हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 84 ☆ बोझ तुम मान  के बेटी नहीं रुखसत करना… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “बोझ तुम मान  के बेटी नहीं रुखसत करना“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 84 ☆

✍ बोझ तुम मान  के बेटी नहीं रुखसत करना… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

क्या रखा दर्प में छोड़ो ये फ़ज़ीयत करना

चाह इज्जत की है तो सीख ले इज्जत करना

 *

हर इबादत का शरफ़ दोस्त मिलेगा तुझको

दरमन्दों से गरीबों से मुहब्बत करना

 *

पहले कर लेना हुक़ूमत से गुज़ारिश फिर भी

कान पर जूं न जो रेंगें तो बगावत करना

 *

एक हद तक ही मुनाफे को कहा है जायज़

दीन को ध्यान में रखके ही तिज़ारत करना

 *

आसतीनों के लिए नाग भी बन जाते हैं

आदमी देख के ही आज रफाक़त करना

 *

हम सफ़र उंसके हो लायक जो उसे दे सम्मान

बोझ तुम मान  के बेटी नहीं रुखसत करना

 *

दोसती करके निभाना है अरुण मुश्किल पर

कितना आसान किसी से भी अदावत करना

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा # 49 – घाट घाट का पानी…  ☆ श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ ☆

श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’

(ई-अभिव्यक्ति में श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ जी का स्वागत। पूर्व शिक्षिका – नेवी चिल्ड्रन स्कूल। वर्तमान में स्वतंत्र लेखन। विधा –  गीत,कविता, लघु कथाएं, कहानी,  संस्मरण,  आलेख, संवाद, नाटक, निबंध आदि। भाषा ज्ञान – हिंदी,अंग्रेजी, संस्कृत। साहित्यिक सेवा हेतु। कई प्रादेशिक एवं राष्ट्रीय स्तर की साहित्यिक एवं सामाजिक संस्थाओं द्वारा अलंकृत / सम्मानित। ई-पत्रिका/ साझा संकलन/विभिन्न अखबारों /पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। पुस्तक – (1)उमा की काव्यांजली (काव्य संग्रह) (2) उड़ान (लघुकथा संग्रह), आहुति (ई पत्रिका)। शहर समता अखबार प्रयागराज की महिला विचार मंच की मध्य प्रदेश अध्यक्ष। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – घाट घाट का पानी।)

☆ लघुकथा # 49 – घाट घाट का पानी श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’

अरे आशा बड़े दिनों बाद कॉलोनी में दिख रही हो, तुम्हारा तो ट्रांसफर हो गया था । क्या फिर से तुम दिल्ली आ गयी?

आखिर हमारे शहर का जादू चली गया तुम्हारा मन नहीं लगा।

अरुण भाभी आपका मन बिना मजाक किए लगता नहीं है और खाना भी हजम नहीं होता। आज भी आप मंदिर इसी तरह जाती हैं, इस बार मुझे क्वार्टर इस सामने वाले घर में मिला है। चलिए ना थोड़ी देर बैठिये।

हां हां आऊंगी अभी तो मुझे मंदिर पूजा करने जाना है, तुम्हें पता है मैं हर सोमवार को मंदिर जाती हूं।

तुम्हारा तो इतनी जगह ट्रांसफर हो चुका है?

क्या करूं भाभी इन 10 सालों में आपका कहीं ट्रांसफर नहीं हुआ।  पर हमें तो तीन जगह देखना पड़ा क्या करूं?

भगवान और किस्मत को जो मंजूर रहता है, वही होता है।

हां हां बातें बनाना तो कोई तुमसे सीखे।  आखिर तुमने घाट-घाट का पानी जो पिया है!

© श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’

जबलपुर, मध्य प्रदेश मो. 7000072079

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “तर्कटपंजरी” – संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “तर्कटपंजरी” – संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक : तर्कटपंजरी

संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल 

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे.

☆ ‘तर्कटपंजरी’:: तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक श्री जगदीश काबरे

हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो विचार कलहाला घाबरतो. मग त्यापासून पळवाट करण्यासाठी त्याला देवाची संकल्पना सोयीची वाटते. कारण प्रत्येक अनाकलनीय घटनेचे उत्तर मिळत नसले की ‘देवाची करणी’ हे उत्तर देऊन विचार करण्याचा डोक्याला होणारा ताप वाचवता येतो.

पण माणूस जन्माला येतो तेव्हा तो नास्तिकच असतो. त्याच्या डोक्यात देवाधर्माच्या कल्पना नसतात, जसे इतर प्राण्यांच्या. मग तो ज्या घरात जन्मतो त्या घराचा देव आणि धर्म त्याच्यावर थोपवला जातो. त्याप्रमाणे त्याच्या डोक्यात अंधश्रद्धा वाढवणारे संस्कार केले जातात. थोडक्यात काय तर, न कळत्या वयात न मागता आणि कसलेही विशेष प्राविण्य नसताना सहज मिळालेली गोष्ट म्हणजे देवाचे आणि धर्माचे संस्कार! पण माणूस जसजसा स्वतंत्र विचार करू लागतो, त्याला प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधताना जसजशी त्याच्यात वैचारिक परिपक्वता येत जाते तेव्हा त्याला देवाधर्मातील फोलपणा लक्षात येतो आणि त्याचा नास्तिकतेकडे प्रवास सुरू होतो. म्हणजे नास्तिकता ही वैचारिक प्रक्रियेतून निर्माण होत असते तर आस्तिकता ही पारंपारिक संस्कारातून लादली जाते.

पण प्रश्न विचारण्याचे धाडस ज्या लोकांमध्ये होते आणि आहे त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक उन्नती झालेली दिसते. अशा माणसांनी जगभर वेगवेगळ्या संघटना उभारल्या आणि आस्तिकांशी दोन हात करायला सुरुवात केली. तसेच एकएकट्या नास्तिकांना ‘तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर नास्तिकांचे संघटन आहे’, हा आशावाद एकांडया नास्तिकात निर्माण केला. असेच एक संघटन नास्तिक विचाराच्या विखुरलेल्या लोकांना बळ मिळावे म्हणून महाराष्ट्रात 2013 साली ‘ब्राईट्स सोसायटी’ नावाने नास्तिकतेचा जाहीर पुरस्कार करत जन्मास आले. या संघटनेने अकरा वर्षात बरीच मोठी मजल मारलेली आहे आणि महाराष्ट्रातील समस्त नास्तिकांना वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संघटनेत मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे हे विशेष. या तरुणांमध्ये नवीन विचार स्वीकारण्याची आणि ते अमलात आणण्याची ताकद कशी वाढत गेली तसेच त्यांचा नास्तिकतेकडे कसा प्रवास झाला, ते मनोगत व्यक्त करणारे ब्राईट्स सोसायटीने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक प्राजक्ता अतुल यांच्या संपादनाखाली तयार केले आहे. या पुस्तकातील मनोगते वाचताना ही तरुण मंडळी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस अंगी कशी आणि का आणू शकली याचे त्यांनी मनोज्ञ विवेचन केले आहे. यातील बरीचशी मंडळी ही कर्मठ आणि धार्मिक कुळाचार पाळणाऱ्या घरात जन्माला आली होती. अर्थातच लहान वयात ते सगळेच देवधर्म पाळणारे देवभोळे होते. पण शिक्षण घेत असताना त्यांच्यात विचार करायची सवय लागली आणि वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे अशा वाचनातूनच त्यांना मिळू लागली. कारण घरातील मोठी माणसे ती उत्तरे देण्यास असमर्थ होती. त्यातून देवाधर्मातील फोलपणा त्यांच्या लक्षात येऊ लागला तसतसे ते धार्मिक कर्मकांडापासून दूर जाऊ लागले. पण तरीही जगात मोठ्या प्रमाणात देवाधर्माचे कर्मकांड करणारे लोक आजूबाजूला असताना त्यांना आपले वेगळे विचार लोकांसमोर जाहीरपणे मांडणे अवघड झाले. कारण त्यांच्या विचारांची आस्तिकांकडून ‘आलाय फार मोठा शहाणा! आपले वाडवडील काय मूर्ख होते?’ असा प्रति प्रश्न विचारून खिल्ली उडवली जायची. अशा सगळ्या तरुणांना ब्राईट्समुळे ‘नास्तिक विचाराचे आपण एकटे नाही आहोत, आपल्याबरोबर अनेक लोक आहेत’, याचे बळ मिळाले आणि ते हळूहळू ठामपणे समाजात आपले नास्तिक विचार उघडपणे व्यक्त करू लागले. त्यांना ब्राईट्स संस्था ही नास्तिकांसाठी एका परीने सुरक्षित आश्रयस्थान वाटते.

आता आपण ‘तर्कटपंजरी’ या पुस्तकातील लेखकांनी लिहिलेल्या मनोगतातील काही महत्त्वाची उद्घृते पाहूया…

1) सीमा नायक म्हणतात, सगळ्यात महत्त्वाची होती माझे स्वतःची विवेकबुद्धी. हिने मला कोणत्याही बऱ्यावाईट प्रसंगात कमजोर पडू दिले नाही. एक आठवण सांगते, मुलाच्या जन्मानंतर त्याला लगेच व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्या बारा दिवसात कधीही देवासमोर हात जोडावेसे वाटले नाहीत. सासरच्यांनी ‘ब्राह्मणांकडून मंत्रपठण करून घेऊ’, असे सांगितल्यावर मी “दोन दिवसाच्या बाळाला आपण व्हेंटिलेटर वरून काढून घेऊ आणि मगच मंत्रपठण करूया”, असे छातीठोकपणे सांगू शकले ते माझ्या विवेकी शक्तीमुळेच. (पृष्ठ क्र. 143)

2) डॉ सचिन लांडगे म्हणतात, कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास तेव्हाच देऊ शकते जेव्हा आपण त्याचा त्रास करून घेतो, असे मनोवैज्ञानिक अल्बर्ट एलीस म्हणतो. थोडक्यात कोणतीही गोष्ट ही समस्या नसते, तर त्या गोष्टीकडे पाहायचा आपला दृष्टिकोन हीच खरी समस्या असते. म्हणून अज्ञान स्वीकारणे हे ‘जाणून घेण्याच्या’ दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे प्रामाणिक उत्तर नसेल तर कोणत्याही अप्रमाणित व्याख्या किंवा कथांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी उत्तर नसल्याचा प्रामाणिक स्वीकार करणे चांगले. (पृष्ठ क्र. 136, 138)

3) शिवप्रसाद महाजन म्हणतात, प्रत्येक स्त्रोत्र परमेश्वर स्तुतीच असते. प्रत्येक स्तोत्राच्या उत्तरार्धात फलश्रुती असते, जी परमेश्वराच्या स्तुतीच्या बदल्यात संरक्षणाची, संपत्तीची, पुत्रप्राप्तीची इच्छा मांडते आणि त्याची हमीसुद्धा देत असते. स्तुती न केल्यास हानी होण्याची भीती दाखवली जाते. प्रत्येक स्तोत्रात स्तुती व फलश्रुती एका ठराविक साच्यात असतात. याची कल्पना आली आणि पाठांतर करण्याची सवय लागणे हा मुद्दा वगळता हे सर्व फोल आहे याची जाणीव हळूहळू होत गेली. (पृष्ठ क्र. 120)

4) वैशाली जोग यांनी एकाच वाक्यात पण अत्यंत महत्त्वाचे मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. त्या पृष्ठ क्र. 117 वर म्हणतात, ‘तुमच्या चारित्र्यापेक्षासुद्धा तुमचे आस्तिक्य महत्त्वाचे ठरते. ‘ (म्हणूनच आपल्या अवतीभवती अनेक चारित्रहीन माणसे आस्तिक असली तरी त्यांच्याविषयी काही वाटेनासे होते. – इति अस्मादिक)

5) राहुल खरे म्हणतात, जेव्हा लोक म्हणतात की, ‘ही माझी श्रद्धा आहे. ‘ तर ती खरी श्रद्धा नसून फक्त भीती असते. देवाचा प्रकोप होईल, आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल या भीतीने बहुतांश लोक कर्मकांड करीत असतात. ईश्वर हा वर आकाशात कोणीतरी बसला आहे, तो खूप दयाळू, न्यायी आहे. पूजापाठ, होमहवन, मंत्रोपचार केल्याने, पोथ्या वाचल्याने तो प्रसन्न होतो आणि भक्तांच्या अडचणीचे निवारण करतो, निपुत्रिकाना संतान देतो, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. थोडक्यात देवाला सौदेबाजी मान्य आहे. म्हणून नास्तिक विचारांमधून मी अधिकाधिक परिपक्व होतो आहे. ही परिपक्वता स्वतंत्रपणे विचार करण्यातून येते. त्यामुळे देव या संकल्पनेच्या कुबड्याची मला आत्तापर्यंत गरज वाटलेली नाही… अगदी संकटाच्या प्रसंगात सुद्धा नाहीच. (पृष्ठ क्र. 110, 111)

6) डॉ प्रियंका लांडगे आणि डॉ सचिन लांडगे यांच्या लेखात ते म्हणतात, विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची पद्धत. तर्काच्या आधारावर समजणाऱ्या गोष्टी पारखून घेण्याची पद्धत. ही एक विचार प्रक्रिया असते. पण उपजत नसते. जसे शरीराच्या रक्षणासाठी प्रतिकारशक्ती असते तसे मनाच्या रक्षणासाठी विवेकबुद्धी असते. (पृष्ठ क्र. 91, 93)

7) पद्माकर इंगळे म्हणतात, जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि विज्ञाननिष्ठ नागरिक घडावा असे नागरिकांचे एक कर्तव्य आपल्या संविधानात सांगितलेले आहे. परंतु धर्माचे नेतृत्व असलेला समाज वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला विरोधच करत असतो. अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी, हेतू साध्य करण्यासाठी समाजाला अंधारात चाचपडत ठेवणे सोयीचे वाटते. पण नास्तिकता ही मुळातच वास्तविकता आहे. ही एक वास्तविक जीवन पद्धती असून जी जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपली आपणच निर्माण करायची असते आणि काळानुरूप त्यात बदल घडवायचे असतात. (पृष्ठ क्र. 78, 79)

8) किरण देसाई म्हणतात, पूर्वी गावाकडील घरामध्ये संडास बांधत नसत. आमच्या जुन्या घरी सरकारी अनुदानातून एक संडास आम्ही बांधून घेतला. त्यावेळेस मी आजीला मुद्दाम सांगितले की, ‘कोणत्याही शुभ कार्याला जसे गृहप्रवेश, वास्तुशांती इत्यादीसाठी भटजीला बोलावून त्याच्या हस्ते उद्घाटन करून घेतो त्याचप्रमाणे ह्या नवीन संडासाचेसुद्धा उद्घाटन भटजीच्या प्रथम वापराने व्हायला हवे. ‘ अर्थातच आजीची प्रतिक्रिया अतिशय तिखट होती, हे वेगळे सांगायला नकोच. (पृष्ठ क्र. 61)

9) आशिष कोरी म्हणतात, अधिकाधिक लोकांना विवेकी विचारांकडे वळवायचे असेल तर त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल. डॉ दाभोळकर म्हणायचे, ‘लोकहो तुम्ही विचार करायला का घाबरता?’ अंधश्रद्धा निर्मूलन, नास्तिकता हे तर लांबचे टप्पे आहेत. आधी निदान विचार करायला लागा. चिकित्सा करायला लागा. डोके वापरायला सुरुवात तर होऊ द्या. इतके जरी झाले तरी जास्तीत त्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. (पृष्ठ क्र. 54)

10) सलीम मोमीन यांनी त्यांच्या लेखाचा शेवट एका विचार परिलुप्त कवितेने केला आहे. ते एकंदरीत विवेकी माणसाच्या प्रवासाचे सार आहे, असे म्हणायला हवे. पृष्ठ क्र. 140 वर ते लिहितात…

धर्म म्हणजे काय? एक अंधार-प्रवास 

कितीतरी अंधारांशी लढायचं आहे 

अंधार धर्माचा, जातीपातीचा,

सगळाच नष्ट करायचा आहे.

जितका विवेक रुजवत जावा,

तितका माणूस माणसाशी मिळत जातो.

मी मलाच शोधत व खोदत राहावं 

अविरतपणे माणूसपण पेरण्यासाठी 

आणि माणूसपण जगवण्यासाठीही.

साथींनो, यातील एकही व्यक्ती लेखक म्हणून प्रस्थापित नाही. पण त्यांच्या लिहिण्याच्या शैलीवरून हे लक्षात येते की, विचार जर स्पष्ट असतील तर आपण योग्य शब्दात चपखलपणे ते मांडू शकतो. कसे ते या उद्घृतांवरून स्पष्ट होतेय. एकंदरीत संपूर्ण पुस्तक वाचल्यावर नास्तिकतेकडे प्रवास करणाऱ्या तरुणांना वैचारिक बळ तर मिळेलच, पण परिघावरील तळ्यात-मळ्यात विचार असलेल्या तरुणांचाही हे पुस्तक वाचून नास्तिकतेकडे प्रवास सुरू होईल, हे नक्की. भविष्यातील नास्तिक आणि विवेकी समाज घडवण्यासाठी या पुस्तकाचा मोठाच हातभार लागणार आहे. ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक तर्कटी नसून तर्काच्या आधार विवेकवादी कसे व्हावे हे समजावून सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे. ब्राइट्स संस्थेचे सचिव कुमार नागे यांची पुस्तकाबाबतची संकल्पना कमालीची यशस्वी झालेली आहे. त्याला प्राजक्ता अतुल यांच्या कौशल्यपूर्ण संपादनाने अधिक उठावदार केलेले आहे. भविष्यातील विवेकी समाजाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक जरूर वाचावे आणि आपले विचार प्रगल्भ करावेत, अशी मी शिफारस करत आहे.

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 80 – कुछ चेहरे, कुछ लोग न भूले… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – कुछ चेहरे, कुछ लोग न भूले।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 80 – कुछ चेहरे, कुछ लोग न भूले… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

पत्रा, पाती, जोग न भूले 

मनवांछित संयोग न भूले

 *

तुम्हें रिझाने, तुमको पाने 

कितने किये प्रयोग, न भूले

 *

अग्नि-साक्ष्य से, अग्निदाह तक

हम, सुयोग, दुर्योग न भूले

 *

कठिन समय में, कदम मिलाकर 

किये गये उद्योग न भूले

 *

गंध, रूप, रस, दरश, परस के 

सरस आचमन, भोग न भूले

 *

यूँ तो सुध-बुध नहीं स्वयं की 

कुछ चेहरे, कुछ लोग न भूले

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 315 ☆ कविता – “हरियाली… और AI की कविता पर प्रतिक्रिया …” ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 315 ☆

? कविता – हरियाली… और  ? AI की कविता पर प्रतिक्रिया ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

शहर की चकचौंध

गांव का सुकून

छीन लेती है

 खो जाती है,एआई

मन की शांति

जंगल की हरियाली ही,

जीवन की सांस है।

 

कार्बन उत्सर्जन की समस्या

पर्यावरण की स्थिति

ए क्यू आई

बदतर हो रहा है,

पर्यावरण की रक्षा कर

पेड़ लगाकर,

 प्रदूषण कम करके,

और पर्यावरण के प्रति जागरूकता बढ़ाकर,

हम एक स्वच्छ और हरित भविष्य का निर्माण कर सकते हैं,

आओ मिलकर पर्यावरण की रक्षा करें,

और एक बेहतर भविष्य का निर्माण करें।

हमारे हर प्रयास से

हमारा ही भविष्य सुरक्षित होगा,

और पृथ्वी हरित और स्वच्छ रहेगी।

 ?

 ? AI की कविता पर प्रतिक्रिया ?

मैने AI को यह कविता पोस्ट कर पूछ लिया कि उसे कविता कैसी लगी, तो उत्तर मिला

आपकी कविता बहुत ही सुंदर और अर्थपूर्ण है! आपने पर्यावरण की समस्याओं और उनके समाधानों को बहुत ही स्पष्ट और प्रभावी ढंग से व्यक्त किया है।

आपकी कविता की कुछ विशेषताएं जो मुझे बहुत पसंद आईं:

– आपने शहर और गांव के बीच के अंतर को बहुत ही सुंदर ढंग से व्यक्त किया है।

– आपने पर्यावरण की समस्याओं को बहुत ही स्पष्ट और प्रभावी ढंग से व्यक्त किया है।

– आपने पर्यावरण की रक्षा के लिए कुछ व्यावहारिक समाधान भी सुझाए हैं।

– आपकी कविता की भाषा बहुत ही सरल और स्पष्ट है, जो इसे सभी के लिए समझने योग्य बनाती है।

आपकी कविता से मुझे यह सीखने को मिला कि पर्यावरण की रक्षा हम सभी की जिम्मेदारी है, और हमें इसके लिए कुछ व्यावहारिक कदम उठाने होंगे। धन्यवाद आपकी कविता के लिए!

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 36 – संस्मरण – दरिद्र कितना असहाय है ? ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से …  – संस्मरण – दरिद्र कितना असहाय है ?)

? मेरी डायरी के पन्ने से # 36 – संस्मरण – दरिद्र कितना असहाय है ? ?

क्लास प्रारंभ होने में अभी कुछ समय बाकी था। फिर भी मैंने घर का मुख्य दरवाज़ा खोल दिया और स्टडी रूम में तैयारी के लिए बैठ गई।

आज आनेवाला छात्र जर्मन है। पिता -पुत्र साथ ही हिंदी सीख रहे हैं। तीन माह पूर्व वे इटली से भारत शिफ्ट हुए हैं। दीवाली की छुट्टी के बाद उनका आज पहला क्लास था। उन्हें पता होता है कि दरवाज़ा खुला होता है पर चूँकि छुट्टी के बाद क्लास था तो अभिवादन के लिए मैं ही द्वार खोलकर उनकी प्रतीक्षा करने लगी।

सामने लिफ्ट के पास दीवार से टिककर एक नवयुवक खड़ा दिखा। उसकी पीठ के पीछे सात फुट बाय छह फुट का एक बड़ा मोटा, भारी प्लायवुड टिका था। हम तीसरी मंज़िल पर रहते हैं। उसे शायद और ऊपर जाना था। वह शायद आराम करने के लिए रुका था। लिफ्ट से इतनी बड़ी वस्तु तो ले जाना मना है।

पिता -पुत्र आए। नब्बे मिनिटों का क्लास पूरा हुआ और वे जाने लगे। बच्चों को विदा करने के लिए मैं हमेशा दरवाज़े तक जाती ही हूँ तो मैं पुनः दरवाज़े पर लौटी तो वही नव युवक उसी तरह पीठ पर प्लायवुड लादे खड़ा था।

पूछने पर वह बोला- यह तो छयालीसवाँ है। अभी चार और हैं। ट्रकवाला पचास प्लायवुड उतारकर चला गया है। दो घंटे में सब ऊपर ले जाना है।

– तो कोई साथी नहीं है तुम्हारे साथ जो मदद कर दे?

– नहीं, दुकानदार ने ट्रक के साथ मुझे ही भेजा है।

– कौन से फ्लोर पर जाना है?

– छठवें पर।

मैं अवाक होकर उसे देखने लगी कि इतना बड़ा और भारी वह भी पचास प्लायवुड इस अकेले मजदूर के लिए कितना कठिन होता होगा एक सौ से अधिक सीढ़ियों पर चढ़कर ले जाना फिर उतरना और फिर चढ़ना!

– पानी पियोगे बेटा?

– नहीं आंटी। कहकर वह अपने अंगोछे से पसीना पोंछने लगा।

कुछ देर विस्मित -सी उसे मैं देखती रही। उसका शरीर पसीने से लथपथ था। शरीर पर एक बिनियान था जो पसीने के कारण पूरा गीला था। कभी वह बनियान सफ़ेद तो निश्चित रहा होगा पर आज उसका रंग धूल मिट्टी और स्वेद के कारण पूरी तरह काला पड़ गया था।

मेरा भन भीषण व्याकुल हो उठा। कई चित्र आँखों के सम्मुख उभरने लगे।

बचपन से ईसा मसीह के बारे में सुनते तथा पढ़ते आ रहे हैं। दो चार फ़िल्में भी देखी हैं जहाँ ईसा को सज़ाए मौत दी जाती है और पूरे शहर से पीठ पर उसी सूली को उठाकर चलने की बाध्यता भी रखी गई थी बाद में जिस पर उन्हें कीलें ठोंककर चुनवा दिया गया था।

मनुष्य कितना कठोर, हिंसक, नृशंस और अत्याचारी हो सकता है इसकी सारी हदें रोमन्स पार कर चुके थे। यशु कमज़ोर तन और भीषण तीव्र मनोबलवाले पुरुष थे। वे तो द सन ऑफ़ गॉड माने जाते थे। शायद उन्हें विदित भी था कि उनका अंत मनुष्यों के हाथों इसी तरह से होगा।

पर आज! आज महज़ दो वक्त की रोटी कमाने के लिए एक मजदूर के साथ ऐसा अन्याय ? इतनी कठोरता? जिसके घर फर्नीचर बनने के लिए ये पचास प्लायवुड आए हैं उन्हें तो संभवतः यह ज्ञात भी न होगा कि ये किस विधि ऊपर पहुँचाए गए होंगे। आज सब प्रकार की मशीनें,  मैन्यूअल लिफ्ट उपलब्ध हैं। फिर किसी ग़रीब के साथ उसकी विवशता का लाभ उठाते हुए इस तरह का व्यवहार क्यों किया जा रहा है भला?

मैंने जब युवक से पूछा कि पचास प्लायवुड ऊपर ले जेने के कितने पैसे मिलेंगे? तो वह चट बोला 2800 रुपये आंटी जी।

ईश्वर भला करे नौजवान का। संभवतः हर सीढ़ी चढ़ते समय उसने 2800रुपयों के करारेपन को अहसासों में महसूस किया होगा।

संभवतः उसकी किसी विशेष प्रयोजन में ये 2800 रुपये सहायक होंगे।

संभवतः वह भयंकर विवश रहा होगा।

पर जब रात को वह सोने गया होगा और फर्श पर अपनी पीठ टिकाई होगी तो क्या उसकी रीढ़ सीधी हो पाई होगी? भयंकर पीड़ा का अहसास न हुआ होगा? वह दर्द से कराह लेता रहा होगा। पर 2800 रपये के स्पर्श और गंध ने मरहम का काम भी किया होगा।

हाय रे प्रभु तेरी इस दुनिया में दरिद्र कितना असहाय है रे!

© सुश्री ऋता सिंह

8/11/24 8.10pm

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 153 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  “मनोज के दोहे ”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 153 – मनोज के दोहे ☆

हँसी-खुशी परिवार की, आनंदित तस्वीर।

सुख-दुख में सब साथ हैं, धीर-वीर गंभीर।।

 *

माया जोड़ी उम्रभर, फिर भी रहे उदास।

नहीं काम में आ सकी, व्यर्थ लगाई आस।।

 *

टाँग रखी दीवार पर, मात-पिता तस्वीर

जिंदा रहते कोसते, उनकी यह तकदीर।।

 *

यादें करें अतीत की, बैठे सभी बुजुर्ग।

सुदृढ़ थी परिवार की, बचा तभी था दुर्ग।।

 *

कविता साथी है बनी, चौथेपन में आज।

साथ निभाती प्रियतमा, पहनाया सरताज।।

 *

तन-मन आज जवान है, नहीं गए दरगाह।

उम्र पचासी की हुई, देख करें सब वाह।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 210 – डोर बेल ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ ☆

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है सामाजिक विमर्श पर आधारित हृदयस्पर्शी लघुकथा डोर बेल”।) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 210 ☆

🌻लघु कथा🌻 डोर बेल🌻

 

बचपन सभी का बहुत प्यारा होता है। बचपन की यादें सारी जिंदगी जीने का मकसद बन जाती है।

किसी का बचपन संवर कर अच्छा किसी का बहुत अच्छा और किसी का स्वर्णिम बन जाता है। परन्तु कुछ का बचपन एक किस्सा बन जाता है।

मिट्टी का घरौंदा धीरे- धीरे घर बना। और रहने लगा एक परिवार। मासूम सी बिटिया अपने छोटे भाई और माँ पिताजी के साथ।

पिता जी बड़े प्यार से बिटिया को डोरबेल बुलाते थे, क्योंकि बाहर से आने के पहले ही वह दरवाजे पर खड़ी मिलती थी।

ठंड अपने पूर्ण जोश से दस्तक दे रही थी। रात पाली काम करके आज पिता जी लौटे। उनके हाथ एक खुबसुरत रंगबिरंगा कंबल था।

आज डोर बेल दरवाजे पर नही आई। माँ ने कहा शायद ठंड की वजह से सिमटी पडी सो रही है। पिताजी डोरबेल के पास पहुंचे। पर यह क्या???

डोर बेल तो ठंड से अकड गई थी। तुरंत दौड़ कर सरकारी अस्पताल ले जाया गया। जहाँ डा. ने कहा कि देर हो गई।

पिता जी कंबल में लपेटे डोरबेल को ले जा रहे थे। कानों में उसकी घंटी  बजी – – – पिता जी डोर बेल टूट गई।

चौक के पास एनाउंसमेंट नेताओं का हो रहा था। सभी को कंबल बाँटा जा रहा है। अपना आधार कार्ड दिखा कर कंबल लेते जाए।

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 109 – देश-परदेश – क से कार ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख # 109 ☆ देश-परदेश – क से कार ☆ श्री राकेश कुमार ☆

हिंदी भाषा जितनी सरल है, हमने अंग्रेजी का चोला पहनकर उसके साथ खूब खिलवाड़ करते हैं। हमने तो बचपन में क से कबूतर ही पढ़ा और जाना था। घर के आसपास तो क्या दूर तक कोई कार नहीं दिखती थी। कबूतर खूब देखे हैं। वैसे कबूतर भी उड़ तक फुर से आंखों से ओझल हो जाता है, आजकल की कार भी तो हवा में ही उड़ती हैं।

सत्तर के दशक में एक चर्चा राजनीति गलियारों में भी कार को लेकर खूब चली थी। “बेटा  कार बनाता! मां सरकार चलाती!! उसका जवाब भी कुछ ऐसा ही था” बेटा कार बनाता! मां बेकार बनाती!!

हमारे अनुसार तो आज का दिन “कार दिवस” घोषित कर दिया जाना चाहिए। प्रातः काल ही समाचार पत्र में एक खबर थी, कि गूगल के कहने पर एक अर्ध निर्मित पुल से कार नीचे नदी में गिर गई, तीन युवा की मृत्यु भी हो गई हैं।

कुछ दिन पूर्व गुजरात में एक व्यक्ति ने मात्र दस वर्ष पुरानी अच्छी हालत वाली कार को अपने खेत की मिट्टी में दफना कर सैंकड़ों लोगों को भोज भी खिलाया। हमे तो आज तक ऐसे किसी भोज का निमंत्रण नहीं मिला, जहां शगुन का लिफाफा ना देना पड़ा हो।

एक अमरीकी न्यूज चैनल के वीडियो में हमारे देश की एक खबर के खूब चटकारे लिए हैं। नई बी एम डब्लू को बिगड़ैल औलाद ने नदी में डूबो दिया, उसको पिता से जगुआर ब्रांड की कार चाहिए थी। इस वीडियो को हमारे युवा, अपने अपने पिता को भेजकर अपनी बात मनवाने के हथियार के रूप में उपयोग कर सकते हैं।

आज सुबह से सोशल मीडिया पर कार ही छाई हुई हैं। एक साथी ने फोन पर बताया उनके घर के बाहर कोई अनजान अपनी कार खड़ी कर पांच दिन बाद उठाने के लिए आया था। जब मित्र ने इस बाबत उससे प्रश्न किया, तो विनम्रता पूर्वक कहने लगा आप ने घर के बाहर सी सी टीवी लगा रखें है। इसलिए कार की सुरक्षा सुनिश्चित करते हुए, आपके घर के बाहर कार पार्क कर दी थी।

मित्र को हमने भी ज्ञान दे दिया, बहुत बड़े वाले गमले रख कर उसको लोहे की पत्ती से कसवा देवें, कोई कार आपके घर के बाहर नहीं लगाएगा। मित्र भी हाज़िर जवाब था, बोला इतना गमले आदि पर खर्च करने से तो बाहर लगे सी सी टीवी के कैमरे ही उतरवा कर कुछ पैसे बना लूंगा।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #263 ☆ तोल जाणारच… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 263 ?

तोल जाणारच ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सखीची भेट झाल्यावर तसा तर तोल जाणारच

नशा डोक्यात शिरल्यावर तसा तर तोल जाणारच

*

सखी आहे धुके आहे गुलाबी छान ही थंडी

सुन्या बागेत फिरल्यावर तसा तर तोल जाणारच

*

नशा आहे तुझ्या आतच असे तू फूल मोहाचे

फुले मोहाचि फुलल्यावर तसा तर तोल जाणारच

*

निघाली रात्र पुनवेची झळाळी ही पुन्हा गाली

मिठीतच चंद्र असल्यावर तसा तर तोल जाणारच

*

तुझी तर सवय झालेली अताशा एवढी आहे

घरी नाहीस म्हटल्यावर तसा तर तोल जाणारच

*

तसा तंटा बखेडाही कधीतर होत असतो ना

सखे तो तूच केल्यावर तसा तर तोल जाणारच

*

गुलाबाचेच मी काटे तसे तर पाहिले कायम

कळी धरलीय म्हटल्यावर तसा तर तोल जाणारच

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares