Shri Jagat Singh Bisht
(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator and Speaker.)
Video Link >>>>>>
The mind when developed and cultivated brings happiness….
Shri Jagat Singh Bisht
(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator and Speaker.)
Video Link >>>>>>
The mind when developed and cultivated brings happiness….
ई-अभिव्यक्ति: संवाद– 7
आशा करता हूँ आपको e-abhivyakti के होली विशेषांक की रचनाएँ पसन्द आई होंगी जिन्हें मित्र एवं वरिष्ठ रचनाकारों ने बड़ी मेहनत से तैयार की थीं।
वास्तव में 21 मार्च को मात्र होली पर्व ही नहीं था अपितु और भी महत्वपूर्ण राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय दिवस भी थे। इनमें दो का उल्लेख करना चाहूँगा।पहला National Single Parent Day – 21st March और दूसरा विश्व कविता दिवस – 21 मार्च। National Single Parent Day – 21st March के उपलक्ष में सुश्री स्वपना अमृतकर की भावप्रवण मराठी रचना “माऊली” प्राप्त हुई। शेष रचनाएँ “विश्व कविता दिवस” से संबन्धित हैं।
जब कभी कविता की चर्चा होती है और मैं अपना आकलन करने की चेष्टा करता हूँ तो उन हस्तियों में हिन्दी के कुछ चर्चित नाम हैं डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”, डॉ. विजय तिवारी “किसलय”, डॉ. सुरेश कुशवाहा “तन्मय” एवं सुश्री नीलम सक्सेना चंद्रा।
अभी हाल ही में मेरा परिचय मराठी के समकालीन वरिष्ठ कवि कविराज विजय यशवंत सातपुते जी से हुआ। इनके काव्य एवं साहित्य के प्रति समर्पण की भावना से मैं हतप्रभ हूँ। इसी संदर्भ में मराठी के सशक्त हस्ताक्षरों से परिचय हुआ। इनमें कुछ चर्चित नाम हैं जैसे सुश्री प्रभा सोनवणे, सुश्री रंजना लसणे, सुश्री स्वप्ना अमृतकर, सुश्री आरूशी दाते, श्री दीपक करंदीकर, श्री टीकम शेखावत, श्री सुजित कदम आदि। संयोगवश मैं इनमें से श्री दीपक जी के अतिरिक्त किसी से भी व्यक्तिगत नहीं मिल सका किन्तु, इनका साहित्य पढ़ते-पढ़ते इनकी छवि अवश्य कहीं न कहीं मस्तिष्क में अंकित हो गई है।
इन सबके काव्य संयोजन में एक बात जो मुझे इनसे जोड़ती है वह है इन सबका संवेदनशील हृदय, शब्दों का चयन, मनोभावनाओं का उत्कृष्ट शाब्दिक चित्रण और भाषा पर नियंत्रण।
इस संदर्भ में मैं अपनी कविता “Words ….. and Poetry” की निम्न पंक्तियाँ आपसे साझा करना चाहता हूँ।
My words
never sleep.
When you are sleeping
then
and
even when I sleep
then too.
These words are
my existence
my identity.
When the world sleeps
in their own sleep,
then these words
awake me
and
make me feel that
some words are innocent
unknown to each other
I try to associate them
in my vocabulary
in my brain
and
try to tell them –
It is only their identity.
These words
sometimes
correlate with each other
and
sometimes
slip from the hand
slip from the heart
and
slip away
far away …
None can
bind them,
one’s brain even
and
even boundaries of
the nations too.
Whenever,
I feel lonely
alone
in silence,
these words
try to tell me
songs of lakes
and
songs of springs.
Breeze over
green fields
and
green meadows.
Fearful stories
of hills
dark forests
and
history buried
in and under
the historical forts.
These words have
their own identity
in my heart
in my vocabulary.
My all words are
superb
extremely superb
to me.
Sometimes,
I get
some insensitive words
in the journey of life
they disturb me.
I had to keep them away
then only
I could create such poetry
from the remaining words.
आज बस इतना ही।
हेमन्त बावनकर
श्री जय प्रकाश पाण्डेय
जीवन-प्रवाह
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की विश्व कविता दिवस पर जीवन की कविता –“जीवन –प्रवाह” )
सबसे बड़ी होती है आग,
और सबसे बड़ा होता है पानी,
तुम आग पानी से बच गए,
तो तुम्हारे काम की चीज़ है धरती,
धरती से पहचान कर लोगे,
तो हवा भी मिल सकती है,
धरती के आंचल से लिपट लोगे,
तो रोशनी में पहचान बन सकती है,
तुम चाहो तो धरती की गोद में,
पांव फैलाकर सो भी सकते हो,
धरती को नाखूनों से खोदकर,
अमूल्य रत्नों भी पा सकते हो,
या धरती में खड़े होकर,
अथाह समुद्र नाप भी सकते हो,
तुम मन भर जी भी सकते हो,
धरती पकडे यूं मर भी सकतेहो,
कोई फर्क नहीं पड़ता,
यदि जीवन खतम होने लगे,
असली बात तो ये है कि,
धरती पर जीवन प्रवाह चलता रहे।
© जय प्रकाश पाण्डेय, जबलपुर
(श्री जय प्रकाश पाण्डेय, भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा हिन्दी व्यंग्य है। )
*कविताच माझी*
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा “विश्व कविता दिवस – 21 मार्च” पर वीणावादिनी देवी माँ सरस्वती को नमन करती हुई कवि-हृदय के उद्गारों से परिपूर्ण कविता “कविताच माझी “। )
वृत्त भुजंग प्रयात.
गणेशा प्रती रे सदा लीन राहू
मनी शारदेचे, चला गीत गाऊ.
पहा लेक माझी, तिचे गाव पाहू
गुणी ही कवीता, नवे विश्व साहू. . . . !
कवीता मनाची, तिचे विश्व मोठे
तिथे अक्षरांचे, किती भव्य साठे
पहा वास्तवाने, मना गांजलेले
तरी कल्पनेने, तया जिंकलेले. . . . !
अशी ही कवीता तिचे हे पवाडे
खुली आज झाली, मनाची कवाडे.
जिथे काव्ययात्री, सदा होत गोळा
तिथे सोहळा हा, पहा रंगलेला. . . . !
असे ज्ञानदाते, असे ज्ञानदान
कवीता प्रभावी, करे योगदान
मनाचीच बोली, जिथे जन्म घेते
तिथे ही कवीता, करी काम मोठे. . . . . !
कुणा जाणिवांची, कुणा नेणिवांची
इथे जोड लाभे, मतीला गतीची
विचारी मनाला, हवी साथ जेथे
तिथे काव्ययात्री, करी काम साचे. . . . !
मिळे मेजवानी, मनाची मनाला
अहो भाग्य माझे, असे स्वागताला
इथे ना कुणाला, अपेक्षा धनाची
मिळे मान मोठा, कृपा शारदेची . . . !
कधी वेदनेच्या, उरी स्वार व्हावे
कधी भावनेच्या, जगी यार व्हावे
मनाने मनाला, असे पारखावे
जसे सावलीने, उन्हा खेळवावे. . . . !
अशी काव्य बोली, कवीता ठरावी
तिथे शब्द शैली, कमी ना पडावी.
कवीताच माझी, तिचा दूर डंका
नमस्कार माझा, तुम्हा ज्ञानवंता . . . . !
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798
*कवीता माझी, मी कवितेचा. . . !*
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी का “विश्व कविता दिवस – 21 मार्च” पर उनके कवि-हृदय की विवेचना करता यह आलेख। आप इस आलेख के माध्यम से जान सकते हैं कि कविता उनके व्यक्तिगत जीवन से कितनी गहराई तक जुड़ी हुई है।)
*कवित्* हा मुळ शब्द. याचा अर्थ गुणगुणणे असा आहे. आशयघन शब्द रचना गुणगुणत असताना, काव्य गुण, शब्दालंकारांनी ती नटत जाते. मनात आकारते, कागदावर साकारते, ह्रदयसुता म्हणून जन्माला येते. कविता स्वतः जगते, व्यक्त झालेल्या शब्दातून.. आणि जगायला शिकवते मिळालेल्या अनुभुतीतून. म्हणूनच मी म्हणतो, ”कविता माझी. . . मी कवितेचा” !
कवितेमधून मनोरंजन व्हावे, यापेक्षा प्रत्यक्ष कविता जगताना, घेतलेल्या अनुभवांच प्रगटीकरण कवितांद्वारे व्हावे असे मला वाटते. कवितेमधून एक माणूस दुसर्याशी जोडला जावा. परस्परांमध्ये विश्वबंधुतेचं नात निर्माण व्हावं, या उद्देशाने कवितेची संवाद साधत गेलो. आणि या संवादातूनच माझी जडणघडण सुरू झाली.
*साहित्यिक म्हणजे मूर्तीमंत प्रतिभा* आणि *रसिक म्हणून मूर्तीमंत अक्षरे* असं मी मानतो.
या रसिकांनी (मूर्तीमंत अक्षरांनी) माझ्या प्रतिभा शक्तीला दिलेल वरदान म्हणजेच ही *अक्षरलेणी*
या कवितेन मला मुलीच प्रेम दिले. आता ही ह्रदयसुता रसिक घरी सुखाने नांदते आहे. एक ओळख जेव्हा कला कलाकारांना मिळवून देते तेव्हा तो कलाकार सर्वस्वी त्या कलेचा आणि त्या कलेवर प्रेम करणार्या तमाम रसिक मायबापांचा होऊन जातो.
कोरी पाटी जीवनाची. त्यावर कवितेचा श्रीगणेशा केला जातो. माझी कविता साधी सोपी आहे. त्यात उथळ पणा नाही. विद्रोहाचा टाळ्यांसाठी घेतलेला जातीवादी तडका नाही. ही कविता सौंदर्य वादी असली तरी व्याकरण दृष्ट्या सालंकृत आहे. माझ्या कवितेत स्वप्न रंजन असले तरी वास्तवाचे भान आहे. आशा वादी असली तरी मर्यादाशील आहे. कविता लाघवी आहे. माझ्या इतकाच रसिकांना ही तिने लळा लावला आहे.
*लेक माझी सासुराला आज आहे जायची
एक कविता द्यायची अन् एक कविता घ्यायची*
रसिकांनी दिलेली प्रतिक्रिया ही देखील एक कविता असते हे जेव्हा जाणवलं तेव्हा खर्या अर्थाने कविता जगायला शिकलो. कविता कशी असावी हे कळण्याअगोदर कविता कशी नसावी हे कवितेनच मला शिकवल. अबोल कविता बरच काही सांगून जायची. म्हणून जमेल तेव्हा जमेल तितके तिला तिच व्यासपीठ मिळवून देतो. ते ही कुठलाही अट्टाहास न करता. कविता ऐकायला देखील तितकीच आवडते जितकी सादर करायला आवडते. माझ्या इतकच रसिकांच्या मनात ही तीने घर निर्माण केले आहे.
”अक्षरांना अक्षरांची आस आहे लागली
काव्यप्रेमी रसिकांची इथेच वृत्ती दंगली.”
अशी भूमिका ठेवून, वाचन, लेखन, चिंतन, मनन कलाव्यासंग जोपासत आहे. अक्षर अक्षर नेणून निर्मिलेली ही कविता कधी छंद मुक्त तर कधी छंदोबद्ध होऊन समाजात सन्मानाने वावरते आहे. माझी कविता चारचौघात वावरताना तिच्या नावापुढे माझं नाव लावते याहून दुसरे *सौभाग्य* (शत जन्माचे भाग्य ) कोणते?
आज पूर्ण तीन दशके कविता माझी आहे. ती माझी आहे, माझी राहिल. माझ्या नंतरही आमचे नाते रसिक मनात जीवंत ठेवण्याइतकी कार्यप्रवण वाटचाल तिने केलेली आहे. म्हणूनच अभिमानाने सांगावेसे वाटते
*कविता म्हणजे पायसदान
कविता म्हणजे एक दुवा
माणूस माणूस जावा जोडत
जगण्यासाठी मंत्र नवा.! *
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
द्वितीय अध्याय
साँख्य योग
( अर्जुन की कायरता के विषय में श्री कृष्णार्जुन-संवाद )
(सांख्ययोग का विषय)
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।17।।
वह अविनाशी अमर है , जग जिसका निर्माण
उसे मिटा सकता नहीं , कोई निश्चित जान।।17।।
भावार्थ : नाशरहित तो तू उसको जान, जिससे यह सम्पूर्ण जगत्दृश्यवर्ग व्याप्त है। इस अविनाशी का विनाश करने में कोई भी समर्थ नहीं है ।।17।।
Know That to be indestructible, by whom all this is pervaded. None can cause the destruction of that, the imperishable. ।।17।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
सुश्री स्वप्ना अमृतकर
*माऊली*
(सुश्री स्वप्ना अमृतकर जी की National Single Parent Day – 21st March पर रचित विशेष रचना। इस रचना के लिए सुश्री स्वप्ना अमृतकर जी का विशेष आभार। )
सोबत असते कायम, आमची होऊनी सावली
हसतमुख भासते कायम, आमची मायेची माऊली ,
आपसूक पितृछाया हरपली, भावनांचे आभाळ दाटले
नियतीचा खेळ सारा, तीने आधारवड होणे पसंत केले ,
दु:खांच्या सरींचा पाऊस, लवला तीचा हळवा डोळा
दृढ निश्चयाचा प्रारंभ, नाही घेतला श्र्वास मोकळा ,
कधी मऊ तर कधी कठीण, प्रसंगापरी तीच्या स्वभावछटा
आईवडील दोन भूमिकांमध्ये, तरी ममतेचा शीगेलोट कोटा ,
जवाबदारींचा डोंगर कोसळला, नाही वाटत असे तिला
धैर्याने एकेक पाऊल पुढे टाकते, आनंदवनाची ओढ तीला,
निवांतक्षणी शब्दांची करी ओवी, आठवणींचे गीत कंठात
उपजत कलागुणांची खाण, सदा देते वाण हा आमच्या पदरांत,
आभाळमाया गीतेवरची, आयुष्याची सांज वीणा,
लाडके स्वप्न फुल, सारं काही अपूर्णच आई विना….
© स्वप्ना अमृतकर (पुणे)
ई-अभिव्यक्ति: संवाद– 6
होली पर्व पर आप सबको e-abhivyakti की ओर से हार्दिक शुभकामनायें। होली पर्व के अवसर पर इतनी रचनाएँ पाकर अभिभूत हूँ। आपके स्नेह से मैं कह सकता हूँ कि आज का अंक होली विशेषांक ही है।
उत्तराखंड के एक युवा लेखक हैं श्री आशीष कुमार। “Indian Authors” व्हाट्सएप्प ग्रुप पर साझा की गई उनकी निम्न पंक्तियों ने जैसे थोड़ी देर के लिए बचपन लौटा दिया हो। जरा आप भी पढ़ कर लुत्फ लीजिये।
यह तो पर्व का एक पक्ष हुआ। यदि इस पर्व के दूसरे पक्ष के लिए अपना पक्ष नहीं रखूँगा तो यह मेरी भावनाओं के साथ अन्याय होगा। मुझे अक्सर लगता है कि हमारा जीवन टी वी के समाचार चैनलों के ब्रेकिंग न्यूज़ की तरह हो गया है। ब्रेकिंग न्यूज़ की तरह हमारा जीवन भी उतार चढ़ाव से भरा हुआ है। क्या आपको नहीं लगता कि ये ब्रेकिंग न्यूज़ के विषय हमारी संवेदनाओं को कभी भी जागृत या सुप्तावस्था में ले जाते हैं? ब्रेकिंग न्यूज़ ही बाध्य करते हैं कि किस पर्व की क्या दिशा हो? और न्यूज़ चैनलों की बहसों के ऊपर बहस करने का जिम्मा आप पर छोड़ता हूँ।
इस संदर्भ में मुझे मेरी कविता “तिरंगा अटल है, अमर है” की निम्न पंक्तियाँ याद आती हैं:
समय अच्छे-अच्छे घाव भर देता है
जीवन वैसे ही चल देता है
ब्रेकिंग न्यूज़ बदल जाती है
सोशल मीडिया के विषय बदल जाते हैं
शांति मार्च दूर गलियों में गुम जाते हैं
कविताओं के विषय बदल जाते हैं
तिरंगा अटल रहता है
रणनीति और राजनीति
सफ़ेद वस्त्र बदलते रहते हैं
गंगा-जमुनी तहजीब कहीं खो जाती है
रोटी, कपड़ा और मकान का प्रश्न बना रहता है
जिजीविषा का प्रश्न बना रहता है….
आज बस इतना ही।
पुनः होली की शुभकामनाओं के साथ।
हेमन्त बावनकर
डॉ उमेश चन्द्र शुक्ल
होली पर्व
(होली पर्व पर डॉ उमेश चंद्र शुक्ल जी का विशेष आलेख उनके व्हाट्सएप्प से साभार। )
डॉ . प्रदीप शशांक