति में गुरुकुल से ज्यादा कुलगुरु परंपरा दिखाई देती है. यहाँ राजनेताओं का ‘कुल’ किसी न किसी गुरु के इशारे पर नाचता है. इन कुलगुरुओं के शिष्य कई कई देशों के राष्ट्र-नायक, मंत्री, राज्यपाल व सचिव जैसे प्रभावशाली लोग होते हैं.  ये सत्ता की दलाली करने, निगमों-प्रतिष्ठानो में अपने प्रिय भक्तों को नामज़द करवाने, भक्तो को योगासन करवाने से लेकर स्विस बैंक में खाता खुलवाने, देश की सुरक्षा का भार उठाते हुए हथियारों की खरीद-फरोख्त में हाथ बंटाने की गूढ़ शिक्षा अपने भक्तों को वक्त-बेवक्त देते रहते हैं.

अब आज की शिक्षा प्रणाली में इस परंपरा का निर्वाह देखें तो आज के स्कूल का एक मास्टर गुरुकुल और कुलगुरु दोनों की भूमिकाएं एक साथ निभा देता है. जब वह पढाने जाता है तो उसका स्कूल एक गुरुकुल होता है. फिर वही मास्टर शिष्यों के घर जाकर टयूशन पढाता है तब वह कुलगुरु बन बैठता है.  आज शिष्य जिस गुरुकुल में जाते हैं वहीं का गुरु उनका कुलगुरु भी होता है. वे दिन में ‘गुरुकुल’ में पढते हैं और शाम को ‘कुलगुरु’ से पढते हैं.  एक ही मास्टर गुरुकुल और कुलगुरु दोनों की आमदनी अकेला हजम कर जाता है. वह गुरुकुल में शिष्य को फेल कर अपने को कुलगुरु बनाये जाने को बाध्य करता है. ऐसा कर लेने के बाद वह मूर्ख शिष्य को मेरिट में लाने का चमत्कार कर दिखाता है.

आज जो शिष्य गुरुकुल और कुलगुरु दोनों ही जगह सुर में सुर मिलाएगा वही अपने ‘केरियर’ को बेसुरा होने से बचाकर चैन की बंसी बजायेगा.

 

सौजन्य: विनोद साव के संग्रह

(‘मैदान-ए-व्यंग्य’ से )