हिन्दी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – भोजपुरी बोली भाषा साहित्य तथा समाज ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”


(आज  “साप्ताहिक स्तम्भ -आत्मानंद  साहित्य “ में प्रस्तुत है  राजभाषा माह के परिपेक्ष्य में स्थानीय / आंचलिक भाषा पर आधारित एक ज्ञानवर्धक लेख   “भोजपुरी बोली भाषा साहित्य तथा समाज”

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य – भोजपुरी बोली भाषा साहित्य तथा समाज

किसी भी भाषा की  संरचना का मूल आधार व्याकरण है  बिना व्याकरण के ज्ञान के न तो कोई भाषा शुद्ध रूप से लिखी जा सकती है न  बोली जा सकती है न पढ़ी जा सकती  है।  भाषा साहित्य के ज्ञान के लिए व्याकरण का ज्ञान आवश्यक है। व्याकरण के ज्ञान द्वारा ही  त्रुटिहीन लेखन वाचन संभव होता है। जिस भाषा का प्रसार राष्ट्रीय स्तर पर होता है वह राष्ट्र भाषा का दर्जा प्राप्त करती है। जो भाषा अंतरराष्ट्रीय स्तर पर लिखी पढ़ी बोली जाती है उसे अंतरराष्ट्रीय भाषा का दर्जा प्राप्त होता है। लेकिन राष्ट्र भाषा के साथ आंचलिक भाषा जिसे मातृभाषा कहते हैं भी बोली लिखी पढ़ी जाती है।

मातृभाषा का ज्ञान बच्चा बिना व्याकरण ज्ञान के मात्र माता पिता तथा परिवार से  सुनकर अथवा बोल कर प्राप्त करता है। क्षेत्रीय भाषा के साथ आंचलिक ‌भाषा भी बहुत महत्त्वपूर्ण है, आंचलिक भाषा का प्रभाव शब्दों  के उच्चारण  तथा बोलने के अंदाज में स्पष्ट रूप से दिखाई पड़ता है। जैसे उत्तर प्रदेश के पूर्वांचल से बिहार के भोजपुर तक बोली जाने वाली आंचलिक भाषा को भोजपुरी भाषा कहते हैं जो भोजपुरिया समाज द्वारा लिखी पढ़ी व बोली जाती है ।  जिसका असर राष्ट्र‌भाषा‌ पर   पड़ता है जो क्षेत्रीय अंचल के साथ बदलती चली जाती जैसे ‌पूर्वांचल में भोजपुरी, अवध में अवधी, मथुरा में ब्रज भाषा के रूप में बोली जाती है। या यूं कह लें, वह क्षेत्रीय लोक कलाओं, लोक संस्कृति तथा लोक संस्कारों का मातृभाषा पर गहरा असर दीखता है । जैसे राम-सीता तथा राधा-कृष्ण के कथा चरित्र पर आंचलिक भाषा का प्रभाव दिखता है। भाषा ज्ञान बच्चा बिना पढ़े लिखे मात्र सुनकर समझ कर भी बोल कर भी कर सकता है। आंचलिक भाषा की आत्मा उसकी लोक रीतियां लोक परंपराये तथा उनमें पलने वाली लोक संस्कृति ही आंचलिक भाषा को सुग्राह्य तथा समृद्ध बनाती है ।

तभी तो आंचलिक स्तर पर बोली जाने वाली भाषा भाव से समृद्ध होती है उसकी संस्कृति में रचा बसा माधुर्य लोक विधाओं का माधुर्य बन प्रस्फुटित होता है, जो अंततोगत्वा विधाओं की प्राण चेतना बन लोक साहित्य तथा लोक धुनों के रूप में अपने आकर्षण के मोहपाश में बांध लेता ह तथा श्रोताओं को मंत्रमुग्ध कर देता है। जो कभी आल्हा, कभी कजरी, कभी चैता के रूप में आम जन के मानस पर गहरी छाप छोड़ता है। कभी‌ बारह‌ मासा, कभी विदेशिया के रूप दृष्टिगोचर होता है। गो ० तुलसी‌ साहित्य  जो मुख्यत: अवधी ब्रज संस्कृति तथा भोजपुरी-मैथिली आदि के सामूहिक रूप का दर्शन कराता है तो वहीं सूर साहित्य पूर्ण रूप से ब्रज  भाषा पर आधारित है। जिसके संम्मोहन से कोई बच नहीं सकता, भर्तृहर-चरित्र, कृष्ण-सुदामा चरित आज भी अपने कारुणिक प्रसंग के चलते श्रोताओं की आंख में पानी भर देता है। भोजपुरी भाषा को उसके भावों को न  समझने वाला भी उसे गुनगुना लेता है, एक छोटा सा उदाहरण देखे—–

गवना कराई पियवा गइले बिदेशवा,
भेजले ना कवनो सनेश।
नेहिया के रस बोरी, पिरीति के डोरि तोरी।
गईले भुलाई आपन देश।
पुरूआ के गरदी से जरदी चनरमा पे,
देहिया के टूटे पोरे पोर।
घरवा में सेजिया पे तरपत तिरियवा,
दुखवा के नाही ओर छोर।

वहीं पर दूसरा उदाहरण देखे——

बगिया में गूजेला कोइलिया के बोलियां,
खेतवा  में बिरहा के तान ।
अंग अंग गोरिया के बंसरी बजावे रामा,
लोगवा के डोलेला ईमान ।
नखरा गोरकी पतरकी अजब करें हो,
जब नियरे बोलाई अब तब करें हो ।

अथवा —-जोगी जी धीरे धीरे ,नदी के तीरे तीरे, का नशा अभी भी लोगों की स्मृतियों में हावी है जिसे सुनते सुनते  आम जनमानस गुनगुना उठता है । इसी तरह तमाम आंचलिक ‌भाषायें अपनी संस्कृति का साहित्य  तमाम क्षेत्रीय घटनाक्रम क्षेत्रीय साहित्य के कथा कोष को समृद्ध करने का काम करती हैं। आत्मसौंदर्य समेटे लोकसंस्कृति तथा लोक विधाओं का ध्वज वाहक बनी दीखती है। तोता मैना, शीत बसंत, सोरठी बृजाभार की कहानियां आज भी उसी चाव से कही सुनी जाती हैं।

© सुबेदार पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ अभिप्राय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ वाचकांचे अभिप्राय 

अभिप्राय – 1

काही दिवसांपूर्वी उज्वला मावशींनी (ज्येष्ठ लेखिका उज्वला केळकर) यांनी मला इ – अभिव्यक्ती च्या काही लिंक शेअर केल्या. शिवाय मलाही त्यासाठी काहीतरी लिहायला सांगितले. त्यामुळे त्या निमित्ताने मी ते साहित्य वाचायला सुरुवात केली.

वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळे लेखक- लेखिका खरोखरच अतिशय उत्तम व्यक्त झाले आहेत. यातील काहीजण पूर्वीपासूनच या क्षेत्रातील दिग्गज आहेत , तर काही नवोदित आहेत. पण तरीही सर्वांचे लेखन हे वाचताना खूपच मजा येते. आपण अनेक अनुभवांनी समृद्ध झाल्यासारखे वाटते. संपादक मंडळ चोखंदळ असल्यामुळे बऱ्याच उत्तम कलाकृती सहज वाचनासाठी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार!

डॉ. मेधा फणसळकर

अभिप्राय – 2

अंकाचे स्वरूप परिपूर्ण वाटते.बहुतेक  सर्व साहित्यप्रकारांचा समावेश त्यात आहे.  (शब्दमर्यादेमुळे नाटक/एकांकिका  वगळता ).मुख्य म्हणजे निसर्गाजवळ नेणारे लेख वाचून  मन प्रसन्न होतं. लेखकाचे फोटो व माहिती जोडल्यामुळे त्यांची व्यक्तिगत ओळख झाल्यासारखं  वाटतं.  थोडक्यात, अंक खूप आवडला.

सौ. गौरी सुभाष गाडेकर

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भय संपावे इथले ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ भय संपावे इथले ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

 

युद्ध म्हणावे का

हा शुद्ध गनिमी कावा.

थैमान भयावह होता,

संहार कसा थांबावा?

अद्भुत कसा हा वैरी,

अदृश्य नी मायावी.

आगळीच शस्त्रे ज्याची ,

लक्षवेधी आणि प्रभावी.

फाटता आकाश अवघे,

ठिगळ कसे लावावे.

काळीज विदीर्ण होता,

कसे किती सावरावे.

एवढीच प्रार्थना माझी,

अवघा भोग सरावा.

भय संपावे इथले आणिक,

थोडा संयमही वाढावा.

 

©  श्री शरद कुलकर्णी

२० .४ .२०२०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वंचना ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ कवितेचा उत्सव ☆ वंचना ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

 

राही एकनिष्ठ तू नको करू प्रतारणा |

नको करूस वंचना ||धृ||

 

निसर्ग हा सभोवती देतो तुज भरभरूनी |

तूच घेसी दुष्टासम त्यास ओरबाडुनी |

मीच श्रेष्ठ निसर्गाहुन नको करूस वल्गना ||

करू नकोस वंचना ||१||

 

कोण तू कोण मी एक बिंदू या जगी |

अफाट या ब्रह्मांडी श्रेष्ठता ही वाऊगी |

मातीतील कण मी एक ठेव मनी भावना ||

करू नकोस वंचना ||२||

 

जलसंयोजन हा उभा प्रश्न मानवापुढे |

गांभीर्या समजुनिया लक्ष देई त्याकडे |

आगामी पिढ्यांपुढे ठेव स्पष्ट योजना ||

करू नकोस वंचना ||३||

 

कोपला जर निसर्ग टेकशील हात तू |

रक्षिण्या ही संपदा दे इतरा साथ तू |

दृढ करूनी संकल्पा पूर्ण करी साधना ||

करू नकोस वंचना ||४||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आशीर्वाद ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आशीर्वाद सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

 

“आजी नमस्कार करते ग,”

” ये ये. दीर्घायुषी हो बाळ. देवीमातेच्या आशिर्वादाने तुला रामासारखा नवरा मिळू दे “.

आजी नातीला आशिर्वाद देत म्हणाली.

” नको आजी. मुळीच नको. ज्याने कोणा त्रयस्थाच्या सांगण्यावरून स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं, आणि पदोपदी ठेचकाळत जगण्यासाठी जंगलात सोडून दिलं, त्याच्या सारखा नवरा अजिबात नको आहे मला.”

“बरं बाई, तुला कृष्णासारखा नवरा मिळू दे. आता तरी खूश?”

“नको ग , तसा तर मुळीच नको.  जो कुठल्या एकाच स्त्रीचा नवरा होऊन राहिला नाही, त्याच्यासारख्या मुलाशी लग्न करून काय करू मी? तसा नवरा तर नकोच.”

“कमाल आहे तुझी. रामासारखा नको, कृष्णासारखाही नको, मग नेमका कसा नवरा पाहिजे बाई तुला?”

” हे बघ, मला असा नवरा पाहिजे जो मला एखादी निर्जीव पाषाणमूर्ती समजणार नाही. किंवा एखादं खेळणंही समजणार नाही. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे एक माणूस

म्हणून पहावं- वागावं….बस… एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे माझी. ”

 

मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल

अनुवाद :…… सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी दुपार ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ माझी दुपार  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

रोज सकाळी सूर्यनारायण आपल्या कोटी-कोटी किरणांच्या अनलशरा उधळत क्षितिजावर येऊ लागतो.त्याची कोवळी उन्हं धरेवर पसरू लागतात. ती अंगावर झेलतच दिवसाची सुरुवात होते. हळूहळू उन्हाची तिरीप अंगाला चटके देऊ लागते. तेच ऊन रणरणतं वाटू लागतं आणि दुपार रखरखीत!!

साहित्यिकांना  कवींना सकाळ, संध्याकाळचं जितकअप्रूप तितकं दुपारचं नाही हं! या सर्वांकडून उपेक्षिलेली ही दुपार!

‘वेळ झाली भर माध्यान्ह!माथ्यावर तळपे ऊन!नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला’ असं एखादं कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेलं आर्त गीत जन्माला येते. हा त्याला अपवाद….

सकाळ नंतर येणारी आणि सांजेत विरून जाणारी ही दुपार माझी मात्र प्रियसखी!

‘सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य असलं की जे घरबसल्या मिळतं’  या ओळी मला माझ्या या प्रिय सखीला अर्पण कराव्याशा वाटतात. कारण ती थकलेल्या माझ्या गात्रांना सुखावते.

नव्या रुपात आणि नव्या ढंगात येणारी ही माझी सखी मला रोज नवीन वातावरणात घेऊन जाते.

सकाळी उठल्यापासून कामात गुरफटलेली मी दुपारी स्वतःला तिच्यात गुरफटून घेते. तिच्या उबदार दुलईत मीच परी असते.

ती कधीकधी अलवार स्वप्न सफरीवर  मला नेते. मनावरचं मळभ दूर करून एखाद्या फुलासारखं टवटवीत करते. आणि मग, चहाचा भुरका मारून मी पुन्हा कामाला लागते.

कधीकधी मला शॉपिंग मेनिया जडतो. मी तिच्यासोबत मनसोक्त शॉपिंग करते.

तिच्यासोबत मी मनस्विनी असते. काही मनभावन वाचन करून स्वतःला रिझवते आणि अंतर्मुखही होते.

कधीतरी एखादी कविता सुचते. लिहिता लिहिता मी ती गुणगुणते. माझ्या सुरात ती गाते. तिच्यात तालात मी नाचते. कविता सजते आणि तिचा पदन्यास सुरू होतो.

तिच्यासोबत एखादा लेख लिहिते. आवडलेल्या लिखाणावर खुश होऊन स्मितहास्य करते. कधी लिहिता लिहिता भावूक होते.. डोळेही पाणावतात. मग मी तिला आणखीनच बिलगते.

माझी दुपार मला खूप काही  शिकवते. दुपारच्या शाळेत फक्त मीच शिकते.

माझ्या सर्व सख्यांनाही ती मला भेटवते. मनमोकळ्या गप्पा मारायला लावून खूप हसवते.नातेवाईकांशी संवाद साधून नात्याची वीण आणखी घट्ट करते.

हक्काचा वेळ देणारी ही दुपार मला काही फावली कामं करण्यासाठी निवांतपणाही देते. सांडगे, पापड, कुरडया, लोणची, मसाले यांनी डबे उगीच का भरतात?

कधी कधी हिच्याच संगतीनं मी गाणी गाते, एखादा सुंदर चित्रपट पाहते, स्वतःला आरशात बघून सजते आणि ‘सजना है मुझे सजना के लिए’असे म्हणून गिरकीही घेते.

Kitty party असेल त्या दिवशी  तिला माझ्यासोबत नेते. आजच्या राहिलेल्या गप्पा आम्ही दुसरे दिवशी मारतो.

रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या इतर स्त्रियांसाठी दुर्मिळ असणारी ही दुपार मला रोज भेटते याचा मला आत्यंतिक सुख वाटतं.

रविवारी येणारी ही दुपार थोडीशी निराळी. माझ्याबरोबरच कुटुंबात रमणारी, त्यांनाही स्वतःच्या अस्तित्वानं निवांत करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी असते. पुढील आठवड्यासाठी खूप-खूप ऊर्जा देणारी अशी दुपार!

दुसऱ्या दिवशी येण्याचं आश्वासन देऊन ती तिच्या वेळेला निघून जाते. बाहेर संध्याकाळ तिची वाट बघत असते. तिला ओव्हर देऊन हिला जायचं असतं ना?

प्रत्येकाची दुपार ही ज्याची त्याची वैयक्तिक प्रॉपर्टीअसते प्रत्येकानं आपल्याला हवी तशी ती वापरावी आपल्याला हवी तशी खर्च करावी  नाही का?….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉ.अभिधा धुमटकर ☆ सुश्री संध्या ओक 

☆ विविधा ☆ डॉ.अभिधा धुमटकर ☆ सुश्री संध्या ओक ☆ 

लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ. धुमटकर या साठ्ये कॉलजमधील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत..!

कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली,उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास असणाऱ्या अभिधा यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊया ’लक्षवेधी’ या सदरातून…,

“अभिधा” शब्दाचा अर्थ धारण करणारी पहिली शक्ती..!

ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच वेगळेपणा जपणारी ‘अभिधा धुमटकर’  हिची.!

अभिधा आपल्या पार्ल्यातल्या… शालेय शिक्षण प्रार्थना समाज शाळेत घेतल्यानंतर तिने पार्ले कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.!

पुढे पी.एच.डी.पर्यंत मजल मारली.!

सध्या साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत.!

ही सगळी कथा तुमच्यासमोर मांडायचं कारण, ती हे सुंदर जग पाहू शकत नाही.!

ती जन्मतःच दृष्टीहीन आहे.!

या सगळ्यावर मात करुन आज ह्या पदापर्यंत तिची वाटचाल कशी झाली त्याचीच ही लक्षवेधी कहाणी.!

अभिधा आणि तिच्या मावसबहिणी मध्ये अवघ्या 17 दिवसांचा फरक.!

ती हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने पहायची.!

ही मात्र डोळे फिरवायची.!

त्यावरुन आईने डॉक्टरांना हे  सांगितले. तपासल्यावर कळलं की हिला अजिबात दिसत नाही.!

खरी कहाणी इथूनच सुरू होते.!

या कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता तिच्या आईने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे.!

त्यांनी अभिधाच्या बाबतीत घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे तिला अंधशाळेमध्ये न घालता सर्वसामान्य शाळेत घातलं.!

त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना समाजात वावरायचं असल्याने सर्वसामान्य शाळेतच त्यांची प्रगती होणार हे आईला पक्कं ठाऊक होतं.!

बऱ्याच शाळेतून त्यांना प्रवेशासाठी नकारघंटा येत होती.!

एका प्रख्यात शाळेतला अनुभव तर मानसिक खच्चीकरण करणारा होता.!

मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला दिली होती.!

पण ह्या अनुभवाच्या पाठोपाठच जगात चांगली माणसं असतात ह्याचासुद्धा त्यांना प्रत्यय आला.!

बोरीवलीच्या सुविद्यालयाने तिला आपल्यात सामावून घेतले.! प्रवेश तर मिळाला पण प्रत्येक टप्प्यावर मात्र खूप संघर्ष होताच.!

जिद्दी असलेली अभिधा होमवर्क लिहिण्यासाठी हट्ट करायची.! ‘कमळ’ शब्द लिहिताना आईला खोडरबर घेऊन स्वतः लिहिलेली एकावर एक येणारी अक्षरे खोडून पुन्हा पुन्हा नीट येईतो न थकणाऱ्या 4 वर्षाच्या अभिधाची चिकाटी पाहून थक्क व्हायला होते..! शांत डोक्याने विचार करुन, कल्पकतेने तिच्या आईने पोळपाट घेऊन गोलाची संकल्पना तिच्यासमोर मांडली आणि लाटणे मध्ये घातल्यावर त्या गोल पोळपाटाचा ‘ब’ कसा होतो ते सांगितले.! इथूनच त्यांच्यामधल्या शिक्षिकेचा कस लागला.!

अभिधा वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ या सगळ्यातच हुशार होती.! आत्मविश्वास तर तिच्यात ठासून भरला होता.! शाळेत खेळाच्या तासाला सरांनी लंगडी खेळू नको, पडशील असं सांगितल्यावर अभिधा निडरपणे म्हणाली, “पडले तरी चालेल सर, माझी आई नाही विचारायला येणार.!

पण मला खेळू द्या.!’ यात मुख्य प्रश्न होता पेपर लिहिण्याचा.. तिच्या आईने पहिल्यापासूनच रायटर ठेवला होता..!

आठवीपासून काही विषय जसं कार्यानुभव, सायन्सचे प्रयोग, गणित हे साध्या शाळेत जमणार नाहीत त्यामुळे शाळेतून काढून टाकण्याचं संकट उभ ठाकलं.! पण आईने त्या सगळ्यातून धैर्याने मार्ग काढत त्याला परतावून लावलं.!

अभिधा दहावीला अंधांमधून पहिली आली.! गणितात पैकीच्या पैकी मार्क… आईच्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं.!

नववीत असताना नलिनीताई कर्वे यांनी खूप प्रेमाने रिडिंगच काम केलं.! त्या वाचून दाखवायच्या आणि आई ते सर्व रेकॉर्ड करुन ठेवायची.! नंतर अनेक लोकांनी अतिशय प्रेमाने रिडरचं काम केलं.!

अभिधाला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती.!

संस्कृत, मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम.!

याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाकडे वळली.! पुढच्या सगळ्या पदव्या तिने इतिहास विषयातच घेतल्या.!

1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं तिच्या वाचनात आली.!

सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे HISTORY OF SCIENCE IN MAHARASHTRA बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि तिचा पी.एच.डी चा विषय पक्का झाला.!

हे सगळं शिकत असताना अभिधाने संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच,अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले.. शिवाय कोकणी, मराठी येतातच. ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित येतात.! एम.ए.,बी.एड.,सेट,नेट पूर्ण झालेलं एम.फील.चालूच होतं.! नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते.!

पण अंध म्हणून नकार मिळत होते.! ती खूप खचून जायची.!

पुढे तिने घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली.!

नंतर चाटे क्लास मध्ये फ्रेंच शिकवायला सुरुवात केली.!

ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन अभिधा शिकवत असे.!

रीडर नसल्यामुळे पी.एच.डी. पूर्ण होईल की नाही ही शंका तिला वाटत होती.! पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो.जे.व्ही.नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे अभिधाला पी.एच.डी. मिळाली.!

पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली.! 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी स्वीकारली.!

श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्स साठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळणं तिच्या यशात मानाचे तुरे खोचत गेलं.!

फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेण खूपच खर्चिक होणार होतं.! त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती.! अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती.!

पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं.!

लंडनमधील रीडरना मेल पाठवणं, त्यांची नावं, वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं, सगळ्यांचा व्हॉट्स App गृप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि अभिधाच्या बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं तिच्या धाकट्या बहिणीनं समिधाने केली.! सांगायची गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच दृष्टीहीन आहे.!

ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते.!

सकाळी सगळा स्वयंपाक करुन चर्चगेटला लोकलने जाते. तिचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे.!

दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना, जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने, धैर्याने अभिधाच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं.! त्यांच्या ह्या जिद्दीला आदरयुक्त प्रणाम.!

आभिधाचे 14 रिसर्च पेपर “इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली”, “इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स”, “इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग”, “इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च” अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले.!

लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टीहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या अभिधाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!

 

© सुश्री संध्या ओक

मो 9833247387

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – सप्तदशोऽध्याय: अध्याय (28) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय १७

(आहार, यज्ञ, तप और दान के पृथक-पृथक भेद)

(ॐ तत्सत्‌के प्रयोग की व्याख्या)

 

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्‌।

असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह।।28।।

 

श्रद्धा रहित हवन, तप, दान, आदि जो कार्य

‘असत्‘ हैं , जो परलोक में कहीं नही स्वीकार्य।।28।।

 

भावार्थ :  हे अर्जुन! बिना श्रद्धा के किया हुआ हवन, दिया हुआ दान एवं तपा हुआ तप और जो कुछ भी किया हुआ शुभ कर्म है- वह समस्त ‘असत्‌’- इस प्रकार कहा जाता है, इसलिए वह न तो इस लोक में लाभदायक है और न मरने के बाद ही।।28।।

Whatever is sacrificed, given or performed, and whatever austerity is practiced without faith, it is called Asat, O Arjuna! It is naught here or hereafter (after death).।।28।।

 

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्याय : ॥17॥

 

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

[email protected] मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेष कुशल # 11 ☆ व्यंग्य ☆ विजयादशमी तक कोरोना से बचे रहेंगे दशानन ☆ श्री शांतिलाल जैन

श्री शांतिलाल जैन 

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी  के  साप्ताहिक स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक  व्यंग्य  “विजयादशमी तक कोरोना से बचे रहेंगे दशानन।  इस  साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से हम आपसे उनके सर्वोत्कृष्ट व्यंग्य साझा करने का प्रयास करते रहते हैं । श्री शांतिलाल जैन जी के व्यंग्य में वर्णित सारी घटनाएं और सभी पात्र काल्पनिक होते हैं ।यदि किसी व्यक्ति से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा। हमारा विनम्र अनुरोध है कि श्री शांतिलाल जैन जी के प्रत्येक व्यंग्य  को हिंदी साहित्य की व्यंग्य विधा की गंभीरता  को समझते हुए सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें। ) 

(आज शाम 7 बजे उपरोक्त कार्यक्रम में वरिष्ठ व्यंग्यकार आदरणीय श्री शांतिलाल जैन जी की पुस्तक ‘वे रचनाकुमारी को नहीं जानते’ का ऑनलाइन लोकार्पण एवं रचनापाठ आयोजित है जिसे आप zoom meeting के उपरोक्त लिंक पर देख/सुन सकते हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेष कुशल # 11 ☆

☆ व्यंग्य – विजयादशमी तक कोरोना से बचे रहेंगे दशानन 

लंकेश खुश हैं. इसलिये नहीं कि इस दशहरे वे मारे नहीं जायेंगे बल्कि इसलिये कि वे इस बार भी प्रभु के तीर से ही मरेंगे, कोरोना से नहीं. मैंने कहा – ‘आप इतने कांफिडेंस से कैसे कह सकते हो ? कोरोना आपको भी हो सकता है.’

‘नहीं होगा. तुमने ही हमें सौ फीट से ऊंचा बनाया है, कोरोना की हिम्मत नहीं कि हमारी नाक तक पहुँच जाये.’

‘नाक कितनी ही ऊपर क्यों न हो महाराज, कोरोना की जद से बाहर नहीं है. आर्यावर्त में कितने हैं ज़िन्दगीभर ऊंची नाक लिये घूमते रहे – कोरोना ने उनकी भी काट दी. पता है जब वे गरीबों की बस्ती से गुजरते थे तो नाक पर रुमाल रख लिया करते थे, अब खुद के घर में नाक पर रुमाल बाँधकर घूमना पड़ता है. इस मामले में कोरोना ने समाजवाद ला दिया है.’

लंकापति थोड़ा रुके, हँसे और बोले – ‘दशहरे तक जिलाये रखने की जिम्मेदारी तो दशहरा कमिटी की है. मैं उस दिन तक क्यों डरूं ?’

‘बात तो सही कह रहे हो महाराज, लेकिन ओवरकांफिडेंस में कहीं पहले ही निपट गये तो त्यौहार का मजा किरकिरा हो जायेगा.’

‘मजा तो वैसे भी नहीं ले पाओगे तुम. मुझे मरता देखने आ नहीं सकोगे.  बीस से ज्यादा की परमिशन है नहीं, इत्ते तो कमिटी के मेम्बरान ही होते हैं.’

‘तब भी, कम से कम मास्क तो लगा लेते दशानन.’

‘आर्यावर्त के नागरिक एक नहीं लगा रहे, तुम हमें दस की सलाह दे रहे हो. बीस रूपये का एक पड़ता है डिस्पोजेबल मास्क, दो सौ रूपये रोज़ का टेंशन है शांतिभैया. जीएसटी कलेक्शन कम होता जा रहा है. कलयुग में कमायें-खायें कि मास्क जैसी आईटम पर खर्चा करें ? और फिर हमारी नियति में तो प्रभु श्रीराम के हाथों नाभि में तीर से मरना लिखा है. सुख बस ये कि मरने के पहले चौदह दिन के क्वारंटीन से गुजरना नहीं पड़ेगा. हाsssहाsssहाsss’

लंकेश इस बात पर बेहद खुश नज़र आये कि उन्हें क्वारंटीन सेंटर में नहीं जाना पड़ेगा. उन्होंने आर्यावर्त में अपने गुप्तचर भेजकर कुछेक ग्रामीण और अर्धशहरी सेंटर्स के बाबत पता लगा लिया था. बोले – ‘शांतिभैया अगर घर से भोजन और पानी की व्यवस्था न हो तो आदमी कोरोना से पहले भूख से मर जाये. बिजली है नहीं, रात होते ही घुप अंधेरा छा जाता है. मच्छर एक मिनट चैन से बैठने नहीं देते. कहीं वक्त दो वक्त का भोजन दिया जा रहा है तो वहां पीने के पानी की समस्या है. शौचालय में गंदगी है. पंखा है नहीं, हैंडपंप भी सूखा है बाल्टी, मग, साबुन की व्यवस्था तो विलासिता समझो. जेल से बदतर हैं कस्बे के क्वारंटीन सेंटर.’

‘क्षमा करें महाराज, आजकल होम क्वारंटीन की सुविधा भी है.’

इस पर वे उदास हो गये. बोले – ‘महारानी मंदोदरी माने तब ना – वाट्सअप में क्या क्या पढ़ रखा है उसने. अभी तो कुछ हुआ ही नहीं है तब भी सुबह सुबह खाली पेट गरम पानी पिओ, फिर उबलता काढ़ा. भोजन नली झार झार हो उठती है. जलन कम हुई नहीं कि कटोरीभर के अदरक का रस ले आती है. फिर शुरू होता है सिलसिला सिकी अजवाइन चबाने का, निपटे तो भुनी अलसी, कुटा जीरा, पिसा धनिया. तेजपान का अर्क, कच्चे करेले का सलाद, लोंग का पानी, हल्दी का जूस, काली-मिर्ची का सत, हरी मिर्ची का शेक, लाल मिर्ची का धुँआ, और नासिकानली में खौलता कड़वा तेल. और वो नाम से ही उल्टी करने का मन करता है – वो क्या कहते हैं गिलोय के पत्ते चबाना. पेनाल्टी में बाबा रामदेव के तीन आसन भी करो. ये सब करने से बेहतर है प्रभु श्रीराम के तीर खाकर मर जाना.’

‘ये सब करते रहें महाराज, विजयादशमी में अभी महीना भर बाकी है, इन्फेक्शन कभी भी लग सकता है.’

इग्नोर मारा उन्होंने. हँसते रहे. कांफिडेंट लगे कि कोरोना भी उनका कुछ नहीं बिगाड़ पायेगा. मरने से वे वैसे भी नहीं डरते. हर साल मरते ही हैं, अगले बरस फिर जी उठेंगे. लंकेश हमेशा जीवित रहेंगे.

 

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर,

उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा – कहानी ☆ दो लघुकथाएं ☆ श्री कमलेश भारतीय

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ दो  लघुकथायें

एक : अपने आदमी

यह तीसरी बार हो रहा था ।

मैंने तीसरी बार किसी लड़के को नकल करते पकड़ा था औ, बदकिस्मती से वह भी किसी मास्टर, का अपना आदमी निकल आया था। मुझे फिर ठंडी चेतावनी ही मिली थी।

पहली बार हैड का लड़का ही मेरी पकड़ में आ गया था । जब मैं उसे किसी विजयी भावना में लिए जा रहा था तो पीठ पीछे सभी साथी मुस्कुरा रहे थे । नया होने की वजह से मुझे किसी के बारे में कुछ भी मालूम नहीं था । और वे जानते बूझते मुस्कुरा रहे थे । हैड ने उसे यह कह कर छोड़ दिया था कि अपना शरारती बेटा है , आपसे मज़ाक कर रहा होगा ।

दूसरी बार मैंने फिर ईमानदारी से ड्यूटी करते हुए एक लड़के को रंगे हाथों नकल करते लपका था । उसकी वजह से मुझे उस प्राइवेट स्कूल के मैनेजर का सामना करना पड़ा था । वह उनका सुपुत्र जो था और मुझे नौकरी करनी थी ।

तीसरी बार खेल प्रशिक्षक भागे चले आए थे और मेरे कंधे पर आत्मीयता का भाव लादते हुए बता गये थे कि वह स्कूल का श्रेष्ठ खिलाड़ी है ।

अब मैंने कातर दृष्टि से अपने आसपास देखना शुरू कर दिया है कि जिससे मुझे मालूम हो जाये कि अपने आदमी कहां नहीं हैं ,,,

तब से मैं एक भी आदमी पर उंगली नहीं रख पाया हूं ,,,

 

दो : राजनीति के कान 

– मंत्री जी , बड़ा कहर ढाया है ,,,आपने ।

-किस मामले में भाई?

– अपने इलाके के एक मास्टर की ट्रांस्फर करके ।

-अरे , वह मास्टर ? वह तो विरोधी पार्टी के लिए भागदौड़,,,

-क्या कहते हैं हुजूर ?

– उस पर यही इल्जाम है ।

– ज़रा चल कर कार तक पहुंचने का कष्ट करेंगे?

– क्यों ?

– अपनी आंखों से उस मास्टर को देख लीजिए । जो चल कर आप तक तो पहुंच नहीं पाया । बदकिस्मती से उसकी दोनों टांगें बेकार हैं । और भागदौड़ करना उसके बस की बात कहां ? जो अपने लिए भागदौड़ नहीं कर सकता , वह किसी के विरोध में क्या भागदौड़ करेगा ?

– अच्छा भाई । तुम तो जानते हो कि राजनीति के कान बहुत कच्चे होते हैं और आंखें तो होती ही नहीं । खैर । आपने कहा है तो मैं इस गलती को दुरुस्त करवा दूंगा ।

खिसियाए हुए मंत्री जी ने कहा जरूर लेकिन आंखों में कहीं पछतावा नहीं था ।

 

©  कमलेश भारतीय

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares