☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे
समोर नगाधिराज हिमालयाची झबरबन पर्वतराजी, मागे तीन बाजूच्या निळसर हिरवट पर्वतरांगांच्या कोंदणात नीलपाचूसारखा चमकणारा दल सरोवराचा विस्तीर्ण जलाशय आणि यामध्ये पसरलेलं ट्युलिप्सच्या अनेकानेक रंगांचं लांबवर पसरलेलं स्वर्गीय इंद्रधनुष्य! अवाक होऊन आम्ही ते अलौकिक दृश्य नजरेत साठवत होतो. रक्तवर्णी, हळदी, शुभ्र मोत्यासारखी, गुलाबी, जांभळी, सोनपिवळ्या रंगावर केशरकाडी लावल्यासारखी कमळकळ्यांसारखी ट्युलिप्सची असंख्य फुलंच फुलं! साक्षात विधात्याने विणलेला अस्सल काश्मिरी गालिचा पुढ्यात पसरला होता. त्यांच्या मंदमधूर मोहक सुगंधाने वातावरण भारून टाकलं होतं
कुणाच्या कल्पनेतून, प्रयत्नातून साकार झालं असेल हे अनुपम सौंदर्य? या प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी काश्मीर गव्हर्मेंटचे डिस्ट्रिक्ट फ्लोरिकल्चर ऑफिसर डॉक्टर जावेद अहमद शाह यांची मुद्दाम भेट घेतली. इथे ट्युलिप्स फुलविण्याच्या कल्पनेला सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळाला. दल सरोवरासमोरील हिमालयाच्या झबरबन टेकड्यांच्या उतरणीवर थोडं सपाटीकरण करून मोठ्या गादीसारखे वाफे तयार करण्यात आले. ॲमस्टरडॅमहून ट्युलिप्सचे फक्त कंद आयात करण्यात आले. बाकी सारी मेहनत, तंत्रज्ञान हे इथल्या फ्लोरिकल्चर डिपार्टमेंटचे योगदान आहे.
एकूण ७० एकर जागेवर ही फुलशेती करण्यात येते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ट्युलिप्सच्या कंदांची लागवड करण्यात येते. साधारण डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारी संपेपर्यंत साऱ्या श्रीनगरवर बर्फाची चादर पसरलेली असते. लागवड केलेला हा संपूर्ण भूभाग बर्फाने अच्छादलेला असतो .जमिनीच्या पोटातले कंद लहान शाळकरी मुलांसारखे महिनाभर तो भला मोठा बर्फाचा गोळा चोखत बसलेले असतात. साधारण फेब्रुवारीत बर्फ वितळतं आणि कंदांच्या बालमुठीला हिरवे लसलशीत कोंब फुटतात. त्यांची मशागत करावी लागते. शेळ्या- मेंढ्या, गाई, खेचरं यांचं शेणखत ठराविक प्रमाणात घालतात. तसंच जंतुनाशकं, रसायनिक खतं यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. मार्च अखेर रोपांची वाढ पूर्ण होते.निरनिराळ्या प्रजातीप्रमाणे ही रोपं दीड ते अडीच फूट उंच वाढतात आणि मग बहरतात. या रंगपऱ्यांचं आयुष्य किती? तर तीन ते चार आठवडे! साधारण मार्चअखेर ते एप्रिलअखेर एक महिना हा सारा बहर असतो. अवेळी पाऊस पडला तर तीन आठवड्यातच त्यांच्या पाकळ्या गळून पडतात.
बहर संपल्यावर एक महिना ती झाडं तशीच ठेवतात. जून महिन्यात जमिनीतले कंद नेटकेपणे अलगद काढलेले जातात. ते जपून ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. साधारण १७ ते २३ सेंटीग्रेड उष्णतेत निर्जंतुक करून त्या कंदांना सांभाळण्यात येतं. जरुरीप्रमाणे काही नवीन जातीचे, रंगांचे कंद ॲमस्टरडॅमहून आणण्यात येतात. ऑक्टोबरपर्यंत सारं नीट सांभाळत, जमिनीची मशागत करून पुन्हा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. भारतीय व परदेशी प्रवासी आवर्जून हा अलौकिक नजारा पाहायला गर्दी करतात.
विस्तीर्ण दल सरोवरातून शिकारा सहल करताना शंकराचार्य टेकडीवरील मंदिर, हरी पर्वताची रांग दिसते. सरोवरामध्ये झाडांचं वाळकं गवत, वेली व माती यांचा एकमेकांवर थर बसून इथे अनेक छोटी बेटं तयार झाली आहेत. त्यावर तरंगती घरं, मीना बाजार आहे. पाणथळ जागेतील लहान- मोठ्या झाडांवरून गरुड, खंड्या, बुलबुल यांनी दर्शन दिलं. चार शाळकरी मुली होडीत दप्तरं ठेवून स्वतःच ती छोटी होडी वल्हवत दल सरोवराकाठी असलेल्या त्यांच्या गावाकडे जात होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्यांना रोज एक तास जायला आणि एक तास यायला वल्हवावं लागतं तेव्हा त्या श्रीनगरच्या शाळेत पोहोचतात.
श्रीनगरहून पहेलगामला जाताना दुतर्फा चिनार आणि सफेदा यांचे प्रचंड घेरांचे वृक्ष दिसत होते. चिनारच्या वठल्यासारख्या वाटणाऱ्या पोकळ, प्रचंड घेरांच्या बुंध्यातून चिनारची हाताच्या पंजासारखी पान असलेली कोवळी पालवी लवलवत होती. सफेदा वृक्षांच्या फांद्या घरांच्या उतरत्या छपरांसाठी वापरल्या जातात. विलो, देवदार, फर असे अनेक प्रकारचे वृक्ष होते. विलोच्या झाडांपासून क्रिकेटच्या बॅट बनविल्या जातात.
आठव्या शतकातील ललितादित्य या राजाच्या कालखंडात इथे मंदिर वास्तुकला बहरली होती. त्यानंतरच्या अवंतीवर्मन आणि जयसिंह यांनी ही मंदिर वास्तुकला वैभवसंपन्न केली. राजा जयसिंह याच्या काळात राजकवी कल्हण याने आपल्या ‘राजतरंगिणी’ या दीर्घ काव्यग्रंथात काश्मीरमधील शिल्पवैभवाने नटलेल्या अनेक देवालय समूहांचं सुंदर वर्णन केलेले आहे. ब्रिटिश संशोधक सर ऑरेट स्टेन यांनीही आपल्या संशोधनामध्ये या मंदिरशिल्पांवर प्रकाश टाकला आहे. श्रीनगर- सोनमर्ग रस्त्यावर कनकिनी नदीच्या तीरावरील नारंग येथे भव्य देवालयांचा शिल्पसमूह ग्रानाईटच्या लांबट- चौकोनी दगडांमध्ये इंटरलॉक पद्धतीने बांधलेला होता. त्याच्या अखंड काळ्या दगडातून कोरलेल्या घुमटाचं वर्णन ‘राजतरंगिणी’मध्ये केलेलं आहे. तिथल्या नैसर्गिक नितळ झर्यांचं, त्यातील माशांचं वर्णनही त्यात आहे. सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने २००० वर्षांपूर्वी बांधलेलं शिव-भूतेश देवालय याचा उल्लेखही ‘राजतरंगिणी’ मध्ये आहे. आज त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित एक विचारणीय आलेख– स्त्री विमर्श।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 183 ☆
आलेख– स्त्री विमर्श
स्त्री पुरुष समानता आज समय की आवश्यकता है। नारी के प्रति समाज की कुत्सित दृष्टि के चलते ही लाल किले की प्राचीर से , स्वतंत्रता दिवस पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को अपने भाषण में यह अपील करनी पड़ी की समाज स्त्री के प्रति अपना नजरिया बदले , पर आए दिन नई नई घटनाएं , प्यार के नाम पर धोखा , क्रूर हत्या जैसी घटनाएं बढ़ रही हैं।
साहित्य में इस विषय पर चर्चा और रचनायें हो रही हैं । “नारी के अधिकार “, “नारी वस्तु नही व्यक्ति है” ,वह केवल “भोग्या नही समाज में बराबरी की भागीदार है” , जैसे वैचारिक मुद्दो पर लेखन और सृजन हो रहा है, पर फिर भी नारी के प्रति सामाजिक दृष्टिकोण में वांछित सकारात्मक बदलाव का अभाव है .
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता”
अर्थात जहाँ नारियो की पूजा होती है वहां देवताओ का वास होता है यह उद्घोष , समाज से कन्या भ्रूण हत्या ही नही , नारी के प्रति समस्त अपराधो को समूल समाप्त करने की क्षमता रखता है , जरूरत है कि इस उद्घोष में व्यापक आस्था पैदा हो . नौ दुर्गा उत्सवो पर कन्या पूजन , हवन हेतु अग्नि प्रदान करने वाली कन्या का पूजन हमारी संस्कृति में कन्या के महत्व को रेखांकित करता है , आज पुनः इस भावना को बलवती बनाने की आवश्यकता है .
एक संवेदन शील रचनाकार या स्त्री लेखिका जब स्वयं स्त्री विमर्श की रचना लिखती है तो वह भोगा हुआ यथार्थ , सही गई पीड़ा को शब्द देती हैं। निश्चित ही ऐसी कवितायें बेहद संवेदनशील संदेश देती हैं।
प्रेम स्त्री की मौलिकता है, वह स्थितप्रज्ञ बनी रहकर अंतिम संभव पल तक अपने कर्तव्य का परिपालन करती है, इसी से प्रकृति संचालित है।
जिस तरह विद्योत्तमा ने कालिदास के बंद मुक्के की व्यापक व्याख्या कर दी थी , वैसे ही स्त्री विमर्श के इस मुद्दे की गूढ़ लंबी विवेचना की जा सकती है, जरूरत है कि समाज पर साहित्य का प्रभाव हो और स्त्री पर अपराध रुकें ।
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है नवीन आलेख की शृंखला – “ परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख ☆ परदेश – भाग – 14 – मनोरंजन ☆ श्री राकेश कुमार ☆
पुराने समय में नाटक मंडली या गायन कला में निपुण लोग एक स्थान से दूसरे स्थान बैलगाड़ी या इसी प्रकार के उपलब्ध अन्य यातायात के साधन का उपयोग कर घुमंतुओं सा जीवन यापन करते थे। समय चक्र के बदलाव के साथ ये लोग अपनी बस या छोटे ट्रक में अपनी कला को गांव-गांव में परोस कर न केवल अपनी आजीविका चलाते है, वरन लोक कला को भी जीवित रखने में एक महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। संचार के नित नए साधनों के विकास से पुराने साधन अनुपयोगी हो जाते हैं।
यहां विदेश में प्रत्येक बृहस्पतिवार और शुक्रवार को एक खुले स्थान में संगीत का मंच सजाया जाता हैं, जिसमें स्थानीय और आस पास के क्षेत्रों से आए हुए संगीत साधक विभिन्न यंत्रों (जैसे गिटार आदि) की सहायता से समा बांध कर दर्शकों को मंत्र मुग्ध कर देने में जी जान लगा देते हैं।
चार हजार से अधिक लोग मय परिवार अपने घर से कुर्सी और दरी इत्यादि लगा कर ग्रामीण सा मोहाल बना देते हैं। कार्यक्रम सभी के लिए निशुल्क रहता है। आस पास स्थित खाद्य सामग्री विक्रय करने वाली दुकानें यहां के स्थानीय खाद्य पदार्थ हॉटडॉग, पिज्जा और बीयर की उपलब्धता पूरे कार्यक्रम के दौरान बनाए रखते हैं। कुछ अचंभा भी लगा। बड़े शहर के लोग जो बड़ी-बड़ी गाड़ियों में बैठते हैं, और अब जमीन पर बैठ कर संगीत का आनंद ले कर झूम रहे थे।
ठीक रात्रि के साढ़े नौ बजे पटाखे और मनमोहक आतिशबाजी का दौर आरंभ हो जाता हैं। कंप्यूटर से संचालित रोशनी और ध्वनि आधारित पटाखे प्रदूषण अत्यंत कम करते हैं। पंद्रह मिनट के कार्यक्रम ने मानस पटल पर एक अमिट छाप छोड़ दी है।
यहां आतिशबाजी के नियम राज्य तय करते है, इस राज्य में सार्वजनिक रूप से अनुमति है, परंतु निजी रूप से प्रतिबंधित हैं। हमें तो आम खाने से मतलब है, पेड़ क्यों गिने।
(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है आपकी सपनों की दुनियां की सैर कराती एक प्यारी सी लघुकथा “सच होता ख्वाब ”।)
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 145 ☆
लघुकथा 🥳 सच होता ख्वाब 🥳
मिनी को बचपन से सिंड्रेला की कहानी बहुत पसंद आती थी। कैसे सिंड्रेला को उसका अपना राजकुमार मिला। वह जैसे-जैसे बड़ी होने लगी ख्वाबों की दुनिया फलती – फूलती गई।
धीरे-धीरे पढ़ाई करते-करते मिनी अपने सुंदर रूप रंग और आकर्षक व्यक्तित्व के कारण सभी की प्यारी बन गई थी। घर परिवार में सभी उसको बहुत प्यार करते थे।
शहर से थोड़ी दूर पर उसका अपना घर था। घर के आसपास पड़ोसी और उसके साथ पढ़ने वाले शहर तक आया जाया करते थे। मिनी भी साथ ही सबके आती जाती थी। आज कॉलेज का फार्म भरने मिनी अपनी सहेलियों के साथ सिटी आई थी। काम खत्म होने के बाद सभी ने मॉल घूमने का प्रोग्राम बनाया।
मॉल में सभी घूम रहे थे अचानक मिनी की चप्पल टूट गई। सभी ने कहा… चल मिनी आज मॉल की दुकान से ही तुम्हारी चप्पल खरीद लेते हैं। दो तीन फ्रेंड मिलकर दुकान पहुंच गई। चप्पल निकाल- निकाल कर ट्राई करती जा रही थी। अचानक उसकी नजर सामने लगे बहुत बड़े आईने पर पड़ी। पीछे एक खूबसूरत नौजवान लड़का मिनी को बड़े ध्यान से देख रहा था। मिनी जितनी बार चप्पल जूते ट्राई करती वह इशारा करता और मुस्कुरा रहा था कि शायद हां या नहीं।
मिनी को भी उसका यह भाव अच्छा लगा। बाकी फ्रेंड को इसका बिल्कुल भी पता नहीं चला। अचानक एक सैंडल उसने उठाई। जैसे ही वह पैरों पर डाली। आईने की तरफ नजर उठाकर देखी वह नौजवान हाथ और आंख के ईशारे से परफेक्ट का इशारा कर मुस्कुरा रहा था।
मिनी को पहली बार एहसास हो रहा था, शायद उसके सपनों का राजकुमार है। उसने तुरंत सैंडल लिया। काउंटर पर बिल जमा कर देख रही थीं। वह नौजवान धीरे से एक कागज थैली में डाल रहा है।
मिनी मॉल से निकलकर उस कागज को पढ़ने लगी लिखा था…
मैं तुमको नहीं जानता, तुम मुझे नहीं जानती, परंतु मैं विश्वास दिलाता हूं तुम्हारी भावनाओं की इज्जत करता हूं। तुम्हारे चरण मेरे घर आएंगे तो मुझे बड़ी खुशी होगी। मैं तुम्हारे जवाब का इंतजार करूंगा
तुम्हारा पीयूष
उस कागज को मिनी ने संभाल कर रख लिया और घर में किसी से कुछ नहीं बताया। पर मन में बात जंच गई थी। आज बहुत दिनों बाद घर में पापा के नाम एक कार्ड देखकर चौक गई। पास में एक जूते चप्पल की दुकान का उद्घाटन हो रहा था। कार्ड को जैसे ही मिनी ने पढ़ा दिलो-दिमाग पर हजारों घंटियां बजने लगी।
मम्मी पापा ने कहा… मेरे दोस्त का बेटा शहर से आया है। उसने यहां एक दुकान शुरू की है। सब को बुलाया है मिनी तुम्हें भी चलना है।
मिनी को जैसे को पंख लग गए। शाम को मिनी बहुत सुंदर तैयार हो वही सैंडल पहन कर, जब दुकान पर पहुंची, फूलों के गुलदस्ते से सभी का स्वागत हुआ। मिनी सकुचा रही थी सामने पीयूष खड़ा था।
परंतु दोनों के मम्मी – पापा आंखों आंखों के इशारे से मंद- मंद मुस्कुरा रहे थे। उसने कहा…. मेरी सिंड्रेला आपका स्वागत है। फूलों की बरसात होने लगी मिनी कुछ समझ पाती इसके पहले मम्मी ने धीरे से उसका कागज दिखाया।
मिनी शर्म से लाल हो गई पता नहीं मम्मी ने कब यह पत्र पढ़ लिया। परंतु इससे उसे क्या??? उसको तो अपने ख्वाबों का राजकुमार मिल गया। आज उसका ख्वाब सच हो गया और वह बन गई सिंड्रेला। बहुत खुश हो रही थी मिनी।
चं म त ग ! जालीम इलाज ! 🤠☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“गुडमॉर्निंग पंत !”
“नमस्कार, नमस्कार कसा आहेस ?”
“बरा आहे.”
“अरे पण तुझ्या आवाजावरून आणि मरगळलेल्या हालचाली वरून, नुकताच एव्हरेस्ट वगैरे चढून आल्या इतका दमलेला वाटतोयस.”
“हो, दमलोय खरा, कारण सध्या वर्क फॉर होम चालू आहे ना माझ !”
“काय ?”
“वर्क फॉर होम म्हटलं मी, काही चुकलं का ?”
“चुकलं म्हणजे काय चुकलंच, अरे आमचा मुलगा वर्क फ्रॉम होम करतोय आणि…. “
“मी वर्क फॉर होम.”
“म्हणजे चुकलं की नाही तुझं ?”
“पण पंत, मी वर्क फॉर होमच करतोय, म्हणजे घरची सगळी काम, स्वयंपाक सोडून एकट्याने करतोय.”
“अरे पण माझा मुलगा…. ?”
“अहो पंत, तो वर्क फ्रॉम होम करतोय, म्हणजे ऑफिसच काम घरून करतोय आणि मी… “
“वर्क फॉर होम म्हणजे घरची काम, बरोबर ?”
“आता कसं बोललात पंत ! सध्या कामवाल्या मावशी येऊ शकत नाहीत कारण…..”
“मला कारण माहिती आहे, पण तुला तुझ्या या वर्क फॉर होम मधे तुझी बायको काही मदत करीत असेलच ना ?”
“अजिबात नाही, ती म्हणते मी तुम्हाला मदत केली तर स्वयंपाकाचे काय, तुमची उपाशी रहायची तयारी असेल तर करते मदत, आता बोला !”
“म्हणजे कठीणच आहे तुझं आता मावशी कामाला येई पर्यंत.”
“हो ना, म्हणूनच माझा आवाज तुम्हाला जरा दमल्या सारखा वाटला असेल.”
“असेल असेल, पण काय रे तुझे कान….. “
“कान ? कान आहेत जाग्यावर पंत आणि मला ऐकायला सुद्धा नीट…. “
“अरे त्या बद्दल नाही मी बोलत पण तुझे कान नेहमी पेक्षा… “
“पंत माझ्या कानाचे काय ते स्पष्ट बोला, उगाच मला कोड्यात टाकू नका.”
“अरे हो हो, किती घाई करशील. जरा मला नीट जवळून पाहू दे बरं तुझे दोन्ही कान.”
“बघा बघा पंत, नीट जवळून बघा पण सकाळी मी दाढी केली तेव्हा ते आपापल्या जागीच होते. मला नाही त्यांच्यात काही फरक… “
“फरक पडला आहे, हे मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो.”
“फरक आणि माझ्या कानात? मग मला तो सकाळी कसा… “
“दिसला नाही, असंच ना ?”
“बरोबर.”
“अरे त्याच काय असतं, एखादा माणूस बारीक झाला आहे किंवा जाड झाला आहे, ते दुसऱ्याने त्याला बरेच दिवसांनी बघितलं तर… “
“कळत हे मला माहित आहे. पण ते सगळे सोडा आणि माझ्या कानाचे काय ते… “
“ते थोडे मोठे झाल्या सारखे वाटतायत मला.”
“काहीतरीच काय पंत, कान कसे मोठे होतील ?”
“का नाही होणार? अरे जिथे माणसाची उंची सुद्धा जसजसे वय वाढते तसतशी कमी होते, तर तुझ्या कानांचे काय घेऊन बसलास !”
“आता ही तुमची नवी थियरी वाटत ?”
“माझी कसली नवी थियरी? मी काय शास्त्रज्ञ थोडाच आहे माझी स्वतःची अशी थियरी मांडायला.”
“मग कशावरून तुम्ही म्हणताय की…. “
“तुझे कान मोठे झालेत म्हणून ?”
“ते नाही हो पंत, माणसाची उंची वय वाढत चालल की कमी कमी होते म्हणून.”
“अरे तुमचं प्रगत विज्ञानच म्हणतय तस, मी कशाला म्हणायला हवंय.”
“काय सांगताय काय पंत, खरच असं…. “
“होत, तुला खोटं वाटत असेल तर गुगल मारून बघ.”
“ते तर मी बघिनच पण….”
“अरे त्या गुगलवरच मी हे कधीतरी वाचल होत, ते आठवलं आणि म्हणून तस म्हणालो मी.”
“हो, पण पंत वय वाढतांना उंची कमी होण्याची काही कारण दिली असतील ना त्यात ती… “
“अरे उंची कमी होते म्हणजे वय वाढते तसतशी माणसाची हाडं काही प्रमाणात आकुंचन पावतात आणि… “
“त्याचाच परिणाम माणसाच्या उंची कमी होण्यावर होत असणार, बरोबर ?”
“बरोबर, अगदी फ्रॅक्शन ऑफ इंचेस मधे हा उंचीच्या बाबतीत फरक पडतो, पण त्यामुळे तो डोळयाला तसा जाणवत नाही इतकंच.”
“ते सगळे खरच असेल म्हणा, पण माझे कान मोठे होण्याचे कारण काय ?”
“मला वाटत तो तुझ्या वर्क फॉर होमचा परिणाम असावा !”
“काहीतरीच काय पंत, कसं शक्य आहे ते ?”
“हां, इथे मी माझी थियरी सांगतो तुला, बघ तुला पटते का ती.”
“बोला पंत, बोला, मी अगदी उत्सुक आहे तुमची थियरी ऐकायला.”
“आता असं बघ, हल्ली तू चौवीस तास घरीच असतोस वर्क फॉर होम करत, तेव्हा बायको तुला आता हे करा, ते करा, हे आत्ता नका करू असं सारखं कामाच्या बाबतीत सुनावत असेल ना, त्याचाच परिणाम होऊन तुझे कान… “
“खरच मोठे झाले असतील ?”
“अगदी गर्दभा एव्हढे नाही, पण फ्रॅक्शन ऑफ इंचेसने नक्कीच मोठे झाले आहेत.”
“असेल, असेल तसही असेल कदाचित. पण पंत आता मी निघतो, नाहीतर बायकोचा तोफखाना सुरु व्हायचा माझ्या नावाने.”
“जा, जा आणि कानाची जास्त काळजी करू नकोस, तुझं वर्क फॉर होम संपल की येतील ते जाग्यावर. पण जाण्या आधी माझ एक काम सांगतोय ते जरा करशील का?”
“का नाही पंत, सांगा ना काय काम आहे ते तुमचे.”
“अरे काल माझ्या डोंबिवलीला राहणाऱ्या करव्याचा फोन आला होता.”
“हां, म्हणजे डोंबिवलीला स्टेशनं जवळच ज्यांची सोसायटी आहे तेच कर्वे काका ना ?”
“हो, त्याला सध्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, झोप लागत नाही रात्री.”
“मग डॉक्टरकडे जा म्हणावं त्यांना.”
“अरे तो गेला होता, डॉक्टरने त्याला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला, पण त्या घेऊन सुद्धा त्याची झोप उडालेली ती उडलेलीच, म्हणून त्यानं मला फोन केला, काही उपाय आहे का विचारायला.”
“मग तुम्हाला उपाय सापडला की काय त्यांच्या झोपेवर ? “
“हो अगदी जालीम इलाज सापडला आहे आणि त्या साठीच मला तुझी मदत हवी आहे.”
“बोला पंत काय मदत करू मी तुम्हाला.”
“अरे तुझ्याकडे टेपरेकॉर्डर आहे ना त्यावर मला, एका कॅसेटवर ट्रेन धावल्याचा आवाज रेकॉर्ड करून देशील का ? “
“हो, पण त्यानं कर्वे काकांचा झोपेचा प्रॉब्लेम…. “
“नक्कीच सॉल्व होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे !”
“तो कसा काय पंत ?”
“अरे असं बघ, त्याची सोसायटी ट्रॅकला लागून आहे आणि सध्या सगळ्या ट्रेन बंद म्हटल्यावर या पठ्याला झोप कशी लागणार, रोजचा ट्रेनचा खडखडाट ऐकल्या शिवाय, काय खरं ना ?”
“मानलं तुम्हाला पंत !”
“मानलंस ना, मग आता लाग सांगितलेल्या कामाला आणि मला ती रेकॉर्डेड कॅसेट आणून दे लवकर. एकदा ती करव्याला कुरिअर केली की मी निवांत झोपायला मोकळा.”
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं एक भावप्रवण गीत – बजी राग की रणभेरी…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 118 – गीत – बजी राग की रणभेरी…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “सूने अवसर में उमीद…”।)
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपकी एक अतिसुन्दर, विचारणीय एवं चिंतनीय – चिंतन – “ऐसे भी बदलता है नाम”।)
☆ आलेख # 167 ☆ चिंतन – “ऐसे भी बदलता है नाम” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
सन् 1971 भारत-पाकिस्तान युद्ध के समय लगभग एक लाख पाकिस्तानी सेना ने भारतीय सेना के सामने घुटने टेकते हुए आत्मसमर्पण किया था, उन युद्ध बंदियों को सामरिक दृष्टि से सबसे सुरक्षित स्थान होने के कारण जबलपुर में रखा गया था और उन्हें बाद में जरपाल गेट (ग्रेनेडियर रेजिमेंट) ग्वारीघाट रोड से रिहा किया गया था।
इसी पर से तिराहे को ‘बंदी रिहा तिराहा’ कहा गया, जो बाद में अपभ्रंश होकर ‘बंदरिया तिराहा’ कहा जाने लगा, तो भैया नाम की माया अपरंपार है।
कोई नाम बिगाड़ता है, कोई नाम बनाता है, कोई नाम बदलता है, कहीं नाम बदलने पर दंगल होता है, तो कहीं नाम डूबा देता है। सब राम नाम की माया है, तभी तो कहते हैं राम नाम सत्य है।