मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अर्जुन उवाच 

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । 

तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥ 

कथित अर्जुन 

कर्मापेक्षा श्रेष्ठ ज्ञान कथिसी जनार्दना

घोरकर्म आचरण्या उद्युक्त का करिशी कृष्णा ॥१॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । 

तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ २ ॥ 

तुमच्या या वाणीने झाली भ्रमित माझी मती

कल्याणकारक आता सांगा मजला निश्चित युक्ती ॥२॥

श्रीभगवानुवाच

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । 

ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३ ॥ 

कथित भगवान

विश्वामध्ये निष्ठा असते दोन प्रकाराची

ज्ञानयोगे सांख्ययोग कर्मयोगे निष्ठा योग्यांची ॥३॥

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । 

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥ 

ना आचरता कर्म निष्कर्मता ना होई प्राप्त

त्यागाने कर्माच्या केवळ सिद्धी ना होई प्राप्त ॥४॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ । 

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ५ ॥ 

सृष्टीने सकलांना दिधले गुण जीवन जगण्या कर्मी

क्षणमात्र ना जीवनात कोणी राहू शके अकर्मी ॥५॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ । 

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६ ॥ 

मूढ करितो जरी आपला इंद्रियसंयम

मनी तयाच्या सदैव जागृत विषयचिंतन ॥६॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । 

कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७ ॥ 

अनासक्त होऊनी मनाने इंद्रिय नियमन

श्रेष्ठ पार्था रे ते निश्चित कर्मयोगआचरण ॥७॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । 

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥८ ॥ 

शास्त्रविहित तू कर्म करावे राहून अकर्मी मनी 

देहाचा निर्वाह न सिद्ध होतो अकर्मी राहूनी ॥८॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । 

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९ ॥ 

यज्ञार्थ व्यतिरिक्त कर्मांने मनुजा कर्मबंधन

सोडुनिया फलाशा तू करी कर्म आचरण ॥९॥

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । 

अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ १० ॥ 

कल्पारंभी प्रजापतीने यज्ञासवे प्रजा निर्मिली

मनोरथांची पूर्ती होईल यज्ञाची महती सांगितली ॥१०॥

– क्रमशः भाग तिसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“माझं अडलंय खेटरं!…मीच का म्हणून सारखं सारखं करायचं ? दादाला का सांगत नाही !”इति घरातलं कन्यारत्न.

“कारट्या दिवस आसरात्र गावभर उंडगत असतोस! घरात इकडची काडी तिकडे करत नाहीस!अभ्यासाच्या नावांने कायमची बोंबाबोंब..”इति घरातले बाबा. 

“मी म्हणून या घरात टिकले ! आणखी कुणी असती तरी केव्हाच हे घर सोडून गेली असती!तेव्हा कुठे कळली असती बायकोची किंमत!…”इति घरातली आई.

“अगं सुनबाई!आज घरात चहा अजून झाला नाही काय? माझ्या बीपीच्या गोळ्या राहिल्यात अजून घ्यायच्या! चहा मागितल्याशिवाय आपणहून कधीच नाही द्यायची बापडी! आम्हा म्हातार्‍यानचं नशीबचं फुटकं हो..म्हणून असली सून मिळाली..”इती घरातले आजोबा आजी( विशेषकरून तोंडाळ आजी)

“सरोजा वहिनी!आमची किल्ली तुमच्याकडे ठेवून देते बरं.त्या कामवालील्या दुपारी एव्हढी द्याल तेव्हढी. आणि केर भांडी स्वछ करून जा म्हणावं..”इति सखी शेजारीण.

“ वसंता ! नुसता पेपर डोळ्यासमोर धरून लोळत काय पडलास  ? आज अजून आंघोळ वगेरे आटपून कचेरीला कधी निघणार?”इती नातसुनबाई आपल्या पतीदेवांना…

आणी आणि आणि …या सारखे विविध विषयावरचे अगणित संवाद घरा घरात आणि दारा दारात घडत असतात. नवीन त्यात काय! घरोघरी त्याच मातीच्या चुली हो की नाही?बरे हे संवाद आजकालचे वाटत असले तरी फार पूर्वापार चालत आलेले आहेत.. हो आमच्या वेळी असं नव्हतं हे पालुपद मात्र त्यावेळी नसावं एव्हढाच काय तो फरक… पण पण संवाद घडत होते, होत होते,चालत होते. त्याशिवाय का घरं चालणार होत! कुटुंबाची जडणघडण होत वंश परंपरा पुढे पुढे गेली असणार ? जिथं कुटुंब तिथे संवाद आणि जिथे संवाद तिथे किमान दोन व्यक्ति तरी असायलाच हव्या.अपवाद मात्र आपुलाची वादु,संवादु आपुल्याशी करणारा तुर्‍याव्यवस्थेतला विरळाच कोणी…पण तिथे देखील तो संवाद आत्माचा परत्म्याशी चालेला असतोच…असो आपला तो विषय नाही.

वसुधैव कुटुंबकम अशी श्री ज्ञानदेवांनी या अखंड विश्वगोलालाच संबोधले आणि जो जे वांच्छील तो ते लाहो असे पसायदानात मागणे केले तेव्हा देखील संवाद अपेक्षित होताच..आत्म्याचे परत्म्याशी संवादरूपी बोलणं मग ते प्रत्यक्ष असो वा मौनातलं..अगणित कुटुंबानी मिळून होणारा समाज,अनेक समाज मिळून होणारे राज्य,राष्ट्र..आणि अशी अनेक राष्ट्रमिळून बनलेलं ते वसुधैव कुटुंबकमात जेव्हा सौहार्दपूर्ण सुसंवाद घडतो तेव्हा स्वर्गीय आनंद या भूमंडलावर अवतरलेला असतो.प्रेम,माया,आपुलकी,वात्सल्य,ममता,मैत्री,नातं गोतं…सारं सारं काही तिथे उपजत असत…अर्थात संवादाशिवाय या गोष्टीना जाणवता आले असते काय ?

एकाच घराच्या छताखाली अनेक नात्यागोत्याची माणसं एकत्र राहत होती,राहत असतात आणि पुढेही राहत असणार..अविभक्त कुटुंब पद्धती अस  याला म्हणतात.. यात पणजोबा,आजोबा,आजी (हयात असे धरून बरं)आई बाबा,काका काकू,मुले सुना,नातवंड,पतवंड,चुलत,मावस,लांबच्या नात्यातले जवळीकतेने राहणारे,अशी रक्ताची आपली म्हणवणारी घरची दारची असा नात्यांचा सोहळा असणारं घर…पाळण्यातल्या नवजात शिशु पासून ते नाबाद शतकीचे ज्येष्ठ वयोवृद्धा पर्यन्तची वेगवेगळ्या वयाच्या लहानथोरांनी गजबजलेले घर…अनेक शारीरिक वैशिष्ट्याने परिलुप्त असलेले.विविध स्वभावाच्या कंगोर्‍याने बनलेले,रंग रूपाने वेगळेपण जपणारी,आणि आणि उपजत मनुष्य स्वभावाला साजेशी असणारी…घरातल्या प्रत्येकाशी कस बोलत असतील,वागत असतील,आणि याचा सर्वाचा परिपाक त्या अवाढाव्य घरातून कसा प्रत्ययाला येत असेल..संवाद आहे तिथे वाद असणारच…घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडे लागणारच..हे तर ओघानेच येणार आहे. अहो हाताची पाच बोट कुठे एक सारखी असतात…हे  विश्वमान्य सत्य आहे ते नाकारून कसे चालेल नाही का?..त्या त्या घरा घरातले पूर्वापार चालत आलेली संस्कृती,परंपरा,घराणे चालीरिती…सर्व मागुन पुढे नेण्याच काम दर पिढी करत जाते..आदरयुक्त बोलणं ही त्यातली पहिली पायरी.गोड मृदु बोलणं दुसरी पायरी.ह्या दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात तिथे वादाला वावं नसतोच मुळी..अरे ला का रे भाषा आली की संवाद संपुष्टात येऊन वादाची ठिणगी पेटू लागते.हसरं खेळत्या घरातली शांती बिघडायला वेळ लागत नाही. मग अवमान, अपमान,अपमर्द,सारखे अविवेकी चरे त्या घराच्या आजवरीच्या अभेध्य भिंतीला हळूहळू चरे पाडून,घराला उधवस्त करू पाहतात..घराची शकलं  शकल होण्यास वेळ लागत नाही. मग वादाचा विषय कुठला असो त्याचा परिणाम असाच होणार असतो.मग पश्चात बुध्दिने काय मिळवले आणि काय गमावल याचा लेखाजोखा करण्यात काही मतलबही नसतो.मतलबींचे मनसुबे साध्य झाल्या सारखे वाटतीलही पण त्यासाठी त्यांनी अनमोल नात्यांची किंमत मोजलेली असते हे उशिराने लक्षात येते.तोवर परतीचे मार्ग बंद करून बसलेले असतात..केवळ सुसंवाद घडला नाही म्हणून..वयाने ज्येष्ठ असणारे अनुभवाने समृद्ध असतात.चार पावसाळे,उन्हाळे त्यांनी पचवलेले,सोसलेले असतात त्यांचा सल्ला योग्यरीत्या विचारात घेऊन पुढील वाटचाल केली तर,पुढच्यास ठेच मागचा शहाणा चा फार तर फायदाच होणार असतो.पण हे केव्हा तर त्यांच्याशी सुसंवाद असेल तर.त्यांच्या या उतार वयात त्यांची ममतेने,आपुलिकेने केलेली विचारपूस,शुश्रूषेला थोडा दिलेला वेळ या सुसंवादातून त्यांनी मनापासून दिलेले आर्शिवाद पुढील वाटचालीत मोलाचे ठरतात. जसे पेरावे तसे उगवते या न्यायाने आपले हे वर्तन आपल्या भविष्यातही सुखाचेच अनुभवाला येते.जी गोष्ट ज्येष्टांबाबत तीच वडीलधारी करत्यांबाबत असणे तितकेच गरजेचे ठरते. त्यांचे कष्ट,श्रम,अनमोल असतात.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना होणारी त्यांची न दिसणारी दमछाक नजरेआड करण्याचा करंटेपणा करू नये.शक्यतो होता होईल तो आपला भार आपणच उचलण्याची मदत केली तर त्यांना किती हुरूप येईल.सुसंवादाची गरज इथे फार असते.अत्यंत संवेदनशील विषय पैसा,मिळकत,खर्च,या केंद्राभोवती घर फिरत असते. घरातल्या प्रत्येकाची आवड निवड,मागणी इथ पुरविली जाते.अर्थात काहींची कारणपरत्वे मागे राहते..मग रूसवे फुगवे यांचे कोंब उगवतात..उणिदुणी काढली जातात..विसंगतीचा पंचनामा चव्हाट्यावर येतो…संवाद संपतो नि वाद सुरू होतो..वाटण्या कोर्टाचे दार ठोठावतात.. प्रेम आपुलकिचा गळा घोटला जातो.. स्वार्थापुढे नाती गोती ,मैत्री गाडली जाते.. विषय संवादाने सामोपचारने मिटवता आला असता पण मनातले कटुतेचे  भिनलेले विष तस करू देत नाही…

जी गोष्ट घरातली पुरुषवर्गाची ती तशीच घरातल्या स्त्री वर्गाची एक पायरीने वरचढ ठरणारी. नव्याने येणार्‍या सूनबाईला सासुरवासेचा छळवाद हाच पहिला विसंवादाचा पाया पक्का करतो.कितीही सुशिक्षित घर असो सासू सुनेतला विस्तव एनकेन प्रकारे पेटता राहतोच.धुसफूस,माजघरातले हुंदके,स्वैपाक घरातली आदळआपट बोलू लागतो तेव्हा सुसंवादाची ऐशी की तैशी होऊन जाते..घरभर फिरणारा गृहलक्ष्मीचा हात,तिचा हसतमुख असणारा वावर घराला घरपण देणारं तिचे कष्ट सुसंवादाने घरात आनंद,सुख,शांती ओतप्रोत भरून बाहात असते. पण जर का विसंवाद झालाच तर अख्या घराची उधवस्त धर्मशाळाच झाली म्हणून समजा.मग नात कुठलही असो,जाऊ,ननंद,आत्या,मावशी,काकी,आजी,सगळे एथून तिथून सारखेच..घरकामापेक्षा वाटणीचीच अपेक्षा जास्त..लेकी बोले सुने लागे असल्यावर संवादाचे धिरडे होईल नाही तर काय ?

घरातले शेतातले गडीमाणसं यांच्याशी घरातल्या सगळ्यांनी साधलेला संवाद तर खूप काही सांगुन जातो.नोकर चाकर म्हणून हीन दिन लेखून जर बोलणं केल तर त्याना तरी मालकाच्या बद्दल आणि त्याच्या घराबद्दल जिव्हाळा कोठून बरे येणार.त्यांची विचारपूस,हवं नको,वेळ प्रसंगी मदतीचा हात पुढे केला तरच जिवाला जीव देणारी आणि माया लावणारी माणस कामाची जोडली जातात..केवळ ओठावर गोड बोलण ठेवल्यान…अर्थात काही वेळा कडक परकड शब्दात बोलणं असण हेही तितकेच महत्वाचे नाही तर आपली मुखदुर्बलतेने आपलाच घात झाल्याशिवाय राहायचा नाही.

कालपरत्वे छोटे कुटुंबाची संख्या वाढीस लागली आहे. यास कारणे जरी अनेक असली तरी कुटुंब आणि संवादाचा ढाचा तसाच राहिला आहे. आजकाल शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने घरातील करत्या स्त्री पुरूषांना घडयाळ्याच्या गतीहून जास्त जोरात धावावे लागत असल्याने सूर्य उगल्याबरोबर बाहेर पडून चंद्र उगवल्यावरच घरी येण होत असल्याने घरातील स्ंवादच संकोचला गेला आहे. नेहमीचे ताण तणाव,शारीरिक दगदग,यात उत्साह गळपटून गेला आहे. मानसिक थकवा यातून चार शब्द बोलायला उसंत नसतो. तिथे संवाद कुठे घडावा. लहान मूल असतील तर त्यांची फारच कुचंबणा होते. आई जेउ घालीना बाप भीक मागू देना..मग कुठे तरी वडयाच तेल वांग्यावर निघत. अभ्यास,हट्ट हा सामायिक विषय असतो. तू तू मै मै घरात नवरा बायकोत सुरू होते आणि शेजारी पाजारी गेलाबाजार मित्र,नाते वाईक याना फुकाचा डेलीसोप बघयाला मिळतो.शेवट विसंवादाने घर मोडते…वेळीच प्रेमाने,आपुलिकेने,कळकळीने जर चार गोडीने शब्द पुसले गेले जाते तर ही वेळ टाळता का आली नसती…

देवकृपेने सर्व प्राणीमात्रा मध्ये फक्त माणसालाच देवाने तोंड दिले आहे.. भाषा माणसाने तयार केली.आणि त्या द्वारे तो दुसर्‍याशी बोलू लागला..ऐकण आणि बोलण हा संवादाचा पाया आहे. दुसर्‍याच नीट शांतपणे ऐकुन घेण हेही जास्त महत्वाच आहे. तरच आपल्या बोलण्याला काही अर्थ राहील.या दोन घटकात बोलणं कस असावं तर ऐकत राहावं अस गोड,मृदु नि हस्ता खेळता प्रवाही संवाद असावा.जेव्हढे शस्त्राने घाव घातलेले जातात ते कालांतराने भरून निघतात तरी पण शब्द असे अस्त्र आहे की याच्या घावाची जखम कधीही भरून निघत नाही.माणूस जोडणारा संवाद हवा  माणूस तोडणारा विसंवाद टाळावा. सगळ्या गोष्टीला पैशयाने विकत घेता येत नाही त्यातला सुसंवाद करायला,घडावयाला दाम मोजायची गरज नाही.

अलिकडे  रंगीत भित्तीपत्रके समुपदेशाचे डोस पाजताना मुरकत सांगतात की कुटुंब म्हणजे मायेची पाखर…कुटुंब म्हणजे विश्वासाची झालर..कुटुंब म्हणजे घर असतं… जिवाभावाच मोल असतं…तिथेच नातं समृध्द असतं…तेच खर घर असतं…कुटुंब म्हणजे आशा असते जीवनाची दिशा असते…घर जिथे एकमेंकांच्या भावभावनांचा आदर असतो..ते घर ते कुटुंब मंदिर असतं…आणि आणि या सर्वाला सुसंवादाची मात्र गरज लागते…तर  आणि तरच हे शक्य होतं…

आता वरचं दिलेलं चित्र पाहिलंत ना.. हि दगडाची केवळ एक रचना आहे.. भावनेने एकत्र आलो तर कुटुंब… नाहीतर सगळे दगडचं…

“अहो! किती वेळ अजून तो लेख लिहीत बसणार आहात ? जेवणासाठी आम्ही सगळेच खोळंबुन बसलो आहोत ना ?गारढोण जेवण झालं तर मला बोलायचं नाही ?” स्वयंपाक घरातून सौ. कडाडली आहे.. तेव्हा मंडळी आता इथेच आवरतं घेतो…पण तुम्ही तिकडे लक्षं देऊ नका…आमच्या घरी मात्र हे रोजजचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । 

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥ 

आचरणासी श्रेष्ठांच्या  अनुसरती सामान्य

बोल तयांचे  समस्त जगत मानिती प्रमाण्य ॥२१॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । 

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥ 

तिन्ही लोकी मजला पार्था  ना कर्तव्य काही

मजला अप्राप्त असेही काही या विश्वात नाही

देहाचे परि जाणुनिया भोग विन्मुख ना झालो

जीवनात जी विहीत सारी कर्मे करीत आलो ॥२२॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥ 

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ । 

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ 

सावध राहूनीया मी पार्था नाही केली कर्मे

सर्वनाश जगताचा होइल जाणुन घे  वर्मे

मलाच अनुसरते हे विश्व मजला श्रेष्ठ मानून

अकर्मी होता मीच सारे होतील रे कर्महीन ॥२३-२४॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥ 

कर्मे करिती कर्मासक्त असती अज्ञानी

कर्म करावी अनासक्त ज्ञानी विद्वानांनी 

संग्रह करणे लोकांचा मनी धरुनी इप्सिता

कर्माचरणी मनुजे व्हावे हे कर्तव्य भारता ॥२५॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ । 

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ २६ ॥ 

परमात्मस्वरूपी लीन स्थित ज्ञानी विद्वान

कर्मासक्त अज्ञान्याचा करू नये बुद्धीसंभ्रम

शास्त्रविहित आचरुनीया कर्मे आदर्श मांडावा

कर्म करण्याचा सकलांना सुमार्ग दावावा ॥२६॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । 

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥ 

मनुष्यद्वारे कर्मे घडती गुणपरत्वे प्रकृतीच्या

अहंकारमूढ मानतो परी कर्ता मी मम कर्मांचा ॥२७॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । 

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥ 

समस्त गुण स्थायी गुणात शूर अर्जुना जाण

ज्ञान्या उमगते त्यांचे विभाग कर्म तथा गुण 

जीवन त्याचे असते सदैत तयात विहरत

तयामध्ये तो कधी न बद्ध होउनी आसक्त ॥२८॥

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । 

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ २९ ॥ 

आसक्तीने मूढ जाहले गुणकर्मातच लुब्ध 

अर्धज्ञानी ते अज्ञानी असती मंदबुद्ध

बुद्धिभेद ना कधी करावा त्यांच्या आचरणात

प्रज्ञावाने मग्न असावे कर्मा आचरत ॥२९॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । 

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३० ॥ 

चित्तासी तव एकरूप कर म्या परमात्म्याठायी

अर्पण करी रे तव कर्मांसी माझीया पायी

त्याग करोनी आशेचा ममत्वाचा अन् संतापाचा

शस्त्र धरोनी सिद्ध होई वसा घेउनी युद्धाचा ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 131 ☆ अम्माँ को पागल बनाया किसने ?  ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय लघुकथा ‘अम्माँ को पागल बनाया किसने ?’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 131 ☆

☆ लघुकथा – अम्माँ को पागल बनाया किसने ? ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

‘भाई! आज बहुत दिन बाद फोन पर बात कर रही हूँ तुमसे। क्या करती बात करके? तुम्हारे पास बातचीत का सिर्फ एक ही विषय है कि ‘अम्माँ पागल हो गई हैं’। उस दिन तो मैं दंग रह गई जब तुमने कहा –‘अम्माँ बनी-बनाई पागल हैं। भूलने की कोई बीमारी नहीं है उन्हें।’

‘मतलब’? मैंने पूछा 

‘जब चाहती हैं सब भूल जाती हैं, वैसे फ्रिज की चाभी ढ़ूंढ़कर सारी मिठाई खा जाती हैं। तब कैसे याद आ जाता है सब कुछ? अरे! वो बुढ़ापे में नहीं पगलाईं, पहले से ही पागल हैं।’  

‘भाई! तुम सही कह रहे हो – वह पागल थी, पागल हैं और जब तक जिंदा रहेंगी पागल ही रहेंगी।‘

‘अरे! आँखें फाड़े मेरा चेहरा क्या देख रहे हो? तुम्हारी बात का ही समर्थन कर रही हूँ।’ ये कहते हुए अम्माँ के पागलपन के अनेक पन्ने मेरी खुली आँखों के सामने फड़फड़ाने लगे।

‘भाई! अम्माँ का पागलपन तुम्हें तब समझ में आया, जब वह बेचारी बोझ बन गईं तुम पर। पागल ना होतीं तो तुम पति-पत्नी को घर से बाहर का रास्ता ना दिखा दिया होता? तुम्हारी मुफ्त की नौकर बनकर ना रहतीं अपने ही घर में। सबके समझाने पर भी अम्माँ ने बड़ी मेहनत से बनाया घर तुम्हारे नाम कर दिया।‘ मेरा राजा बेटा’ कहते उनकी जबान नहीं थकती थी, पागल ही थीं ना बेटे-बहू के मोह में? बात- बात में एक दिन मुझसे कह गईं – ‘बेटी ! बच्चों के मोह में कभी अपने ही पैरों पर कुल्हाड़ी ना मार बैठना, मेरी तरह।‘ 

भाई! फोन रखती हूँ। कभी समय मिले तो सोच लेना अम्माँ को पागल बनाया किसने??

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 174 ☆ दृग उरझत टूटत कुटुम… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “दृग उरझत टूटत कुटुम। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 174 ☆

☆ दृग उरझत टूटत कुटुम… ☆

बदलाव की आँधी भले ही न चली हो किंतु वैचारिक परिवर्तन की लहर जोरों से चल रही है। सही भी है युवा पीढ़ी को नए – नए लोग चाहिए, जो सालों से चल रहा है उसे अपडेट होना होगा, भावनात्मक रिश्ता हमें एक ही ढर्रे पर चलने को निर्देशित करता है किंतु सत्ता का गलियारा प्रबुद्धजनों की सशक्त आवाज की माँग लंबे समय से कर रहा है।

भारत को विश्व गुरु बनना है तो ऐसे चौकानें वाले निर्णय करने होंगे, तभी सारे लोग इसकी ओर उम्मीद भरी निगाहों से देखेंगे। एक जुटता के साथ देश हित में प्रमुख बिंदुओं पर सभी को एक मत होना चाहिए।

बिगड़ी बात बनें नहीं, लाख करो किन कोय।

रहिमन फाटे दूध को, मथे न माखन होय।।

राजनीति की पाठशाला केवल जनता के बीच जाकर पढ़ने से नहीं चलेगी, ये तो प्रयोग का केंद्र है,अब तो नियमों को लागू करने के लिए दूरगामी प्रभावों को भी ध्यान में रखना होगा। शिक्षित समाज विश्व पटल पर अपनी उपस्थिति दर्ज कराते हुए सर्वेसर्वा बनने की चाहत रखता है। डिजिटल युग ने सचमुच कर लो दुनिया मुट्ठी में कर दिया है। इसे आध्यात्मिक दृष्टि से देखें तो मोह माया पालना सचमुच दुःख का कारण बनता है। सामान्य कार्यकर्ता से आगे बढ़कर जो पाया था उसे कभी न कभी तो छोड़ना ही होगा, जो अपना था ही नहीं उसके लिए दर्द कैसा।

अब समय आ गया है कि कैलेंडर वर्ष के बदलाव के साथ हम अपनी सोच को भी नए रूप में स्वीकार करते हुए सबके साथ आगे बढ़ें।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – समीक्षा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – समीक्षा ? ?

आज कुछ

नया नहीं लिखा?

उसने पूछा..,

मैं हँस पड़ा,

वह देर तक

पढ़ती रही मेरी हँसी,

फिर ठठाकर हँस पड़ी,

लंबे अरसे बाद मैंने

अपनी कविता की

समीक्षा पढ़ी..!

© संजय भारद्वाज 

(रात्रि 12:46 बजे, 23.12.2019)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मार्गशीर्ष साधना 28 नवंबर से 26 दिसंबर तक चलेगी 💥

🕉️ इसका साधना मंत्र होगा – ॐ नमो भगवते वासुदेवाय 🕉️

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 245 ☆ लघुकथा – धन तेरस ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – धन तेरस।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 245 ☆

? लघुकथा – धन तेरस ?

क्या हुआ आज त्यौहार के दिन मुंह क्यों लटकाये हुये हो, काम वाली मीना के चेहरे को पढ़ते हुये बरखा ने उससे पूछा। दुखी स्वर में अपने कान दिखाते हुये धीमे स्वर में मीना बोली, मैडम जी आज धन तेरस के दिन मुझे कान की बाली गिरवी रखनी पड़ी। क्यों बरखा ने त्वरित प्रति प्रश्न किया ? पुलिस वाले ने लड़के की मोटर सायकिल जब्त कर ली थी क्योंकि बेटा गाड़ी तेज चला रहा था। पांच हजार देने पड़े बाली गिरवी रखकर। त्यौहार मनाने के लिये जबरन वसूली कर रहे हैं।

बरखा ने संजो संजो कर पाँच हजार इकट्ठे कर रखे थे कि धन तेरस पर कुछ खरीदी करूंगी। उसने पल भर कुछ सोचा और रुपये निकाल लाई, मीना को रुपये देते हुये बोली जाओ पहले अपनी बाली छुड़ा कर ले आओ, कल मुझे दिखाना जरूर। दिये जलाते हुये मैं तय नहीं कर पा रहा था कि धन तेरस किसने मनाया ? मीना के लडके ने, पोलिस वाले ने, काम वाली मीना ने या बरखा मैडम ने।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ दिन-रात #25 ☆ कविता – “नशा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ दिन-रात # 25 ☆

☆ कविता ☆ “नशा…☆ श्री आशिष मुळे ☆

ना निकालो बाहर मुझे

डूबा हूं और पीने दो मुझे

यहां बार बार हजार बार

मरकर बस अब जीने दो मुझे

 

घूम घूम झूम झूम

थिरकने दो मुझे

दर्या-ए-दिल में आज

बस बह जाने दो मुझे

 

कहीं बनूं दीप

कहीं बनूं आग

चाहें जैसे सुलगाओ

आज बस जलने दो मुझे

 

आए क्यों सामने

ए पर्दा नशीं

झलक क्या देखी

आती नहीं अब नींद मुझे

 

जानम जानम दर्द-ए-मन

भर दिया प्याला क्यों

प्यासे हमेशा अब होंठ मेरे

चूमा जान-ए-जाना मुझे क्यों

 

था मैं बस आशिष

बनाया मुझे हशीश जो

गर अब छु दूं किसीको

कहीं खो न जाए होश वो

 

देखता सपने नींद में

मुझे जगाया क्यों

अब हूं बस दीवाना

सिखाया मुझे क्यों

© श्री आशिष मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 185 ☆ बाल गीत – वर्षा की हो गई विदाई ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक कुल 148 मौलिक  कृतियाँ प्रकाशित। प्रमुख  मौलिक कृतियाँ 132 (बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य) तथा लगभग तीन दर्जन साझा – संग्रह प्रकाशित। कई पुस्तकें प्रकाशनाधीन। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मान, बाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्यकर्मचारी संस्थान  के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंत, उत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित पाँच दर्जन से अधिक प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। 

 आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 185 ☆

☆ बाल गीत – वर्षा की हो गई विदाई ☆ डॉ राकेश ‘चक्र’ 

शरद पूर्णिमा गई क्षितिज में

      वर्षा की हो गई विदाई।

चुपके – छुपके घूमघाम कर

    थोड़ी – सी अब सर्दी आई।।

 

काँस फूलते धवल नवेले

    हरसिंगारी पुष्प खिले हैं।

दिन तो बहुत गए  हैं छोटे

      रातों के अब पंख लगे हैं।

 

भोर हुई है शीतल मोहक

   मौसम है अनुपम सुखदाई।।

 

दूर नहीं है दीवाली भी

    हर घर में हो रही सफाई।

बच्चों में है नई तरंगें

     खेलें – कूदें पिदम – पिदाई।

 

नए – नए उपहार खरीदें

      खुशियों ने बारात चढ़ाई।।

 

चंपा, गेंदा महक रहे हैं

     खूब खिला है सदाबहार।

पक्षी भी आनन्दित होकर

    गाएं मिलकर राग – मल्हार।

 

सूरज भी अब सुखद लग रहे

   हवा खूब ही मन को भायी।।

 

हाफ शर्ट भी नहीं सुहाए

     फूल अस्तीनी निकलीं शर्ट।

पंखे, कूलर बंद हो गए

     मौसम ने कर दिया अलर्ट।

 

गर्म वस्त्र कम्बल भी निकले

     निकलीं लोई और रजाई।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य #158 – “परीक्षा देने के महत्वपूर्ण सूत्र” ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपका विद्यार्थियों  के लिए एक विचारणीय आलेख – “परीक्षा देने के महत्वपूर्ण सूत्र)

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 158 ☆

 ☆ परीक्षा देने के महत्वपूर्ण सूत्र ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’

परीक्षा में अधिकतम अंक प्राप्त करने के लिए विद्यार्थियों को लिखते समय निम्नलिखित बातों का ध्यान रखना चाहिए:

साफ-सुथरा और सुव्यवस्थित लिखावट: परीक्षा में लिखावट का विशेष ध्यान रखना चाहिए। लिखावट साफ-सुथरी और सुव्यवस्थित होनी चाहिए ताकि परीक्षक को उत्तर पढ़ने में आसानी हो।

उत्तर की संरचना: उत्तर की संरचना स्पष्ट और सुसंगत होनी चाहिए। उत्तर को प्रस्तावना, मुख्य विचार और निष्कर्ष में बांटकर लिखना चाहिए।

उत्तर की सटीकता: उत्तर सटीक और पूर्ण होना चाहिए। उत्तर में किसी भी प्रकार की गलती नहीं होनी चाहिए।

उत्तर की भाषा: उत्तर की भाषा सरल और स्पष्ट होनी चाहिए। उत्तर में किसी भी प्रकार की जटिल या अस्पष्ट भाषा का प्रयोग नहीं करना चाहिए।

उत्तर की मौलिकता: उत्तर मौलिक और रचनात्मक होना चाहिए। उत्तर में किसी भी प्रकार की नकल या कॉपी-पेस्ट नहीं होनी चाहिए।

इसके अलावा, विद्यार्थियों को परीक्षा में लिखते समय निम्नलिखित बातों का भी ध्यान रखना चाहिए:

  • परीक्षा से पहले प्रश्न पत्र का ध्यानपूर्वक अध्ययन करें। प्रश्नों के प्रकार, उत्तर देने के लिए दिए गए समय और अंकों की जानकारी प्राप्त करें।
  • प्रश्नों को ध्यान से पढ़ें और समझें। प्रश्नों के अनुरूप उत्तर दें।
  • यदि कोई प्रश्न समझ में न आए तो उसे छोड़ दें और बाद में उस पर विचार करें।
  • उत्तर देने के लिए दिए गए समय का सदुपयोग करें।
  • परीक्षा के दौरान धैर्य रखें और तनाव से बचें।
  • इन बातों का ध्यान रखकर विद्यार्थी परीक्षा में अधिकतम अंक प्राप्त कर सकते हैं।

 यहां कुछ अतिरिक्त सुझाव दिए गए हैं जो विद्यार्थियों के लिए उपयोगी हो सकते हैं:

  •  नियमित रूप से अभ्यास करें। परीक्षा में अच्छा प्रदर्शन करने के लिए नियमित रूप से अभ्यास करना आवश्यक है।
  • प्रश्न पत्रों का हल करें। पुराने प्रश्न पत्रों का हल करके परीक्षा के पैटर्न और प्रश्नों के प्रकार के बारे में जानकारी प्राप्त करें।
  • समय प्रबंधन पर ध्यान दें। परीक्षा में अधिक अंक प्राप्त करने के लिए समय प्रबंधन पर ध्यान देना आवश्यक है।
  • स्वस्थ आहार लें और पर्याप्त नींद लें। परीक्षा में अच्छा प्रदर्शन करने के लिए स्वस्थ आहार लें और पर्याप्त नींद लें।
  • इन सुझावों का पालन करके विद्यार्थी परीक्षा में अधिकतम अंक प्राप्त कर सकते हैं और अपने लक्ष्य को प्राप्त कर सकते हैं।

© ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

09-02-2021

संपर्क – पोस्ट ऑफिस के पास, रतनगढ़-४५८२२६ (नीमच) म प्र

ईमेल  – [email protected] मोबाइल – 9424079675

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares