मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्ती ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ तृप्ती ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“आजी हे घे पटकन चटका बसतोय मला “ म्हणत चिमणीने आपल्या इवल्याश्या तळहातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीने ते शॉल डोक्यावर घेत मुटूमुटू खाऊन घेतले,.. आजीचा मघाचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या, “आजी भाज्यांनी काय औषधांच काम केलं का,.. ?”तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असे दटवत आजी खुसफूस करत म्हणाली, “रमे वीट आला आहे त्या कडूझर औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा,.. जिभेला असं थोडंस चमचमीत किंवा आवडीचं खावे वाटतं ग,.. पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं,.. बोललं तर राग येईल ह्या लोकांना,.. आता 80 वर्षाची मी मला ह्यांच्या संसारात काही जागा नाही,.. एरवी अडगळ होऊन जगते,.. मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठे पण ही लोकं औषध देऊन आणि ते आळणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला,.. त्यांचा अगदीच जीव नाही असं नाही ग पण वीस वर्षांपूर्वी रक्तातात साखर काय सापडली,.. सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली,.. अग मी चालून फिरून करत होते की सगळं मेंटेन पण उगाच बाऊ करून सूनबाईंनी माझ्या गोडावर बंधनं घातली,.. आधी वाटलं काळजी आहे त्यांना पण प्रत्येकवेळी नको त्रास होईल ह्या भीतीने घास काढून घेतला,.. हळूहळू मी मान्य करत गेले पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातल लहान मुल जाग झालं,.. तिकडे भजे, समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटत ग,.. वासना वाईटच ग पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी,.. मग कसं जमवायचं सगळं,.. बर माझ्याच घरात आहे का असं तर नाही माझ्या मैत्रिणी तेच सांगतात,.. परवा त्या जोशीचा फोन आला,.. तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेड,.. आंबा सिझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता,.. पण ह्या चार वर्षात पॅरॅलीसिस ने अंथरुणावर पडला,.. मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही,.. तुम्हाला त्रास होईल म्हणे,.. बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग,.. मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काय बिघडलं असत का,.. ?शेवटी हगण मूतं करायला माणूसच लावलाय ना,.. झाले असते दोन जुलाब जास्त,.. दोन हगीज जास्तीचे गेले असते,.. पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना,.. मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी,.. आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय की पण,.. त्या चावट जिभेला कोणी सांगावं,.. ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देते बहुतेक,.. आणि तिला हे नाक साथ देत ना ग,.. आता मला सांग आयुष्य गेलं त्या स्वयंपाक घरात,.. तिखट, मसाले, अश्या अनेक चवीने स्वयंपाक केला,.. खाल्ला, खाऊ घातला त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल,.. बरं खायचं काही खुप नसतं उगाच त्या वासाने चाळवळलेल्या भुकेला शमवायचं असतं बस,.. पण ही लोकं मऊ भात, खिचडी आणून देतात ना त्यावर लोणचं ना काही,.. आणि बाऊ एवढा,.. त्यांची तब्येत बिघडेल,.. मला तर अस्सा राग येतो पण आता चिमणी आली ना कामी मग मी ही झाले आता लबाड,.. हा हा म्हणत आजीने आपलं बिनदाताच बोळकं पसरवलं आणि चिमणीला टाळी दिली,.. चिमणी हसली आणि म्हणाली, ” चल बाय अज्जू अभ्यास आहे मला,.. आणि पळाली,.. “

आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली,.. रमाबाईने त्यांच्या अंगावरची शाल नीट केली,.. ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं,.. मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता,.. आजी आपल्याला म्हणत होती रमा पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून दे ग चोरून,.. पण आपण नाहीच म्हणालो,.. “सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला,.. लेकही अंगावर धावले,.. बिचारी आजी गप्प बसली,.. चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती,.. आजीला पुरणपोळी खुप आवडते असं नेहमी म्हणतात त्या,.. हे सगळं आठवून रमा गहिवरली होती,.. दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डबीत काहितरी घेऊनच आली होती,.. आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते म्हणत तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तूप असं खायला दिलं,.. आजीला आंनद गगनात मावेना,.. किती किलोच पुरण घालायचे ग मी,.. सगळयांना वाटायचे,.. एवढं म्हणत आजीला रडू फुटलं,.. रमाने डोक्यावर हात फिरवला,.. रडू नका,.. घ्या खाऊन,.. आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती,.. रमाला मनातून आंनद झाला,..

दुसऱ्या दिवशी रमा आली तर सूनबाईची तणतण सुरू होती आजीला,.. “जरा दम धरायचा ना पातळ खराब केलं ना,.. आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती,.. पण रमाने सावरलं,.. “असू द्या मॅडम मी आवरते सगळं,.. जा तुम्ही,.. आजीचे डोळे भरून आले म्हणाली, “माझ्या हवरट पणाचा रमा तुला त्रास ग”,.. रमा म्हणाली, “आजी काही वाईट वाटून घेऊ नका,.. ह्याचेच पैसे घेतो आम्ही,.. त्यात कसला त्रास… उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते नक्की,.. “

आजी म्हणाली, “आता आवड निवड अशी नाही ग पण काय माहित ह्या जीवाला कशी ही अन्नाची तृष्णा लागते,.. फार नाही पण अगदी घासभर का होईना खाव वाटतं.. रमाबाई निघाली,.. आजी म्हणाली, “रमा, ह्याला तू हवरटपणा समज की काहिही पण तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते,.. जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत,.. त्यांना खाण्यासाठी तरसु देऊ नकोस ग,.. ह्या देहाचे हे खेळ कळत नाही कधी कधी त्या वासनेत जीव अडकून बसतो ग,.. जा बाई अंधार पडलाय ये उद्या,.. “

रमा निघाली रात्री झोपेत आजी स्वप्नात आली,.. “मुगाचा लाडू आणते म्हंटली ह्याने सुद्धा जीव तृप्त झाला ग रमे,.. “रमा दचकून उठली पहाटेचे पाच वाजले होते,.. तेवढयात मोबाईलवर रिंग वाजली,.. आजीच्या घरून फोन,.. तिने पटकन उचलला,.. आजीची सुनबाई रडत बोलत होती,.. आजी गेल्या रमाबाई,.. जरा मदतीला या लवकर म्हणत फोन ठेवला.. रमाला गहिवरून आलं,.. रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते,.. जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते,.. पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं,.. तृप्ती झाली ग रमे… हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं,.. “

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

हिंदीमध्ये ‘ दृष्टिकोन ‘ या मराठी शब्दासाठी ‘ नजरिया ‘ असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘

या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ‘ माझं माझ्यापाशी ‘ या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ‘ अमर चित्रपट ‘ या नावाचा एक लेख आहे. त्यात ‘ प्रभात ‘ चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ‘ कुंकू ‘ चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ‘ आश्रम नावाचं घर : कहाणी श्रद्धानंद महिलाश्रमाची ‘. अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आधी या दोन घटना कोणत्या ते जाणून घेऊ या.

आजच्या काळात बालाजरठ विवाह होत नाही पण काही वर्षांपूर्वी असे विवाह सर्रास होत असत. बालाजरठ विवाह म्हणजे एखाद्या अगदी कोवळ्या लहान मुलीचे लग्न साठ सत्तर वर्षाच्या वृद्धाशी लावणे. नाटककार गो ब देवल यांचं ‘ संगीत शारदा ‘ हे नाटक याच विषयावर आधारित आहे. ‘ कुंकू ‘ या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात हाच विषय हाताळला आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. ‘ कुंकू ‘ चित्रपटाची सुरुवातच लहान मुले नाटकाचा खेळ खेळतात आणि त्यात एक सात आठ वर्षांची मुलगी संगीत शारदा मधील शारदा बनते. एक दहा बारा वर्षांचा मुलगा दाढी मिशा लावून वृद्ध बनतो. शारदेचा विवाह या वृद्धाशी लावून देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ही चिमुरडी मुलगी मी म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगते. तिला मग इतर मुलं सांगतात की अगं, हे नाटक आहे. नाटकापुरती भूमिका करायची. पण नाटक म्हणून सुद्धा ती वृद्धाशी लग्न करायला सुद्धा नकार देते. मग पुढे चित्रपटातील कथा सुरु होते. चित्रपटातील नीरा नावाच्या नायिकेचा विवाह तिचा दारिद्र्याने गांजलेला आणि पैशाचा लोभी असलेला मामा वकील असलेल्या आणि ज्यांना सगळे काकासाहेब असे संबोधतात अशा एका वृद्धाशी लावून देतो.

नीरासुद्धा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नाबद्दल जणू बंड करून उठते. ती ग्रुप फोटो काढायच्या वेळी सुद्धा येत नाही. त्यावेळी तिचा मामा तिला म्हणतो, ‘ फोटोला सुद्धा आली नाहीस. तुला जराही लाज वाटली नाही का ? ‘ तेव्हा ती त्या मामांना, मामीला आणि ज्यांच्याशी लग्न झाले त्यांना खडे बोल सुनावते. ती म्हणते, ‘ एका लहान तरुण मुलीचा वृद्धाशी विवाह करताना, गरीब गायीला कसायाच्या गळ्यात बांधताना तुम्हाला लाज नाही वाटली ? ‘ ती आपल्या नवऱ्याला, काकासाहेबांना म्हणते, ‘ तुमच्या मुलीच्या\नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करताना तुम्हाला लाज नाही वाटली ? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ‘

ती आपल्या पतीच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपायला जात नाही. घरातील मोठ्या बायकांचं सांगणं ऐकत नाही. तिचा तिच्या मनाशी आणि या सगळ्यांशी उघड संघर्ष सुरु आहे. त्या घरात पूर्वीच्या काळातील षट्कोनी आकाराचे एक टोल देणारे लंबकाचे घड्याळ दाखवले आहे. ते घड्याळ एकदा बंद पडलेले असते. तेव्हा काकासाहेब आपल्या वृद्ध नोकराला घड्याळाला चाबी दिली नाहीस का असे विचारतात. तो नोकर म्हणतो, ‘ मालक, ते घड्याळ बी आता माझ्यासारखंच म्हातारं झालं आहे. कितीबी चाबी द्या, कव्हा बंद पडंल त्याचा नेम न्हायी. ‘ हे वाक्य तो बोलतो स्वतःसाठी पण ते झोंबतात मात्र काकासाहेबांना. हे घड्याळ म्हणजे जणू काकासाहेबांच्या वृद्धत्वाचे प्रतीक.

चित्रपटात एक क्षण असा येतो की काकासाहेबांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते नीरेचं कुंकू आपल्या हातानं पुसतात. त्यावेळी नीरा देखील वाघिणीसारखी चवताळून उठते. आता कुंकू लावीन तर काकासाहेबांच्या हातूनच असा निश्चय ती करते. एखाद्याचं हृदयपरिवर्तन, विचारपरिवर्तन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तीच या चित्रपटात दाखवली आहे आणि तेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. शेवटी काकासाहेब नीरेच्या कपाळी कुंकू लावतात पण ते पित्याच्या मायेनं. मनातली वासना नष्ट झालेली असते. यावेळी समाज काय म्हणेल असा विचार करत असलेल्या नीरेला ते म्हणतात, ‘ कसला विचार करतेस या जगाचा ? ज्या जगाला एका तरुणीचा एका म्हाताऱ्याशी विवाह लावून देताना काही वाटलं नाही अशा जगाचा काय विचार करायचा ! पित्याच्या जागी असलेल्या वृद्धानं आपल्या तरुण बायकोला मुलगी समजून शुद्ध भावनेनं कुंकू लावलं हे जर चालणार नसेल तर अशा समाजाची काय पर्वा करायची ?

चित्रपटात शेवटी काकासाहेबांना आत्महत्या करताना दाखवलं आहे. मृत्यूपूर्वी ते आपल्या तरुण पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘ बाळ, माझ्या मृत्यूशिवाय तुझी सुटका होणं शक्य नाही हे मी जाणून आहे. माझ्या मृत्यूनंतर तो पुनर्विवाह करावास, तुला भरपूर संसारसुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. तुझा प्रेमळ पिता. ‘ इथे खरं तर चित्रपट संपतो पण खरा चित्रपट सुरु होतो तो आपल्या मनात. मनाला आतून हलवून टाकण्याची ताकद या चित्रपटातील घटनात आहे. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम. वपुंनी या चित्रपटाबद्दल फार सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातूनच वाचावं. ते वाचून मी हा चित्रपट आवर्जून पाहिला.

दुसरी घटना आहे ‘ आश्रम नावाचं घर ‘ या पुस्तकातली. श्रद्धानंद महिलाश्रमाची ही कहाणी आहे. या आश्रमाने अनेक निराधार स्त्रिया, विधवा, अन्याय, अत्याचाराने होरपळलेल्या स्त्रियांना आधार दिला आहे. अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातीलच एक कृष्णाबाई. तिची कहाणी वाचून मी अस्वस्थ झालो आणि वाईटही वाटले. न कळत्या वयात म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी कृष्णीचं लग्न एका मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलाशी झालं. कृष्णेला न्हाण येण्यापूर्वीच मुदतीच्या तापानं तिचा नवरा वारला. माहेरची वाट बंदच होती. सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. तिला बाहेर जायलाच काय पण बाहेरच्या घरातही यायला बंदी केली. पण कृष्णी जसजशी वयात येऊ लागली, तशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी तिच्यावर वाईट नजरेनं पाहायला सुरुवात केली. कधी सासूबाई चार दिवस बाहेरच्याला बसल्या तर सासरे तिला पाय चेपायला बोलावू लागले. एके दिवशी पाय चेपता चेपता त्यांनी दार बंद करून घेतलं. नंतर चुलत सासऱ्यांनी हाच कित्ता गिरवला. कृष्णीला सुरुवातीला जरा वेगळं वाटलं. अर्थात बरं वाईट कळण्याचं तिचं फारसं वय नव्हतं आणि जे काही घडत होतं त्यात तिचा दोषही नव्हता. पण तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. पण घरातील कर्त्या पुरुषांसमोर बोलण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. पुरुष जे काही आपल्याला देतात ते मुकाट्यानं घ्यायचं असं त्यांनी कृष्णीला सांगितलं. तीस माणसांच्या एकत्र कुटुंबात ही गोष्ट कर्णोपकर्णी व्हायला कितीसा वेळ लागणार ? दिरांनीही तिचा फायदा घायला सुरुवात केली. लवकरच ती घरातल्या सर्वांची हक्काची मत्ता झाली. अशातच तिला दिवस राहिले. मग तिच्या सासऱ्यांनी तिला आश्रमात आणून सोडले. तेव्हा तिला नववा महिना लागला होता. बाळंत झाल्यावर मुलाला आश्रमातच सोडून सासरी परत यायला तिला सासऱ्यांनी बजावले होते.

आश्रमातील बाईंना तिची ही अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला समजावून सांगितले की बाळ तू इथेच निर्धास्तपणे राहा. इथे कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही. पण कृष्णीचा मनात परत जायचे होते. तिला त्या जीवनाची चटक लागली होती. बाईंनी तिला सांगितलं की तुझं रूप, वय साथ देतं आहे, तोपर्यंतच तुला सासरी विचारतील. एकदा का वय सरलं की मग तुझे हाल कुत्राही खाणार नाही. एके दिवशी कृष्णी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. एका सकाळी कोणाला नकळत त्या बाळाला तिथेच टाकून कृष्णी पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.

तसं पाहिलं तर या दोन घटनांचा परस्पर संबंध काही नाही. ‘ कुंकू ‘ चित्रपटातील नीरा आणि या महिलाश्रमात आलेली कृष्णी या दोघीही परिस्थितीच्या बळी ठरल्या. पण दोघींच्या आयुष्याला नंतर जे वळण मिळालं त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. निराला बऱ्यावाईटाची जाण आहे. ती परिस्थितीचा बळी ठरली तरी आहे त्या परिस्थितीत जगण्याचे ती नाकारते. परिस्थितीविरुद्ध बंड करून उठते. तिच्या वागण्याने काकासाहेबांना सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तिने पुन्हा लग्न करून तिचा संसार भविष्यात फुलावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे समर्पण केलं. याउलट गोष्ट कृष्णीची आहे. ती जरी परिस्थितीची बळी ठरली आणि जे काही घडले त्यात तिचा दोष नसला, तरी मुळातच त्या नरकात आपले आयुष्य वाया घालवण्यापेक्षा काही वेगळा विचार ती करू शकली असती. तिला उर्वरित आयुष्य महिलाश्रमात घालवून स्वतःची प्रगती साधता आली असती. पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले असते. पण अशा प्रकारची उर्मीच तिच्या मनात उठत नाही. हा दृष्टिकोनातला फरक नीरा आणि कृष्णी यांच्यात आपल्याला दिसतो.

आहे त्या परिस्थितीत तसेच जगणे किंवा कसेबसे दिवस काढणे याला जगणं म्हणता येणार नाही. परिस्थितीशी संघर्ष तर सगळ्यांच्या नशिबी असतो. पण मी आहे त्याच परिस्थितीत राहणार नाही. स्वकष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने, जिद्दीने मी पुढे जायचा प्रयत्न करीन यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. मी जे कोणते काम करतो, ज्या कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा आणखी काही वर्षांनी मी नक्कीच पुढे गेलेलो असेन, मी काहीतरी नवीन शिकेन.

ज्या परिस्थितीत मी जन्मलो, जगलो त्याच परिस्थितीत नक्कीच निवृत्त होणार नाही, त्याच परिस्थितीत नक्कीच मरणार नाही अशा प्रकारची दुर्दम्य आशा आणि जिद्द जो मनात बाळगतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. यातील आहे त्याच परिस्थितीत खितपत राहून आनंद मानणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी कृष्णी आहे तर प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करून पुढचं प्रगतीचं पाऊल टाकू पाहणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी नीरा आहे. हा दृष्टिकोनातला फरक आहे. म्हणून त्या प्रसिद्ध हिंदी ओळी पुन्हा आठवतात. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठिणगी ठिणगी वाहू दे ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“ठिणगी ठिणगी वाहू दे ☆ श्री संभाजी बबन गायके 

श्री सोमनाथ

सांगलीतले तरुण भारत स्टेडीयम. श्रोत्यांची तुडुंब गर्दी. आज एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच मंगेशकर गाणार होते! लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर.

मंचावर जणू आकाशगंगाच अवतरली होती… त्यात लतादीदी धृवपदी विराजमान. साधी माणसं या चित्रपटासाठी गाणं लिहिलं होतं… जगदीश खेबुडकर या भारी माणसाने आणि संगीत दिले होते.. आनंदघन अर्थात खुद्द लता मंगेशकर यांनी.

म्युझिक अरेंजरने इशारा केला… वन. टू… थ्री…. स्टार्ट ! गाण्याचा प्रारंभच मुळी होता एक हलक्याशा तालवाद्याच्या ठेक्याने…. त्या तालवादकाने धडधडत्या काळजाने आणि थरथरत्या हाताने आपले ते नाजूक वाद्य स्वामी समर्थांचे स्मरण करून छेडले…. अचूक… अगदी अचूक ! आज त्याने चूक करून चालणारच नव्हतं…. दिदींनी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे शब्द उच्चारले आणि संपूर्ण श्रोतृवृंद अक्षरश: मोहरून गेला! गाणं ज्या तालवाद्याने सुरु झाले होते.. त्याच वाद्याच्या तालात अगदी नाजूक पावलांनी चालून थबकले…. अर्थात टाळ्यांचा कडकडाट झालाच! दीदीने मग राजाच्या रंग म्हाली सुरु केले आणि मग या राजाची भीड चेपली गेली!… हा वादक होता…. राजू! अर्थात सोमनाथ रघुनाथ साळुंके. पुण्यातून सांगलीत या कार्यक्रमासाठी राजू जावळकर, रमाकांत परांजपे हे वादकही गेले होते आणि त्यांनी या वादकाला सोबत नेले होते…. मंगेशकरांचा वाद्यवृंद या राजूसाठी अगदी नवखा होता!

सोमनाथ यांचा जन्म एरंडवण्यातल्या गणेशनगर वस्तीत तेरा जानेवारी चौसष्ट रोजीचा! वडील त्यांच्या तारुण्यात गोवा मुक्ती लढ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक. पुढे पोटासाठी त्यांनी दैनिक केसरीमध्ये कंपोझर म्हणून नोकरी केली. परंतु आधुनिक छपाई यंत्रे आली आणि हे खिळे जुळवणारे कालबाह्य झाले. मग रघुनाथराव ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले. खाणारी तोंडे आणि येणारे रुपये… मेळ बसणे शक्य नव्हते. सोमनाथ यांचे मोठे बंधू सुद्धा याच व्यवसायात आले कारण पर्याय नव्हता. धाकट्या सोमनाथला शिकावेसे वाटत होते.

मनपा ५५ नंबर १ली ते ४थी. पाचवी ते सातवी ३० नंबर. आठवी नववी नारायण पेठेतील वेलणकर हायस्कूलमध्ये. आणि हॉटेलचा कचरा टाकणे, पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, water प्रूफिंगची कामे करून देणे, सायकलवर फिरून वर्तमानपत्रे घरोघरी पोहोचवणे ही आणि अशी कित्येक किरकोळ कामे करून दहावीचा अभ्यास करण्यासाठी आपटे प्रशाला नाईट स्कूलमध्ये जाणे असा क्रम सुरु झाला.

हे जीवनचक्र सुरु असताना सायकलच्या दोन चाकांनी भुरळ घातली. आणि सोमनाथची स्वप्नं वेगाने धाव घेऊ लागली. श्रीगोंदेकर नावाच्या मित्राची एक साधी सायकल मिळाली… तिच्यात modification करून तिची रेसिंग सायकल बनवली Roadster! आणि मग स्थानिक सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला आरंभ केला….. जिंकण्याची चटक लागली ती इथूनच.

त्या काळी पुण्या-मुंबईमध्ये सायकल रेसचे वेड होते. खंडाळा घाट वेगात पार करणा-याला घाटांचा राजा किताब मिळायचा. आधुनिक सायकलवाले हा घाट चोवीस मिनिटांत चढायचे आणि आपला हा राजा जुनी सायकल दामटत त्यांच्या मागोमाग पोहोचायचा… केवळ चार मिनिटांचा फरक असायचा! नंतर पै-पै जमवून सोमनाथ यांनी ४६००० हजार रुपयांची रेसर सायकल विकत घेतली.

या खेळात पैसा मात्र फारसा नव्हता! कित्येक स्थानिक स्पर्धांमध्ये सोमनाथ यांनी कप्स, ढाली मिळवल्या. इतक्या की घरात ठेवायला जागा पुरेना. लाकडी ढाली तर सोमनाथ यांच्या मातोश्रींनी चक्क बंबात घालायला वापरल्या! 

सायकल रेसिंग मध्ये सोमनाथ यांनी एकदा नव्हे दोनदा राष्ट्रीय मजल मारली. प्रॉमिस कंपनीने १५ जानेवारी ते २० जानेवारी १९८९ या कालावधीत मुंबई ते गोवा अशी ६८० किलोमीटर्स अंतराची पाच दिवसांची सायकल रेस आयोजित केली होती. पूर्ण देशभरातले सायकलपटू सहभागी होते. आपले सोमनाथ त्यांच्या त्या सायकलवर स्वार झाले आणि त्यांनी तिस-या क्रमांकाने गोवा गाठले…. ५७ तास, ५७ मिनिटे आणि ५८ सेकंदात! गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते सोमनाथ यांनी पारितोषिक स्वीकारले…. वडिलांनी गोवा मुक्ती आंदोलनात घेतलेल्या सक्रीय सहभागाला जणू ही आदरांजली म्हणावी!

प्रॉमिस कंपनीच्या स्पर्धेतले हे यश प्रॉमिसिंग सोमनाथ यांना चांगल्या नोकरीचे प्रॉमिस मात्र देऊ शकले नाही. पोलिस खाते, बँक्स, शासकीय सेवा यांना सोमनाथ यांचे कर्तृत्व दिसले नाही. मग सोमनाथ यांनी सायकल एका कोप-यात ठेवून दिली! 

पण सोमनाथ यांनी आणखी एक छंद जोपासला होता… वाद्य वादनाचा. जिथे कुठे वाद्य वाजवली जात तिथे सोमनाथ जात…. तिथल्या लोकांची काहीबाही कामे करून देत… आणि ते वाद्य कसे वाजवले जाते… त्याचे निरीक्षण करीत…. अशी सुमारे चाळीस वाद्ये सोमनाथ वाजवायला शिकले! मग लोक त्यांना वाद्ये वाजवायला बोलावू लागले.

मंगेशकरांच्या सांगलीतल्या कार्यक्रमासाठीही त्यांनाही असेच बोलावले गेले होते. पण त्या कार्यक्रमानंतर त्यांना पुढे काही विशेष काम मिळाले नाही.

अभिनव पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन होते. त्यात काही वाद्ये वाजवायला कुणी तरी पाहिजे होते. सोमनाथ यांचे मोठे बंधू या शाळेची वर्दी करीत असत…. म्हणजे रिक्षा काका होते. शिरीष निर्मळ हे त्यावेळी तिथे नुकतेच सेवक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी सोमनाथ यांच्या भावाकडे निरोप दिला आणि सोमनाथ यांचा अभिनव परिवारात वाजत गाजत प्रवेश झाला! इथे काही वर्षे सेवक म्हणून सेवा दिल्यानंतर सोमनाथ यांना आदर्श शिक्षण मंडळीच्या कार्यालयात नेमणूक मिळाली.

याच नोकरीच्या आधारे २७/१२/९४ रोजी सोमनाथ विवाहबद्ध झाले. आता कौटुंबिक जबाबदारी वाढली होती. दिवसा नोकरी आणि संध्याकाळी विविध कार्यक्रमांत ताल वाद्ये वाजवून सोमनाथ संसाराच्या ऐरणीला ठिणगी ठिणगीची फुले वाहत जमेल तसा भाता वरखाली करीत होते.

आणि एकेदिवशी ऐरण प्रसन्न झाली बहुदा. श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टने गणेश क्रीडा कला मंचावर मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजला होता. पुण्यातील प्रसिद्ध हार्मोनियमवादक नरेंद्र चिपळूणकर यांनी सोमनाथ यांना या कार्यक्रमात संधी मिळवून दिली. उषाताई मंगेशकर होत्या गाण्यास. पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रेक्षकात उपस्थित होते. त्यांनी सोमनाथ यांची कला ऐकली आणि त्या रात्री बारा वाजता सोमनाथ साळुंके यांना पंडितजीचा फोन आला… सर्व वाद्ये घेऊन उद्याच्या कार्यक्रमास हजर रहावे! उषाताईसोबत तर शनिवार वाड्यासमोर झालेल्या कार्यक्रमात एका गाण्यात साथही देण्याची संधी सोमनाथ यांना मिळाली होती. विशिष्ट ढंगाच्या आवाजामुळे आणि उत्तम पाठांतर असल्याने पल्लेदार वाक्ये सोमनाथ सहजी म्हणू शकत होते.

अशा गावात तमाशा बरा.. इशकाचा झरा…. पिचकारी भरा… उडू दे रंग.. उडू रंग… मखमली पडद्याच्या आत…. पुनवेची रात… चांदनी न्हात… होऊ दे दंग.. चटक चांदणी चतुर कामिनी… काय म्हणू तुला तू हाईस तरी कोण? छबीदार छबी.

पुढे अनुराधा पौडवाल यांच्या सोबत अनिल अरुण यांच्या रजनीगंधा कार्यक्रमात सोमनाथ यांची तालवाद्ये वाजली. डोंबिवली मध्ये आशा ताईनी मोठा कार्यक्रम केला.. त्यात सोमनाथ होते… ताईन्च्या घरी सराव करता करता आशा ताईने केलेला पुलाव चाखण्याची संधीही त्यांना लाभली.

उषाताई, आशाताई, हृदयनाथ, भारती मंगेशकर यांनी या प्रामाणिक सोमनाथला जीव लावला. जीवघेण्या आजारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अगदी व्ही आय पी कक्षात उपचार दिले… तेही अगदी विनामूल्य. कलेची कदर करणारी ही माणसे म्हणूनच मोठी आहेत! 

हाती लागेल ते वाद्य वाजवणे आणि मिळेल ते गाणे गाणे हा या जंटलमन राजूचा शिरस्ता. त्यातूनच आम्ही सातपुते चित्रपटात अशोक सराफ यांच्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी साधली… सोनू निगम, वैशाली सामंत यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नाव झळकले… राजेंद्र साळुंके! मित्र त्यांना राजा म्हणत त्यातूनच राजेंद्र नाव रूढ झाले.

अभिनव पूर्व प्राथमिक…. आदर्श शिक्षण मंडळी…. आदर्श मुलींचे हायस्कूल… कै. सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल… आणि शेवटी अभिनव हायस्कूल अशा नोकरीचा प्रवास करताना आपण मोठे कलाकार आहोत, शिपायाचे काम कसे करू असे प्रश्न सोमनाथ उर्फ राजूकाका यांना पडले नाहीत. रात्री कार्यक्रम करून यायला उशीर झाला तरी सकाळी कामावर शाळेत वेळेत हजर राहणे हे राजूच्या अंगवळणी पडले होते. कार्यक्रम या शब्दातील पहिले का आणि शेवटचे म हे अक्षर मिळून काम असा शब्द होतो!

शाळेच्या कार्याक्रमात हक्काचा तालवादक म्हणून सेवा बजावली… संबळ विशेष आवडीचा. त्यांच्या मुलानेही, धनंजयने बी. पी. एड. करून शैक्षणिक क्षेत्रात काम सुरु केले आहे. हा मुलगाही राजू काकांना ताल से ताल मिला करीत अनेक मोठ्या कलाकारांना वाद्य साथ करीत आहे….. तो सर्व वाद्ये वाजवतो.

सोमनाथ उर्फ राजू यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. स्वामी समर्थ कलाकार पुरस्कार, गंधर्व पुरस्कार आणि असे अनेक. सलग १२१ गाणी वाजवण्याचा त्यांचा विक्रम लिम्का बुक मध्ये नोंदला गेला आहे. ३१ जानेवारी, २०२५ रोजी राजू काका निवृत्त झाले. आजपर्यंत त्यांनी कित्येक प्रसिद्ध कलाकारांना साथ केली आहे. त्यात उषाताई मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, दयानंद घोटकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. प्रा. नरेंद्र चिपळूणकर, राजू जावळकर, डॉक्टर राजेंद्र दूरकर, विवेक परांजपे, दयानंद घोटकर हे राजू यांचे मित्र, मार्गदर्शक! 

अभिनव पूर्व प्राथमिक मराठी—आदर्श शिक्षण मंडळी कार्यालय—आदर्श मुलींचे विद्यालय—कै. सौ. सुशीलाबाई वीरकर विद्यालय आणि शेवटी तीन वर्षे अभिनव विद्यालय हायस्कूल, मराठी माध्यम, अशी त्यांची सेवा झाली !

कष्टाच्या ऐरणीवर श्रमाचे घाव घालीत सोमनाथ म्हणजे राजू काकांनी अनेकांची आभाळागत माया मिळवली आहे….. त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीची चवरी वरखाली होत राहावी…. ही प्रार्थना ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवघर… लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

देवघर… लेखक –  अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

आपण सगळे सश्रद्ध लोक वर्षातून एकदोनदा किंवा आणखी काही वेळा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेतो.

काही आणखी सश्रद्ध माणसं तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवदर्शन घेतात. एखाद्या मठात, देवळात नित्यनेमाने जातात. देवालय हे एक पवित्र स्थान असते, यात शंका नाही. कारण, देवळात रोज त्रिकाळ पूजाअर्चा, अभिषेक, मंत्रोच्चार वगैरे सुरु असतात. तिथे वेगळी शक्तिस्पंदने असतात.

पण माझ्या मते आपल्या निवासस्थानातील देवघर ही जागादेखील तितकीच बलवान आणि उत्कृष्ट असते, हेही कायम लक्षात ठेवा.

तुमच्या देवघरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली नसेलही, रोजच्या रोज कदाचित षोडशोपचार पूजाही होत नसेल; पण आपल्या खाजगी कौटुंबिक देवघराविषयी आपल्या मनात खास स्थान असते. आपण निदान तिथे रोज हात जोडून प्रार्थना करत असतोच. आपल्या प्रार्थनांची सकारात्मक शक्ती देवघरात एकवटलेली असते. तुमच्या देवघरातील मूर्तींशी तुमचं विशेष कनेक्शन असतं…आईने माहेरहून दिलेली अन्नपूर्णा, बाळकृष्ण, आजोबांनी हरिद्वारहून कोणे एके काळी आणलेला शाळिग्राम, आजीने रामेश्वरहून आणलेलं दगडी शिवलिंग, एखादं पुरातन नाणं, अनेक पिढ्या देवघरात सुखेनैव असलेला खंडोबाचा टाक… काय नं काय…

ही सगळी मंडळी तुमची परिचित असतात. रोज तुमच्या प्रार्थना ते ऐकतात, तुमच्या खापर पणजोबांचे शब्दही त्यांच्या कानी पडलेले असतात. तुमचे कठीण संघर्षांचे, कटकटीचे, आनंदाचे, सुखाचे सगळे दिवस त्यांच्यापैकी प्रत्येकाने अनिमिष नेत्रांनी बघितलेले असतात. तुम्ही कधीही घराबाहेर गेलात तरी तुमच्या अनुपस्थितीत देवघर घराची काळजी घेतं, यावर तुमचा ठाम विश्वास असतो. जुने देव भग्न झाले किंवा अन्नपूर्णेची पळी मोडली तरी तुमचं मन खट्टू होतं. काही अपरिहार्य कारणांमुळे देव विसर्जन करावे लागले तर तुम्ही डिस्टर्ब होता, नवीन बनविलेल्या मूर्तींशी कनेक्ट व्हायला तुम्हाला वेळ लागतो.

प्रत्येक मूर्तींशी तुमचं सुरेख नातं असतं.

जुन्या शाळिग्रामवरचा एक चकचकीत ठिपकाही तुम्हाला माहिती असतो. समर्थांच्या मूर्तीच्या पाटावरचं डिझाईनही तुमच्या नीट लक्षात राहतं.

लक्षात ठेवा…. तुमचं देवघर हे खूप सुरेख शक्तिपीठ आहे. ते कायम सुंदर ठेवा, स्वच्छ ठेवा, फाफटपसारा न मांडता आटोपशीर आणि देखणं ठेवा. रोज जमेल तशी पूजा करा.मूर्ती अधूनमधून उजळवा. रोज तुपाचे निरांजन, चंदन उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवा. तुमचे घरचे देव, कुलदेवता आणि सद्गुरु  पण महत्त्वाचे आहेत.

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री अनंत केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मृत्युजिज्ञासा…  लेखक – स्वामी विज्ञानानंद ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ मृत्युजिज्ञासा…  लेखक – स्वामी विज्ञानानंद ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक – मृत्युजिज्ञासा

लेखक – स्वामी विज्ञानानंद 

प्रकाशक – मनशक्ती प्रकाशन 

मुल्य – ६०रु.

गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या व्यक्तींचे झालेले मृत्यू पाहिले तेव्हापासून मृत्यू या विषयाबाबत माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. कारण मृत्यूबद्दलच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी मला समजत गेल्या. तुमच्यापैकी अनेकांनादेखील त्या गोष्टी माहित असतीलच. अमुक एक प्रकारे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं हे कदाचित अनेकदा आपल्याला धक्कादायक असतं. एखाद्या व्यक्तीचा विशेषतः प्रिय व्यक्तीचा विरह नेमका मृत्यू काळ समीप असताना होणं. व्यक्ति मृत झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार, विधी यामध्ये काही विघ्न निर्माण होणं किंवा जवळच्यांना उपस्थित न राहता येणं किंवा अगदी एखाद्या व्यक्तीनं अपरिचित लोकांमध्येच आपला देह त्यागणं अशा अनेक गोष्टींनी मृत्यूबद्दल एक प्रकारचं गुढत्व माझ्या मनात निर्माण झालं. आणि त्यामुळेच या विषयाबाबतची जिज्ञासा निर्माण झाली. थोडक्यात हे जाणवलं की मृत्यू ही गोष्ट साधी सरळ नाही. मृत्यू ही गोष्टसुद्धा काहीशी चमत्कारिक आहे. आणि मग या जिज्ञासेतूनच ‘पुनर्जन्म’ डॉक्टर वर्तक यांचे पुस्तक मी सुरुवातीला वाचलं. (त्याबद्दलचा सविस्तर लेख मी यापूर्वीच फेसबुकवर लिहिला होता. ) त्यानंतर ‘मृत्यू एक अटळ सत्य’ या सद्गुरूंनी लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बघितला. त्यामध्ये प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत केलेलं उत्तम आणि रसाळ विवेचन ऐकलं.

तसंच नुकतंच ‘मृत्युजिज्ञासा’ हे स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिलेलं मनशक्तीने प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं. या पुस्तकाच्या वाचनातून, विचारातून काही गोष्टी नव्याने कळल्या. काही गोष्टींची पुर्न उजळणी झाली, तर काही गोष्टींबाबत अधिक जिज्ञासा निर्माण झाली. आणि जे जाणवलं ते या लेखात लिहिण्याचा प्रयत्न करते आहे.

जिथे जन्म आहे तिथे मृत्यूही आहेच. मुळातच काहीतरी निर्माण होत आहे याचा अर्थ आधी ते विशिष्ट स्वरूपात अस्तित्वात नव्हतं असंच आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे खरं. परंतु आपल्या समाजामध्ये ज्या प्रकारे जन्माचं कौतुक केलं जातं, सोहळा केला जातो, स्वागत केलं जातं त्या प्रकारे मृत्यूचं स्वागत केलं जात नाही. किंबहुना त्याबद्दलचा विचार करणंदेखील आपण निषिद्ध मानतो. पण असं असलं तरी मृत्यू हे अटळ सत्य आहे जे आपल्या मानण्या अथवा न मानण्यावर अवलंबून नाही. मग असं असताना आपण त्याचा स्वीकार करून आपला मृत्यू हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसा होईल हे बघणं ही आपली एक वैयक्तिक जबाबदारी आहे असं मला या पुस्तकाच्या वाचनानंतर वाटू लागलं.

पुस्तकात सुरुवातीलाच नचिकेताची गोष्ट येते. यमाकडून मृत्यूचं खरंखुरं स्वरूप जाणून घेण्याची त्याची जिद्द आणि ज्ञानलालसा ही अचंबित करणारी अशीच म्हणावी लागेल. नचिकेतासारख्या तरुण व्यक्तीने ही गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता दाखवणं इथेच आपल्या पहिल्या मृत्यूच्या कल्पनेला तडा जातो. कारण मृत्यूचा संबंध आपण वयाशी जोडतो. ठराविक एका काळानंतर वृद्धत्व येणार आणि त्यानंतर मृत्यू येणार हे पारंपारिकरित्या चालत आलेलं गणित आपण गृहीत धरतो. पण मृत्यूचं असं वयानुसार काही गणित नसतं. ते सारं काही कर्मावर आणि व्यक्तीच्या मृत्यू विषयक कल्पनेवर आधारित असतं असं म्हणायला हरकत नाही. कारण या पुस्तकात सांगितल्यानुसार माणूस कधी मरतो तर जेव्हा त्याला मृत्यू हवासा वाटतो तेव्हाच. ‘नातलग कोणाच्या इच्छेने मरतो’ आणि ‘डॉक्टरांच्या मतानेही मृत्यू स्वतःच्या इच्छेने’ या दोन प्रकरणांत याबद्दल सविस्तर उहापोह केलेला आहे. या निष्कर्षातून मृत्यूबद्दलच्या अपरिहार्यतेच्या आणि त्याला शरणागत जाण्याच्या दीनवाण्या भूमिकेला निश्चितच तडा जातो. त्यामुळे माणसं वयानुसार आपल्या वृद्धपकाळातील समस्यांचं तसंच आर्थिकबाबींचे नियोजन करतात तसेच त्यांनी मृत्युचंही करायला हवं. हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी निरनिराळ्या पुस्तकातील निरनिराळ्या लेखांचे, जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींनी काढलेल्या निष्कर्षाचे, संशोधनाचे दाखले दिले गेले आहेत. शिवाय स्वामी विज्ञानानंद यांनी स्वतः अनेक व्यक्तींवर केलेल्या प्रयोगातून काढलेले, निष्कर्ष सोप्या पद्धतीने लहान लहान प्रकरणांमध्ये विभागून सांगितलेले आहेत. यासाठी स्वामी विज्ञानानंद यांनी फाशी दिल्या जाणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला आहे. त्यानंतर मृत आत्म्याशीदेखील संवाद साधलेला आहे आणि मृत्यूच्या क्षणी किंवा मृत्यूबद्दल निर्माण होणाऱ्या भावना जाणून घेऊन त्याचा अभ्यासही केलेला आहे. आत्मा अमर आहे ही सर्वमान्य गोष्ट या पुस्तकात पुन्हा एकदा विज्ञानाच्या साह्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

अतिशय छोटेखानी केवळ 70 पानांचे हे पुस्तक आणि त्यातील विषय आपल्याला अतिशय अंतर्मुख करतात. या पुस्तकाचं सगळ्यात मोठं यश किंवा जमेची बाजू म्हणूया ती म्हणजे यामधील विज्ञाननिष्ठ विचार हे आपल्याला मृत्यूबाबतची आपली असलेली एक वैचारिक चौकट जिला खरंतर पारंपारिक म्हणता येईल ती मोडायला भाग पाडतात.

यामध्ये मृत्यूचे तीन महत्त्वाचे प्रकार दिले आहेत. एक म्हणजे बायोलॉजिकल डेथ, दुसरं म्हणजे क्लिनिकल डेथ आणि तिसरा ज्याला स्वामी विज्ञानानंद सायको डेथ असं संबोधतात. या तीनही प्रकारचे मृत्यू कसे आहेत ते दिले आहे. यापैकी बायलॉजिकल डेथ हा मृत्यूचा प्रकार मनुष्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्यावरती कसा बदलला त्यानंतर कालांतराने क्लीनिकल डेथ याला मागं टाकणारं ज्ञान विकसित झाल्यावर निर्माण होणारा सायको डेथ हा प्रकार म्हणजे नक्की काय. ते सविस्तर उलगडून सांगितलं आहे. आणि यानंतरच मृत्यूच्या तीन तऱ्हादेखील त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या आहेत. मनाची शरीरापासून फारकत, मनाच्या देहमुक्त अवस्थेचा जन्म, आणि मनाचे (वासनेचे) खरेखुरे मरण मोक्ष या त्या तीन तऱ्हा आहेत.

यानंतर औत्सुक्याचा विषय म्हणजे मरणोत्तर जीवन. वेगवेगळ्या जाती-धर्मांमध्ये चर्चिला जाणारा आणि अनेक समजुती गैरसमजुती प्रचलित असलेला हा विषय. त्यातील काही समजूतींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात केला आहे. त्यातील प्रकरणांची शीर्षके सांगितल्यावर साधारण त्यातील आशय काय असावा याची कल्पना येऊ शकते म्हणून शीर्षक देते आहे. मृत्यू भूत व मृत्यूनंतर सहाय्य, मरणानंतरचे काही विलक्षण प्रयोग, मृत्यूनंतरच्या अवस्था, मृत्यूनंतर भेट प्रयत्न, भूतसृष्टी संपर्क व पुरावे, मृतासाठी यज्ञ श्राद्ध की पूजा?, शांत मरणाचा हक्क असा… अशा मृत्यूबद्दलचं आकर्षण आणि गुढ कायम ठेवणाऱ्या गोष्टींबद्दल यामध्ये चांगली चर्चा झाली आहे.

याशिवाय या पुस्तकातून नवीन मांडलेल्या गोष्टी…

मला सगळ्यात लक्षवेधक वाटलेली गोष्ट म्हणजे ‘मरण पत्रिका !’ सर्वसाधारणपणे व्यक्तीची जन्मपत्रिका असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यावर आपला विश्वास असो अगर नसो पण ही गोष्ट सगळीकडे प्रचलित आहे. परंतु मृत्यू पत्रिका हा प्रकारच अतिशय नवीन आणि अद्भुत असा मला वाटला. व्यक्तीची मृत्यु पत्रिका कशी काढावी? त्यावरून मृत व्यक्तीबद्दलच्या स्थितीचं ज्ञान कसं करून घ्यावं हे सारं काही यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. एका झटक्यात वाचून समजण्याइतकं ते सोपं नाही परंतु असं काही अस्तित्वात आहे याची जाणीव मात्र या लेखामुळे निश्चितच होते. यानंतर काही प्रसिद्ध व्यक्ती भीष्म आणि ख्रिस्त यांच्या मृत्यूबद्दलचा उहापोह केला आहे.

यामध्ये सांगण्यात आलेली आणखीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे यज्ञाचा मरण दुःखाशी संबंध, यज्ञ मरण व गीतेचे आक्षेप, मृताला सामुदायिक सविता शक्ती का? आणि थोडक्यात गायत्री मंत्र त्याचे परिणाम त्याचं सामुदायिक पठण आणि सूर्य पूजा अशा सगळ्या गोष्टी यामध्ये संक्षिप्त स्वरूपात सांगितलेल्या आहेत.

आपल्यासारख्या लोकांसाठी दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या ते म्हणजे मृत्यूनंतरही तुमचे भोग संपत नाहीत. आत्म्याला वासनांच्या रूपात काही भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे मृत्यूनंतरचे भोग कमी होण्यासाठी व्यक्ती जिवंत असतानाच काही सत्कर्म करणे हे नितांत गरजेचे असते. यासाठी त्यागाचे महत्त्व त्यांनी मोठ्या प्रमाणावर सांगितलेले आहे. आणि वासनांवरती षडरिपूंवरती विजय किती महत्त्वाचा आहे हे देखील सांगितले आहे. आपले पूर्वज आपल्याला सहाय्य करतात आणि आपल्या भौतिक जीवनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्या शरीरातली आत्मशक्ती ही जिवंत असतानाही बाहेर जाऊन कार्य करू शकते त्यामुळे मृत झाल्यानंतरसुद्धा ती उत्तमरीत्या कार्यरत राहते हे सांगितलं आहे. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या आशीर्वादाने आपली भरभराट होऊ शकते हे सांगण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नेहरू यांच्याबाबतचा दाखला दिला आहे. आणि सर्वात शेवटी मृत्यूबद्दल भय बाळगणे हा गुन्हा आहे हे सांगून मृत्यूबद्दलची एक सकारात्मक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला आहे.

याखेरीज या पुस्तकाचं महत्त्व म्हणजे यातील कुठलीही गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीशिवाय मांडलेली नसून काही बाबतीत अजून अधिक प्रयोग होणे आणि अधिकाधिक अचूक निष्कर्ष निघणं हे गरजेचे आहे हे देखील प्रामाणिकपणे नमूद केलेलं आहे. मला जाणवलेली या पुस्तकाची सगळ्यात मोठी त्रुटी म्हणजे पुस्तकातील विषयांचा आवाका पाहता यातील प्रकरणे फारच अल्पशब्दांत लिहिली गेली आहेत. त्यामुळे उत्सुकता निर्माण होते परंतु अधिक काही वाचायला मिळत नाही याची चुटपुटही लागते.

मात्र मृत्यू विषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी हे पुस्तक पुरेसं आहे आणि महत्त्वाचं ही हे नक्की.

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 91 – स्वार्थ, जो प्यार के दरमियाँ आ गये… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – स्वार्थ, जो प्यार के दरमियाँ आ गये।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 91– स्वार्थ, जो प्यार के दरमियाँ आ गये… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

कौन से मोड़ पर हम यहाँ आ गये 

भूलकर, अपने घर का पता आ गये

*

इक तुम्हारे लिए हमने क्या ना किया 

छोड़कर हम तो सारा जहाँ आ गये

*

मेरे गीतों में, जीवन की सच्चाई है 

दर्द शब्दों में ढलकर, यहाँ आ गये

*

मैं जो कह न सका, आँसुओं ने कहा 

दिल के जज्बात के, तर्जुमा आ गये

*

बात की थी जमाने की, तुम रो पड़े 

आपके क्या कोई बाकया आ गये

*

अब मिलाने से भी, दिल मिलेंगे नहीं 

स्वार्थ, जो प्यार के दरमियाँ आ गये

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – बेबस कहानी – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।

आज प्रस्तुत है आपकी एक कहानी के पीछे की अप्रतिम विस्मयपूर्ण कहानी  “– बेबस कहानी –” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी  ☆ — बेबस कहानी — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

कथाकार ग्राहम को सम्मानित करने के लिए राष्ट्रीय साहित्यिक संस्था की ओर से योजना बनने पर संबद्ध अधिकारी उसके आवास पर उससे मिलने पहुँचे। ग्राहम ने खुशी से उनका स्वागत किया। इस बीच ग्राहम की नानी शालीन ने यथा संभव उन लोगों का अच्छा आतिथ्य किया। वे नानी को इस बात के लिए शाबाशी दे रहे थे उनका नाती अपने लेखन से एक खास पहचान रखता है। औपचारिक बातें पूरी हो जाने के बाद वे लौट गये।

शालीन ने अपने नाती ग्राहम से कहा, “मुझे बहुत खुशी हो रही है मेरा नाती इतना बड़ा लेखक है। अब मेरी ढिठाई तो देखो मैं उसे डाँटती रहती हूँ। यह तो मेरी बहुत बड़ी भूल है। सच कहती हूँ नाती, अब से कभी नहीं डाँटूँगी।”

नानी यह तो अपने को छोटा बना कर नाती से बातें कर रही थी। उसका नाती बाहर के लोगों के लिए जैसा भी होता हो, अपनी नानी के लिए तो छोटा बालक था। छोटा सा बालक अपनी बड़ी नानी के कदमों पर अपना जीवन न्योछावर कर दे।

नानी ने कहा उसे डाँटती रहती है, लेकिन ग्राहम को याद नहीं था नानी ने उसे कभी किसी बात पर डाँटा हो। उसने बड़े प्यार और श्रद्धा से कहा, “ मेरी नानी, लोगों की बातों से मुझे तौल कर अपने से दूर तो न करो। बाहर की बातें बाहर के लिए ही ठीक हो सकती हैं। यह तो हम दोनों के अपने प्रेम और रिश्ते का घर है। मेरी नानी खूब बड़ी रहे और मैं छोटा रहूँ। मुझे अपनी नानी से बस यही चाहिए।”

शालीन ने देखा नाती तो रुआँसा हो गया। उसने नाती का दिल दुखाया हो तभी तो ऐसी हालत पैदा हो रही थी। जीवन की अनुभवी नानी ने समझ लिया जो न बोला जाना चाहिए वही बोले जा रही है। नानी के साथ तो रोज़ नाती का संवाद चलता था। न नाती बोलने में अटकता था और न ही नानी को लगता था बोलने में किसी प्रकार की अति कर रही है। आज हुआ कि विद्वानों के अपने घर आने से मानो नानी को ताव आ गया था। उसके ताव का मतलब था भी क्या, बस अपने नाती का कद बड़ा रहे। बल्कि उसका कद तो बड़ा ही है। नानी बस अपने नाती के बड़े कद को देख कर अपने आपको सौभाग्यशाली समझने का गौरव अनुभव करती रहे। 

नाती को सम्मानित किया जाने वाला था तो नानी उसी बात को आगे बढ़ाने के लिए बोली, “मेरे नाती, बड़े काम के लिए जाने वाले हो, नया कपड़ा जरूर सिलवा लेना।”

बातें कुछ हल्केपन पर उतर आने से ग्राहम को अच्छा लगा। नानी उसके कपड़े और खाने की बात करती रहती थी। वह ठीक से खा रहा हो, लेकिन नानी की शिकायत होती थी पूरा पेट तो खाया ही नहीं। वह नया कपड़ा पहने तो नानी के लिए तत्काल मानो वह कपड़ा पुराना हो जाता था। ग्राहम के लिए यही सच्चा सुख था। नाती को अभी बहुत कुछ करना है। उसकी नानी उसके हर काम की गवाह हो। नानी जब कहती थी तुमने अपना नाम यशस्वी बना लिया तो उसे लगता था इससे बड़ा अपने जीवन का और कोई पुण्य हो नहीं सकता। 

पढ़ी लिखी नानी ने अपने नाती को पाल पोस कर बड़ा करने के साथ अपने पास बिठा कर घंटों पढ़ाया था। ग्राहम के माँ – बाप न होने से तब तो ऐसा हुआ उसकी नानी ने अपने नाती को अपनी सामर्थ्य के अनुसार मानो अपना ज्ञान उस पर वार दिया था। उसी नानी के घर में उसका नाती ग्राहम लेखक के रूप में उभरता गया और नानी उसके उत्कर्ष से फूला न समाती थी।

नानी इस बात की प्रत्यक्ष गवाह हुई नाती की कहानियाँ छपती थीं और उसके पाठक उसे पत्र लिखते रहते थे। नाती घर पर न हो तो डाकिये के हाथों से नानी स्वयं पत्र लेती थी। उसने नाती का पत्र कभी पढ़ा नहीं, लेकिन पूछती अवश्य थी लोग क्या लिखते हैं? लड़कियों के पत्र होने से नानी हँसी से कहती थी अब शादी के लिए सोचा करो।

दोनों सम्मान वाली बातें करते रहे। सम्मान की राशि दस लाख थी। नानी बल दे रही था बहुत सारा पैसा ग्राहम की शादी के लिए सुरक्षित रख लेना होगा। सहसा दोनों के बीच बातें उस मोड़ पर आने लगीं संसार के हजारों लोग ग्राहम की कहानियाँ पढ़ते हैं, लेकिन उसकी नानी ही पढ़ने से वंचित रह जाती है।

ग्राहम ने कहा, “अपने हिसाब से पढ़ा करो। तुम पढ़ो तो मेरे लिए बहुत ठीक होगा। तुम मार ठोंक कर कह सकती हो अरे पगले तुमने यह क्या लिखा है।”

नानी ने उसे याद दिलाया शुरु में तो खूब पढ़ती थी। परंतु उसे लगता था नाती ने विद्वानों के लिए लिखा है और वह है कि पढ़ने की व्यर्थ चेष्टा करती है। वह इस प्रसंग में विराम लगाने के उद्देश्य से बोली, “अब छोड़ो इन बातों को नाती।”

परंतु नाती नहीं छोड़ता। आज पहली बार नानी के साथ उसकी कहानियों के बारे में इतनी गहनता से बातें हो रही थीं। उसे लग रहा था उसके कहानी – लेखन की एक बहुत बड़ी खाई को पाटा जा रहा है। हालाँकि वह खाई की निश्चित परिभाषा न जान पाता, लेकिन न जानने में भी उसे एक अजीब से आनन्द की अनुभूति तो हो ही रही थी। उसे जैसे दैवी प्रेरणा हुई और उसने नानी से कहा, “मैं केवल तुम्हारे लिए एक कहानी लिखूँगा नानी।”

नानी को भी शायद दैवी प्रेरणा ही हुई और उसने कह दिया, “लिखो कहानी मेरे लिए नाती। परंतु कहानी मेरे स्तर की हो। शब्द ऐसे हों जो मैं बोलती हूँ। अच्छा होगा मेरे अपने वातावरण पर लिखी हुई कहानी हो। मेरा गाँव हो, मेरे आस पास के लोगों का जीवन हो। मेरे नाती, ऐसी ही कहानी लिख कर मुझे थमाओ।”

यह एक बहुत बड़े रहस्य के उद्घाटन की पूर्व पीठिका थी। विचित्रता यह होती कि जो ग्राहम भाषा, विचार और प्रस्तुति में विद्वता का शिखर होता था वह ठेठ भाषा, गँवई चित्रण और मासूमियत से ओत प्रोत कहानी के लिए नानी के सामने स्वीकृति में सिर हिला रहा था। नानी ने जैसे यहाँ भी दैवी प्रेरणा से संचालित हो कर उसे आशीर्वाद दिया और मानो कहा मेरा अपना जो एक युग अतीत हो गया उसे वर्तमान बना कर मुझे धन्य कर दो मेरे नाती !

अपने आंगन के देवदार की छाया में बैठे हुए ग्राहम को लग रहा था वह गलत जगह पर बैठा है। उसने गरमी से निजात पाने के लिए इस पेड़ को चुना था। परंतु अब जब यहाँ आ बैठा तो उसे शिकायत सी बन आयी इस पेड़ की छाया तो शायद उसे और तप्त कर रही है। परंतु वह समझ भी रहा था ऐसी शीतल छाया के प्रति उसकी शिकायत का कोई मतलब नहीं। वास्तव में परेशानी तो उसकी अपनी अंतरात्मा से थी। तब तो वह जहाँ – जहाँ भी जाता अपनी ही परेशानी का शिकार बना रहेगा।

ज्ञान का एक पाठ यह तो होता ही है आदमी अपनी परेशानी से भाग कर भी भागा नहीं होता, क्योंकि जो शरीर में है वह तो साथ ही सफ़र कर रहा होता है। भागने में अपने कष्टों से मुक्ति होती तो आदमी को अपना केंसर छोड़ कर भागते देखा जाता। वह खुशी के मारे कह रहा होता मैंने तो अपने केंसर को बहुत पीछे छोड़ दिया और स्वस्थ शरीर से कहीं अपना नया ठिकाना ढूँढने भागा चला जा रहा हूँ। अपने आप से भागना सहज ही होता तो आदमी अपनी गरीबी से भाग कर कहीं दूर धनवानी का आनन्द पा रहा होता। आदमी के जीवन में फाँसी की नौबत ही न आती। गले में रस्सी पड़ रही हो कि आदमी उस रस्सी को सरका कर प्यार से गा रहा होता मैंने फाँसी से दरका कर अपना जीवन सुन्दर बना लिया।

ग्राहम अब तक की अपनी लिखी हुई कहानियों के बूते अच्छा कहानीकार माना जाता था। कहानी- जगत में कहा जाता था वह अब से कोई कहानी न लिखे तो भी उसका नाम कहानी – लेखक के रूप में सदा के लिए रह जायेगा। किंतु कहानी – लेखन के मामले में ग्राहम अपनी पीड़ा जानता था। वह गणित बनाता था अभी मौत न आने से अपने जीवन के दिन शेष हैं तो उसे तो अभी बहुत सारी दमदार कहानियाँ लिखनी हैं। वह अगली कहानियों की इसी प्रबल उत्कंठा में अपनी पिछली कहानियों के साये को पार कर के बहुत आगे निकल जाना चाहता था।

परंतु कहानी – लेखन का इतना बुलंद हौसला रखने पर भी क्या बात थी उसे अपनी नानी के लिए कहानी का कथ्य सूझ नहीं पा रहा था। मान लें, शेष जीवन के गणित से बीस कहानियों का मानचित्र मन में गढ़ लिया, लेकिन कल्पना की गाड़ी तो एकदम यहीं अटक पड़ी है। यही ग्राहम की परेशानी थी और उसने समझ लिया इस का निदान देवदार की छाया नहीं है। बल्कि छाया को तो अब वह भूल जाये और खुली चड़चड़ाती धूप में आ कर देख तो ले कहानी का सूत्र यहाँ पकड़ में आ जाने वाला हो।

पिछले दिनों की तरह आज भी तमाम गरीब उसे दिखाई दे रहे थे। एक आदमी दोनों पैरों से पंगु था। वह भीख मांग रहा था, लेकिन उसे किसी से भीख मिल नहीं रही थी। जहाँ तक ग्राहम को याद था उसने ऐसे बेबस आदमी पर अब तक कहानी लिखी नहीं थी। उसमें उमंग पैदा तो हुई कहानी का कथ्य मिला, लेकिन वह नये सिरे से उदास हो गया। न जाने क्यों इस कथ्य ने जैसे उसका साथ छोड़ दिया और अब बल लगा कर वह लिखना भी चाहता तो कहानी में वह आत्मा न आ पाती जो उसे कहानी – लेखक में अद्भुत बनाता था।

नानी की उम्र की एक वृद्धा उसके सामने से गुजरी तो उसने सोचा इससे अपनी नानी का साम्य बैठने से यही मेरी कहानी की पात्र है। आगे इसका नाती इन्तज़ार कर रहा होगा। इनकी अपनी मोटर है। नाती प्यार से दरवाज़ा खोल कर कहेगा बैठो नानी। नाती ने मिठाई खरीदी हो। जाने से पहले कहेगा खा लो नानी। परंतु नानी को अपने खाने की चिंता कहाँ। वह तो बस नाती को खाने के लिए कहती रह जायेगी। ग्राहम की अपनी स्नेहिल नानी भी तो यही होती है। किंतु ग्राहम ने जैसा सोचा वैसा नहीं था। दो आदमी वृद्धा से बातें करने लगे। वृद्धा खिलखिला कर बाज़ारू हँसी हँस रही थी। पैसे की बात हो जाने पर वृद्धा ने हामी भरी और दोनों के साथ एक संकरी गली में चली गयी। ग्राहम को इस दृश्य से घीन आ रही थी। क्या सोच कर कहानी का ताना –  बाना बुन रहा था और वृद्धा ऐसी हुई मानो कह रही हो मेरे वेश्या जीवन पर लिख सको तो लिख लो। ग्राहम ने तो वृद्धा को स्नेहिल नारी बना कर अपनी कहानी में उकेरने का खयाल किया था। अब जैसे उसे पत्थर से वास्ता पड़ रहा था। उसने वृद्धा को मन से हटाया और इस तरह एक स्नेहिल कहानी आकार लेते – लेते न जाने गलीज वासना के किस गलियारे में वह खो गयी। 

ग्राहम सारा दिन कहानी के लिए भटकता रहा, लेकिन निराशा ने उसे निराशा पर ही पहुँचा कर जैसे उससे कहा नानी के सामने तुम्हें इसी तरह खाली हाथ जाना है। घर लौटने पर उसने नानी से बातें करने से अपने को बचाया। नानी ने खाने के लिए कहा तो मन मारे किसी तरह खाया और अपने कमरे में जा कर पलंग पर उठंग गया। एक टिस ने जैसे उसे रौंद डाला। कथ्य मिल गया होता तो इस वक्त वह नानी के लिए कहानी लिख रहा होता। वह सोचता रहा कहीं अपने लेखन का अंतिम पड़ाव तो न आ गया? यदि अंतिम पड़ाव का यह दंश सत्य हो तो क्या, वह अपनी नानी को उसकी कहानी देने के योग्य हो ही न पायेगा? तब तो उसे लग रहा था न वह जीवन से रहा और न ही मृत्यु से। तो फिर कहाँ से रहा? द्वंद्व जैसी स्थिति में वह स्वयं से संवाद कर रहा था।

“मुझे अपनी नानी के लिए कहानी लिखनी ही है।”

“लिखने का मेरा हौसला इस तरह खत्म नहीं हो सकता।”

“अपना हौसला बनाये रखने के लिए मुझे कुछ करना तो होगा।”

“कहीं से भी तो लाऊँ अपनी नानी की कहानी का जगमग करता आलोक।”

“मेरी बेचैनी अब तो बहुत ही बढ़ती चली जा रही है।”

“सारा दिन भटकते निकल गया।”

“दूर – दूर हो आया हूँ, लेकिन लगता है शिथिल हुए चुपचाप एक जगह पड़ा हुआ हूँ।”

“मेरी नानी ने मुझसे कह दिया उसके लिए कहानी लिखूँ, लेकिन वह मुझ पर बल डालने वाली न होगी। मतलब मैं लिखूँ तो अपने मन से और न लिखूँ तो भी अपने मन से।”

“किंतु कहानी के लिए मेरा मन तो बहुत विकल है। ऐसे में न लिखने का सवाल नहीं होता।”

वह पलंग पर गया तो इसी आत्म संवाद के बीच उसे नींद आ गयी। उसे एक स्वप्न आया। स्वप्न का संबंध कहानी के कथ्य से ही था। वह स्वप्न में अपनी नानी की कहानी के लिए साँप बिच्छू तक से अपना संमार्ग पूछता फिर रहा था। रात का अंधेरा अपना सीना चीर कर उसे अपनी नानी को थमाने के लिए एक कहानी देने की कृपा तो करे।

स्वप्न उसे एक गुफ़ा में ले गया जहाँ एक साधु तपस्या कर रहा था। उसके शरीर में घास उग आयी थी। यह इस बात का संकेत था साधु बहुत दिनों से तपस्या में लीन था। ग्राहम स्वप्न में भी प्रज्ञा से परिपूर्ण था। उसे लगा साधु ने अपना अनमोल जीवन नष्ट कर दिया। वह ऐसे ही बैठा रह जायेगा और एक दिन उसके शरीर में उगी हुई घास बढ़ कर उसे पूर्णत: ढक देगी। किसी को पता नहीं चलेगा इतनी विशाल गुफ़ा में एक साधु घास के नीचे दब कर मरा पड़ा हुआ था।

वह तपस्या से संसार को चमत्कृत करने आया था, लेकिन एक जुगनू भी न बन पाया और वक्त ने उसे सोख लिया। उसकी भावना होगी तपस्या के पुण्य से लोगों का हित करेगा, लेकिन अब लोग कहाँ जान पायेंगे उनके लिए जो मसीहा जन्म ले रहा था उसका जन्म ही उसके लिए मृत्यु का पर्याय हुआ। साधु भगवान का खोजी हो तो भगवान भी उससे पूछने न आया तुमने मेरी अनुभूति की थी कि नहीं?

ग्राहम के लिए यहाँ कहानी तो और भी न हो सकती थी। साधु के रूप में नाश का जो दृश्य उसके सामने झिल मिल कर रहा था ऐसे कथ्य से अपनी कहानी का संसार रचना उसके लिए तो जैसे नींद में भी संभव हो नहीं पाता। बात तो उसकी नानी की कहानी को ले कर थी। तब तो यहाँ का परिदृश्य एक जंजाल ही हुआ।

कहानी के लिए तड़प में पड़े हुए ग्राहम ने स्वयं में प्रतिज्ञा कर ली और थोड़ी माथा पच्ची करने पर नानी को देने योग्य कहानी न मिलेगी तो वह आत्म हत्या कर लेगा। वास्तव में अपनी नानी उसे बहुत प्रिय है, अपनी जान से भी ज्यादा। उसने देख लिया था नानी अपनी कहानी के लिए किस हद तक उत्सुक थी। फिर भी नानी कहेगी नहीं। नानी की चुप्पी में ही मानो यह आवाहन हो उसे अपनी कहानी तो मिले।

ग्राहम की ओर से जान देने की प्रतिज्ञा की देर थी कि उसके सामने ज़हर का दरिया उग आया। चुटकी भर ज़हर हो तो बच जाने का संदेह होता। विशाल दरिया होने से मौत का जैसे लिखित ताकतवर प्रमाण हुआ इससे बचा नहीं जा सकता। ग्राहम को खुशी हुई मौत के दरबार में उसकी इतनी प्यारी सुनवाई हो रही थी। उसने दस तक गिनने का एक हठ अपने ओठों पर रख लिया। दस पर आ जाता और कहानी अब भी न मिली होती तो मौत का दरिया सुनता वह छपाक से उसमें कूद ही तो पड़ा। परंतु ग्राहम के लिए अभी मौत आने वाली नहीं थी। बल्कि उसकी नानी अपनी कहानी के लिए उसे बचा लेती। दस की गिनती पूरी होने से पहले मौत का दरिया अंधेरे में न जाने कहाँ विलीन हो गया। ग्राहम को कहानी मिल गयी और अब उसका दायित्व होता कहानी लिखने में अबाध गति से सक्रिय हो जाये।

स्वप्न ज्यों ही पूरा हुआ उसकी नींद टूट गयी। रात अभी तो आधी भी न बीती थी। ग्राहम के लिए अच्छा ही हुआ, क्योंकि रात तो उसके लिखने के लिए ही होती थी। कहानी लिखने का ताब उसे कुछ सोचने पर मज़बूर कर रहा था। वह ऐसा तो न मानता भगवान से लड़ कर कहा होगा मुझे लेखक बना कर धरती पर भेजो। उसने तो इसी धरती पर लेखन के प्राण तत्व की अपनी उसाँसों में अनुभूति की थी। उसकी पहली कहानी सामाजिक ढाँचे के विरुद्ध थी। उसने गरीबों के हक में पहली कहानी लिख कर धनवानों से एक तरह से दुश्मनी मोल ली थी जिसकी चिनगारी आज भी तप्त चली आ रही थी। उसे जान से मारने की धमकी दी जाती थी, लेकिन वह लेखन के अपने आत्म सिद्धांत से तिल भर भी विमुख होता नहीं था।

निश्चित रूप से आज की उसकी कहानी अब तक की कहानियों से बहुत ही हट कर होती। नानी से उसका यही तो प्रण था। तब तो उसे लग रहा था यही कहानी उससे छूटी हुई थी और आज स्वप्न की ओर से जैसे एक वरदान हुआ जिसमें कहा गया, “ग्राहम यह कहानी लिख दो, तुम्हारी आत्मा में जाने – अनजाने कोई टिस चली आ रही हो तो उसका निदान हो जायेगा।”

परंतु इस कहानी के पीछे एक बहुत बड़ा रहस्य छिपा हुआ था। नानी को कहानी देने के लिए जब वह स्वयं में प्रतिज्ञा गढ़ रहा था तभी जैसे निश्चित हो गया था वह एक बहुत बड़े रहस्य के उद्घाटन की पूर्व पीठिका थी। यह जो कहानी उसे मिली यह उसके अपने ही जीवन का एक बहुत ही पीड़ादायी अध्याय था। किंतु इस कहानी को न जानने से वह इसे कल्पना से लिखता। 

स्वप्न से अर्जित कहानी का संबंध पर्वत के उस पार रात के गहन अंधेरे से था। यहाँ भी तो रात ही थी। बस कमरे का प्रकाश कुछ दूर तक उजास बिखेर रहा था। ग्राहम कमरे के उस प्रकाश वृत्त से हट कर बाहर अंधेरे में आ खड़ा हो जाये तो इसी अंधेरे में दूर वह पर्वत होगा जिसके उस पार उसे अपनी ही कहानी मिली थी। अपनी कहानी में उसकी माँ थी, उसकी नानी थी और वह स्वयं था। नानी ने भाषा सहज रखने के लिए कहा था। तब तो भाषा नानी की ही होती। बस लेखन का दायित्व ग्राहम का अपना होता।

ग्राहम ने ज्योंही कहानी लिखना शुरु किया उसकी आँखों से आँसू बह पड़े। ऐसा नहीं कि लिखते वक्त उसे रोना न आता हो। रोना तो बहुत आता था, लेकिन इस तरह आँसू बह कर कागज़ पर टप – टप करते चूते नहीं थे। उसने अपने को संभालने का प्रयास किया तो यह संभव न हो पाया। तब तो उसे बहुत सोचना पड़ा यह क्या हो रहा है, हर शब्द लिखने की प्रक्रिया में मन बहुत रो लेना चाहता है। हर वाक्य – संरचना के बीच अपनी पूरी काया और अपनी संपूर्ण अंतश्चेतना बिलख कर कहने में लगी हुई हो ग्राहम ठहर कर आँसू बहा लो इसके बाद लिखने में तल्लीन होना। ग्राहम अपनी इस कहानी के बारे में अभी कोई निर्णय तो न ले सकता यह कैसी कहानी होगी। परंतु वह अपने को सफलता और असफलता जैसी दो धारों में न ले जा कर अपने लिए इतना ही पर्याप्त मान रहा था उसके हाथों वह कहानी जन्म लेने वाली थी जो उसकी नानी के लिए उसकी अपनी आत्मा से उद्भूत हुई थी। 

ग्राहम ने अपनी नानी से जाना था उसकी माँ का नाम ‘शेली’ था। यह नाम ग्राहम के लिए अपार अतीव बड़ा प्यारा नाम था। उसने अब तक अपनी किसी कहानी में इस नाम का उपयोग नहीं किया। भद्र महिलाओं को अपनी रचनाओं में पात्र बनाते वक्त उसे बहुत बार लगा इनमें से किसी एक को शेली नाम तो दे ही दे। जैसी उच्च नारी, वैसा महान नाम। पर उसने शेली नाम को बचाये रख लिया। एक तो उसके खयाल में होता था शेली नाम तो बस उसकी माँ का नाम हो सकता है। दूसरी जो बात थी वह ग्राहम को पीड़ा दे जाने वाली बात थी। शेली नाम चाहे मरियम जैसी देवी को समर्पित कर रहा होता, रचना – प्रक्रिया के बीच माँ की याद बनी रहती और मन में रोता सा प्रश्न बना होता आज अपनी माँ क्यों नहीं है? उसने इस बार किसी प्रकार की सोच में पड़ कर आकलन करना ज़रूरी नहीं माना कि एक  बार देख तो ले जो कहानी लिखने जा रहा है क्या इसमें शेली नाम का उपयोग कर सकता है? बल्कि नानी के लिए कहानी होने से शेली तो जैसे उसकी बेटी हो जाती। उसने शेली नाम लिया तो आँसू के लिए लिया। यह कहानी जितना चाहे उसे रुला दे, इसके लिए वह तैयार था। माँ को शायद बहुत दिनों से याद नहीं किया। यही वक्त है, माँ को खूब याद कर ले, पूज ले अपनी माँ को !

 +++ 

ग्राहम की माँ शेली, नानी, उसके नाना लेबोने और पिता जेरोम की कहानी बड़ी विस्मयकारी थी। लेबोने नाम के आदमी से शादी होने पर नानी ससुराल आयी। उनके घर बेटी का जन्म हुआ जिसका नाम शेली रखा गया। बेटी के जन्म के कुछ ही दिनों बाद लेबोने को सेना में भर्ती होना पड़ा। नियम ही ऐसा था देश के हर पुरुष को दो साल के लिए आर्मी में जाना पड़ता था। परंतु वह छावनी से युद्ध के लिए जाने पर वापस लौटा नहीं था। उसे मृत मान लिया गया। कभी दो साल बीत जाते और वह घर आता। परंतु मारा गया हो तो दो साल यहाँ बीत गये और वह वाकई नहीं आया।

शेली की माँ को पेंशन मिलना चाहिए था, लेकिन कागज़ में गड़बड़ी हो जाने से उसका परिवार पेंशन से वंचित रह गया था। इस तरह परिवार में विपतियाँ आने से शेली की माँ बहुत ही टूट गयी थी। किंतु उसने हौसला नहीं छोड़ा। उसकी बेटी शेली स्कूल में पढ़ती थी। माँ की बहुत चाह थी अपनी बेटी पढ़ कर कहीं अच्छी नौकरी पर पहुँचे।

शेली ने बड़ी होने पर अपनी माँ की इच्छा पूरी की। वह नर्स बनी। अस्पताल में काम करने के दिनों ज़ेरोम से उसकी शादी हो गयी। ज़ेरोम की अपनी एक दुकान थी जो खूब चलती थी। परंतु उसके दो सौतेले भाई थे जो उससे लड़ते रहते थे। ज़ेरोम तरक्की कर रहा था जो दोनों भाइयों से देखा न जाता था। अपने परिवार से इस तरह वैमनस्य चलने से ज़ेरोम शेली की माँ के यहाँ आ कर बस गया।

दूकान ज्यादा दूर न होने से वह यहीं से अपनी दुकान आता – जाता था। एक दिन वह दुकान पहुँचा तो देखा दुकान जल रही थी और लोग आग बुझा रहे थे। वह आग बुझाने के लिए आगे बढ़ा कि लपटें उस पर छा गईं और वहीं उसकी मृत्यु हो गयी। लोगों ने देखा था ज़ेरोम का छोटा सौतेला भाई इधर साइकिल पर आया था। उसने दुकान के एक किनारे में जा कर छत पर हथगोला फेंका था और भाग गया था। लोगों को पुलिस से यह कहना पड़ा तो वे कहने से पीछे नहीं हटे। वह गिरफ़्तार हो गया और उसे लंबी सज़ा हो गई। उसके दो बेटे थे। उन्होंने यह न देखा उनके पिता ने कैसी करतूत की थी। उनकी सोच एकपक्षीय होने से वे अकसर शेली के घर आ कर गाली – गलौज कर जाते थे। उनसे परेशान माँ – बेटी ने वह जगह छोड़ दी और दूर विशाल आबादी वाले एक गाँव के पर्वत की तराई में घर ले कर रहने चली गईं। शेली गर्भवती थी। उसने नये घर में पुत्र को जन्म दिया। नानी अपने नाती की देखभाल करती थी और शेली अस्पताल की अपनी नौकरी से जुड़ी रही।

एक दिन शेली की माँ अपनी एक बीमार चचेरी बहन को देखने गयी कि पर्वतीय इलाके में बहुत बरसात होने के कारण वह दो चार दिन बाद ही लौट पाती। यहाँ शेली को अस्पताल की अपनी नौकरी पर नियमित जाना तो पड़ता। जब तक माँ न लौटती वह थोड़ी दूर पर्वत की उसी तराई में रहने वाली एक महिला के यहाँ अपने बेटे को छोड़ कर नौकरी पर जाती थी। महिला बहुत ठीक से उसके बेटे की देखभाल करती थी। शेली की माँ की चचेरी बहन का कोई न होने से वह सोचती थी अपनी माँ से कहेगी उसे यहाँ ले आये। वह नर्स होने से उसके रोग का बहुत हद कर अपने हाथों उपचार कर सकती थी। किंतु शेली का सोचा पूरा न हो पाया। उसे सूचना पहुँची उसकी मौसी की मृत्यु हो गयी। उसकी माँ वहीं थी। शेली ने वहाँ जाने के लिए नौकरी में एक दिन के लिए छुट्टी मांगी जो उसे मिल गयी। अरथी सुबह दस बजे उठने वाली थी इसलिए शेली को यथा शीघ्र घर से निकलना था।

सुबह कुछ – कुछ अंधेरा था। शेली अपने बेटे को उस महिला के पास छोड़ने जा रही थी कि देखा एक आदमी भागा चला जा रहा था। उसने कुछ रुक कर शेली को अपने भागने का कारण बताया और उसे सलाह भी जितनी जल्दी हो सके अपने घर चली जाये।  चिड़ियाघर का एकाकी शेर भाग गया था लेकिन वहाँ के कर्मचारियों ने यह सूचना आस पास के इलाकों में प्रसारित करने में देर कर दी थी। इधर शेर होता नहीं था। उस शेर को कहीं से ला कर यहाँ चिड़ियाझर में रखा गया था। जंगल उस शेर का राज होने से फरार होने पर उसने अब जंगल पाने के साथ आस – पास के गाँवों को भी जैसे अपने कब्जे में कर लिया था।

शेली अपने बेटे को गोद में ले कर झपटते चली जा रही थी कि उसे लगा कुछ अनहोनी सी घटित हो जाने वाली है। दूर से शेर की दहाड़ कानों में पड़ने से उसने समझ लिया था यही अनहोनी का संकेत है।

चिड़ियाघर का वह एकाकी शेर शेली का देखा हुआ था। शेर से खाली अपने गाँव का भूगोल जानने से उसके मन में एक ही झटके से आ गया था वही शेर इधर काल बन कर घूम रहा है। एक आदमी ने उससे कहा भी तो यही था। इस बीच शेली का बेटा रोने लगा था। उसे चुप कराने का शेली के पास एक ही नुस्खा था, उसने अपना स्तन अपने बेटे के मुँह से लगा दिया था। दूध मुँह में आने से बेटा शांत हो गया था। जानलेवा कष्ट का अनुभव करने वाली शेली सोच में पड़ी क्या माँ – बेटे के लिए विपदा ने इस तरह बाहें फैला लीं कि वह अपने बेटे को ले कर न आगे बढ़ सकती है और न पीछे लौटने के लिए कोई विकल्प शेष रह पाया है?

कुछ – कुछ अंधेरा था तो अब छँट ही जाता। तकदीर कुछ देर साथ दे तो सूरज का प्रकाश फैलने ही वाला है। पर्वत के चप्पे – चप्पे में प्रकाश तिर रहा होगा और उसी अनुपात से अपने भीतर साहस भी बढ़ता जायेगा। यह पर्वतीय रास्ता चनलसार होने से लोग आने – जाने लगेंगे और माँ – बेटे का संकट अपने आप तिरोधान हो जाएगा।

शेली रास्ते से हट कर झाड़ी में छिप गयी थी। उसके थरथराते ओठों पर भगवान के लिए प्रार्थना थी और उसके दोनों हाथ अपने बेटे की सुरक्षा के लिए जैसे स्वयं में एक चट्टान हो जाना चाहते थे। परंतु उतनी सारी सोच, इतना कंपन, अंधेरे का छँटना, सूरज की प्रतीक्षा, लोगों के लिए राह तकना, बचाव के लिए इतनी प्रार्थना सब पर तो जैसे तुषार के झोंके टूट रहे थे और इसी अनुपात से शेली का मबोबल भी खंडित होता चला जा रहा था। परंतु वह अपने मनोबल से किसी भी कोण से पस्त न पड़ना चाहती। इस मनोबल में जर्जरता के सिवा कुछ भी न होने के बावजूद यह एक माँ की शक्ति का अमोघ मंत्र था।

माँ को कुछ हो जाये तो हो जाये, उसके बेटे पर किसी प्रकार का संकट न टूटे। शेर की आवाज़ करीब आ रही थी और शेली को लगता था अब शेर और उसके बीच का फासला खत्म होने ही वाला है। अपने बेटे की सुरक्षा चाहने वाली माँ को अब अपनी ओर से कुछ तो करना ही पड़ता। शेर माँ – बेटे के पास आता तो दोनों पर एक साथ झपटता। शेली ने किसी तरह दिमाग से काम लिया। उसने बेटे को बचाने के उद्देश्य से उसे वहीं झाड़ी में छोड़ा और स्वयं रास्ते के किनारे आ कर खड़ी हो गयी। शेर उसके पास पहुँच ही गया। उसने पहचान लिया इसी शेर को चिड़ियाघर में देखा था। शेली खड़ी थी तो खड़ी ही रही। उसकी एक आँख शेर पर थी और एक आँख सुरक्षा का कवच बन कर अपने बेटे पर टिकी हुई थी। शेर नाक उठाये जिस तरह सूँघ रहा था शेली को लगा उसके बेटे की गंध उसे मिल गयी है। शेली शेर से लड़ पड़ी। शेर उसे अपने जबड़ों में उलझाये पीछे लौट गया।

ग्राहम ने सुबह अपनी लिखी हुई कहानी नानी के हाथों में रखी जो सहज भाषा में होने से उसके लिए पढ़ना वाकई बहुत आसान हुआ। वह शुरु की कुछ पँक्तियाँ पढ़ने के बीच तत्काल पन्ने पलट कर कहानी के अंत में पहुँच गयी। कहानी तो उसके अपने ही सत्य पर आधारित थी। तब तो यह कितना बड़ा संयोग हुआ रात के वक्त ग्राहम को यही कहानी मिली थी और उसने सारी रात जाग यह कहानी लिखी थी।  

ग्राहम की स्वयं से प्रतिज्ञा थी कहानी न मिले तो वह आत्म हत्या कर लेगा। आत्म हत्या की उसकी उसी प्रतिज्ञा को खंडित करने के लिए यह कहानी उसकी आत्मा में उतर गयी थी।

सूर्योदय होने पर लोग रास्ते पर जा रहे थे कि देखा था एक बालक ज़मीन पर पड़े रो रहा था। एक स्त्री ने पहचान लिया था यह तो शेली का बेटा था। वहाँ खून के चकते होने से लोग समझ गये थे शेर माँ को ले गया और उसका बेटा बच गया था! परंतु यह तो ग्राहम के बचपन की कहानी थी। उसकी नानी ने इस सोच से उसे सुनाया नहीं था वैसी विदारक घटना को जानने से उसे बहुत आघात पहुँचता। एक साल की उम्र से अपनी नानी की छत्रछाया में पलने वाले ग्राहम ने अपनी कल्पना से यह कहानी लिखी थी। 

— समाप्त 

© श्री रामदेव धुरंधर

28 – 09 – 2024

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अहं ब्रह्मास्मि ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – अहं ब्रह्मास्मि ? ?

यात्रा में संचित

होते जाते हैं शून्य,

कभी छोटे, कभी विशाल,

कभी स्मित, कभी विकराल..,

विकल्प लागू होते हैं,

सिक्के के दो पहलू होते हैं-

सारे शून्य मिलकर

ब्लैकहोल हो जाएँ,

और गड़प जाएँ अस्तित्व,

या मथे जा सकें

सभी निर्वात एकसाथ,

पाएँ गर्भाधान नव कल्पित,

स्मरण रहे-

शून्य मथने से ही

उमगा था ब्रह्मांड

और सिरजा था

ब्रह्मा का अस्तित्व,

आदि या इति,

स्रष्टा या सृष्टि,

अपना निर्णय, अपने हाथ

अपना अस्तित्व, अपने साथ!

?

© संजय भारद्वाज  

प्रात: 8.44 बजे, 12 जून 2019

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा 💥

 🕉️ इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Travelogue ☆ Holy Dip of Faith: Mahakumbh 2025 : # 11 ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

Shri Jagat Singh Bisht

 

☆ Travelogue Holy Dip of Faith: Mahakumbh 2025 : # 11 ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

Standing at the confluence of the sacred rivers—the Ganga, Yamuna, and the mystical Saraswati—we felt an overwhelming sense of gratitude. The Mahakumbh Mela 2025 had beckoned us to Teerthraj Prayagraj, offering a once-in-a-lifetime opportunity to immerse ourselves in the celestial waters during the most auspicious planetary alignment, one that will reoccur only after 144 years.

(Beautiful sunrise as we move towards the Sangam during Mahakumbh 2025.)

As the first light of dawn painted the horizon, we embarked on our journey to the Sangam. An e-rickshaw carried us part of the way before we rode pillion on a bike, weaving through the throng of pilgrims making their way to the holy waters. The air was thick with devotion, the silent hum of prayers blending seamlessly with the awakening city.

(An early morning boat ride to the confluence of the holy rivers Ganga, Yamuna and Saraswati in Prayagraj during the Mahakumbh 2025.)

The boat ride to the Sangam was nothing short of enchanting. The river mirrored the sky, rippling with hues of crimson as the sun emerged from behind the clouds. Our boatman, a man of simple wisdom, had spent his life ferrying seekers to the confluence. His words carried the weight of timeless knowledge, as if the river itself spoke through him. Time seemed to dissolve as we floated over the vast, flowing expanse—deep, relentless, and eternal. The moment we reached the Sangam and took the sacred dip, an indescribable stillness embraced us. In that instant, all doubts and anxieties melted away. The water was cold, yet it carried a warmth that seeped into the soul, cleansing not just the body but the spirit. It was bliss—pure, untainted, divine.

(Siberian birds on the river Yamuna during Mahakumbh 2025.)

Emerging from the waters, we were awestruck by the endless procession of humanity moving patiently towards the holy confluence. Men, women, and children—many barefoot, many elderly—walked with unwavering faith, their hearts pulsating with devotion. Some had travelled for days with nothing but their trust in the divine to sustain them. What unseen force propels these millions to undertake such an arduous journey? What unshakable belief gives them the strength to surrender their worldly worries at the feet of the Almighty?

The administration had done its best to accommodate the vast influx of devotees. Temporary ‘raen baseras’ provided free lodging, while community-run ‘bhandaras’ ensured that no pilgrim went hungry. Rows of temporary toilets lined the pathways, a much-needed relief for the weary travellers. Yet, despite the meticulous planning, the sheer magnitude of over 550 million seekers compressed into a small town for a few weeks was beyond any human effort to fully contain. And yet, miraculously, the chaos found its own rhythm. Faith was the only guiding force—an invisible hand that organised the unorganisable.

We walked with the masses under the afternoon sun, attempting to understand the hearts of those around us. But the deeper we looked, the more elusive the answers became. The Maha Kumbh Mela is not merely an event—it is a phenomenon, a movement of the spirit that defies explanation. And in this realisation, our faith in the unseen deepened.

Later, seeking a different perspective, we visited the digital museum that beautifully encapsulated the grandeur of the Kumbh Mela through short films and immersive exhibits. As evening descended, the Boat Club at Kali Ghat came alive with a mesmerising laser and drone show, a fusion of technology and tradition that narrated the timeless story of the Kumbh.

Despite the overwhelming crowds at the Sangam and the tent cities, we were fortunate to find solace in the relatively peaceful Civil Lines locality. With its delightful eateries, shopping avenues, and even a PVR cinema, it provided a refreshing contrast to the spiritual intensity of the Mela. Our dinner at El Chico, an iconic restaurant, was a comforting end to an extraordinary day. Before departing, we planned to pay our respects at the Amar Shaheed Chandra Shekhar Azad Park, honouring the brave son of India who had once walked these very streets.

As we prepared to leave, a quiet prayer lingered in our hearts:

May the divine essence of the Maha Kumbh Mela cleanse not just our bodies, but our souls. May it remind us of the eternal truth—that we are but droplets in the great river of existence, flowing towards the infinite. May peace and harmony reign within us, now and always.

© Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

Founder:  LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 164 – सबकी अपनी राम कहानी… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “सबकी अपनी राम कहानी…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 164 – सबकी अपनी राम कहानी… ☆

सबकी अपनी राम कहानी।

आलौकिक गंगा का पानी।।

 *

सबके अलग-अलग दुखड़े हैं,

पक्की-छत तो, उजड़ी-छानी।।

 *

भटका तन जंगल-जंगल है,

सत्ता गुमी मिली पटरानी।

 *

जीवन जिसने खरा जिया है,

उसका नहीं मिला है सानी।

 *

शांति स्वरूपा सीता खोई,

ढूंढ़ेंगे हनुमत सम-ज्ञानी।

 *

रावण का वैभव विशाल था,

पर माथे पर थी पैशानी।

 *

एक-एक कर बिछुड़े अपने,

फिर भी रण हारा अभिमानी।

 *

संघर्षों में छिपी पड़ी है,

पौरुषता की अमर जुबानी।

 *

राम राज्य का सपना सुंदर,

देख रहा हर हिंदुस्तानी।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares