(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित विचारणीय लघुकथा “कोख परीक्षा”।)
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 219 ☆
🌻लघुकथा🌻 🩺कोख परीक्षा🩺
आज के इस भागती दौड़ती तेज रफ्तार की दुनिया जहाँ माँ – बाप, संवेदना, ममता, दया, सेवा, मानवता, बधाई, दुख – सुख यहाँ तक कि किराए की कौख भी मिलने लगी है।
किसे अपना कहा जाए किसे नकारा जाए समझ नहीं आता। नारी से नारी के लिए कोख परीक्षा मातृत्व पर सवाल खड़ी कर रही है।
परंतु फिर भी जमाना चल रहा है। अब तो आप जिस चेहरे की काया कृति चाहते हैं डॉक्टर वह भी कोख में बनाते चले जा रहे हैं।
जाने भविष्य क्या होगा। परंतु जो भी हो नारी की मातृत्व शक्ति को सृष्टि भी नहीं बदल सकती।
ईशा को कोख परीक्षा के लिए ले जाया जा रहा था। पतिदेव का सख्त आदेश और निर्णय बेटा ही वंश का वारिस होगा।
सफेद पड़ा शरीर, आँखें चेहरे पर धँसी, मानो कई रातों से सोई नहीं।
पता चला कोख में एक नहीं जुड़वा बेटी है। बस फिर क्या था!!!! अस्पताल से गाड़ी सीधे ईशा के मायके की ओर बढ़ चली। कारण सिर्फ इतना कि ईशा ने अपना कोख गिराने से मना कर दिया।
गाड़ी से उतरते समय ईशा ने पतिदेव के पैरों पर शीश रखते कहा– मैं उस दिन का इंतजार करूंगी। जब आपको लेकर कोई गाड़ी किसी वृद्धा आश्रम के सामने रुके। बेटों से वंश – – – – गहरी सांस छोड़ते।
मेरी बेटियाँ, आज नहीं कल कोख का महत्व समझ जाएंगी। परंतु किराए का बेटा क्या कोख परीक्षा समझ पाएगा।
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 121 ☆ देश-परदेश – अंक 144 की महत्ता ☆ श्री राकेश कुमार ☆
हमारे यहां तो प्रत्येक अंक की महत्ता होती है।अंक 144 इस मामले में सर्वोपरि कहा जा सकता हैं। अस्सी के दशक से ये सुनते आ रहे थे, 144 धारा लग गई हैं। सावधान रहें।
पूर्व में घर के लिए बहुत सारे सामान दर्जन के हिसाब से क्रय किए जाते थे। जब पिताजी इस बाबत दादा श्री को हिसाब देते तो वो पूछते थे ? ग्रोस (Gross) का क्या भाव है, आरंभ में हमे समझ नहीं आता था, कि ये ग्रोस (Gross) क्या पैमाना है ? बारह दर्जन का ग्रोस (Gross) अर्थात संख्या 144 होता है।
हमारे यहां पवित्र स्नान भी 6 या 12 वर्ष पश्चात कुम्भ के माध्यम से होता हैं।इस बार का कुम्भ 144 वर्ष बाद हुआ, जिसको महाकुंभ कहते हैं। हमारे पूर्व की तीन पुश्तों को तो कभी ऐसा अवसर प्राप्त नहीं हुआ था।
परिवार के सबसे उम्रदराज चाचा श्री नौ दशक से अधिक का जीवन काल व्यतीत कर चुके हैं। हमने उनसे इस बाबत पूछा क्या आपने कभी महाकुंभ के बारे में कुछ सुना था ?
उन्होंने याददाश्त के सभी घोड़े खोल कर कुछ समय में बताया कि उन्होंने भी अपने दादा श्री से ही सुना भर था।
हमारा परिवार उस समय देश के अविभाजित उत्तर पश्चिम में निवास करता था। वहां से प्रयागराज करीब पंद्रह सौ से अधिक मील की दूरी पर है। यातायात का एक मात्र साधन घोड़े ही हुआ करते थे।
परिवार से चार पुरुष घोड़े से दिवाली के बाद प्रयागराज गए थे, वापसी बैसाख में हुई, चारों घोड़े तो वापस आ गए थे, लेकिन एक सवार कम था। मार्ग में जंगली जानवर के शिकार हो गए थे।
उनके आगमन पर आसपास के गांवों में बहुत सम्मान भी मिला था। लोग दूर दूर से उनके दर्शन के लिए भी आए, क्योंकि उस समय में वो महाकुंभ (144 वर्ष पूर्व) स्नान कर वापिस जो आए थे। इस से ये माना जा सकता हैं, कि इस बार का कुंभ 144 वर्ष बाद महाकुंभ के रूप में था।
🫀 प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆
(Valentine’s DaY Special…)
नैसर्गिक निवड प्रक्रियेचा भाग असलेले ‘प्रेम’ हे मनुष्याचे सर्वाधिक निरोगी वर्तन आहे. विज्ञान म्हणते की, आपल्या भाव-भावना हे मेंदू, हृदय आणि शरीराच्या अन्य अवयवांवर थेट परिणाम करतात. असं काय असतं ह्या प्रेमात जे आपल्या आरोग्य-अनारोग्याचा अविभाज्य भाग आहे ? प्रत्येकाचे शरीर वय स्वभाव विचार परिस्थिती यानुसार ‘प्रेम’ वेगवेगळे असले तरी “तुमचं आमचं सेम असतं” असं का म्हणतात ??
रासायनिकदृष्ट्या मेंदूचा मनाशी संबंध असला तरी, प्रत्यक्षात मन हृदयाच्याच अधिक जवळ असते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे झाले तर आपण हृदयाचे चित्र काढतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर थेट परिणाम करतात. प्रेमामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाच्या Stress Hormone ची पातळी कमी होते. यामुळे हृदयगती कमी होऊन रक्त प्रवाह सुधारतो. अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. तणाव दूर होऊन स्नायूंना आराम मिळतो.
प्रेमात Oxytocin चा स्तर वाढतो, जे लोकांना एकमेकांशी बांधण्याचे काम करते. जसं जन्मानंतर ताबडतोब आई आणि मुल एकमेकाशी जोडले जाते, अगदी तसेच नात्यात सुद्धा ऑक्सीटोसिन महत्वाची भूमिका निभावते. शांततेची भावना निर्माण होऊन रात्रीची झोप अधिक चांगली लागते. मनात आनंदाची भावना Dopamine मुळे निर्माण होते. यामुळे ऊर्जा, एकाग्रता वाढते आणि एकाकीपणाची भावना कमी होते. प्रेमात हे अगदी सहज घडते.
आता प्रश्न असा की, हे सर्व घडते ते कोणत्या प्रेमामुळे ? तारुण्यातील प्रेम की अन्य कोणते प्रेम ??
तसं प्रेम हा आजवरचा सर्वाधिक संदिग्ध शब्द आहे. शब्दात व्यक्त करणे अशक्य असले तरी त्यात सौंदर्य, समाधान, समज, निस्वार्थीपणा, परिपक्वता, काळजी, सामर्थ्य, सकारात्मकता यांचा समावेश आहे.
इतरांवरील प्रेमाची सुरुवात स्वतःवरील प्रेमाने होते. जे लोक स्वतःवर प्रेम करू शकत नाहीत, त्यांना इतरांवर प्रेम करणे कठीण जाते. प्रेम कसे करावे ? हे शिकणे तिथून सुरू होते. प्रेम करणे म्हणजे पुढच्या व्यक्तीचा जसा आहे तसा, त्याच्या गुण-दोषांसकट स्वीकार करणे.
असे केल्याने काय होते ? जगातील सर्वात अमूल्य गोष्ट आपल्याला लाभते, ते म्हणजे आंतरिक समाधान ! ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर धडपडतो. जे मिळविण्यासाठी प्रत्येकजण सुचेल त्या मार्गाने अथक प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्याला प्रेम केल्याने सहज मिळते.
सध्याच्या बहुतांश जीवनशैलीजन्य आजारांची (उदा- वंध्यत्व, हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश इ. ) अनेकजण अनेक कारणे सांगत असले तरी, ‘प्रेमाचा अभाव’ हेही एक प्रमुख कारण त्यांच्या मुळाशी आहे. प्रेम हे तंत्रज्ञान वा औषध नसल्याने डॉक्टर ते लिहून देऊ शकत नाही, आणि ते विकतही मिळत नाही. अन्यथा या आजारांसाठी आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरजच पडली नसती.
आज ‘व्हॅलेटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमाच्या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुधारण्याची आपल्याला सुसंधी आहे. मनात राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. प्रेमाच्या मार्गाने असे हृदय आपण विकसित करू शकलो तर जन्माचे कल्याण होते. अन्यथा; जन्माला आला अन् मरून गेला… एवढेच घडते !
♥HàPPY Vålentine’s DåY ♥
लेखक : डॉ. शिवानंद बासरे
दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड- मो ९४२३२६७४९२
संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
१९६०/६१ साल असेल ते. एक दिवस भाईंनी (आजोबा -आईचे वडील) पप्पांना त्यांच्या ग्रँड रोडच्या ईश्वरदास मॅन्शन मध्ये बोलावून घेतले. अनेक वेळा अनेक कामांसाठी भाई पप्पांना असे बोलवायचे आणि पप्पा कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या फिरोजशहा मेहता रोडवर असलेल्या ऑफिस मधून ते बीईएसटी च्या बसेस बदलून ग्रँट रोडला पोहोचत. या वेळच्या त्यांच्या भेटीत भाईंचं नक्कीच काहीतरी विशेष काम असावं.
भाई पपांची वाटच पहात होते. त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला.
“ जना! मी एक प्रस्ताव मांडतोय तुमच्यापुढे. ”
“ मांडा. ”
“मला असं सुचवावसं वाटतंय की आता किती दिवस तुम्ही त्या धोबी गल्लीत राहणार? मला मालूला भेटायला यावसं वाटलं तर त्या लहानशा गल्लीत माझी गाडी पार्क करायलाही जागा नसते. ”
“ मग तुमचं काय म्हणणं आहे?” पप्पा थेट पण शांतपणे म्हणाले.
“ हे बघा जना, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ठाण्यातच तुम्ही एखादा चांगल्या भागात प्लॉट बघावा आणि बंगला बांधावा असे मला वाटते. ”
“ सुंदर कल्पना!”
पांढरे स्वच्छ धोतर आणि सदर्यातलं, सहा फुटी उंच, गोरंपान, करारी डोळे असलेलं एक आदरणीय ताठ व्यक्तिमत्व! त्यांनी त्यांच्या लेकीसाठी ठेवलेला एक प्रस्ताव आणि होकार किंवा नकाराला टाळून दिलेलं पप्पांचं उत्स्फूर्त उत्तर.
पण फार घोळ न घालता भाई पुढे म्हणाले, ” जना! तुम्हाला फक्त प्लॉट खरेदी, जागा निवडणे, कायदे, नंतरच्या बांधकामविषयक बाबी आणि यातायात सांभाळायची आहे. एकही पैसा तुम्ही खर्च करू नका. हा बंगला मला माझ्या लेकीला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. ”
“तुमचा निरोप मी मालूला देतो. ” इतकं म्हणून काही अवांतर गप्पा मारून, चहा नाश्ता घेऊन पप्पांनी भाईंचा निरोप घेतला.
या भेटीनंतर पप्पांची मनस्थिती नेमकी काय झाली असेल याचा आता माझ्या मनात विचार येतो.
आमचं रहातं घर जिजीचं होतं. जिजीच्या अपार कष्टातून ते उभं राहिलं होतं. पपांची जडणघडण त्याच घरात झाली होती. अनेक भावनिक आठवणींशी जोडलेलं होतं. शिवाय तसेही
पप्पा पक्के थीअॉसॉफीस्ट होते. भौतिकतेपासून कित्येक योजने ते कायम दूर होते. कुणीतरी आपल्याला काहीतरी देतोय म्हणून आनंदात वाहून जाणारे ते नव्हतेच पण देणारा आणि घेणारा यांच्या नात्यातला भावबंध जपण्याइतका संवेदनशीलपणा त्यांच्यात होताच आणि तितकाच अलिप्तपणाही ते सांभाळू शकत होते. शिवाय भाईंनी त्यांच्या मनातला हा विचार परस्पर स्वतःच्या लेकीला न सांगता जावयापुढे मांडला होता यातही कुठेतरी त्यांचा समंजसपणा, अदब, नम्रता, कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ न करण्याची वृत्ती स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे कुणाचाच अभिमान दुखावण्याचा प्रश्न नव्हता. आपापल्या जागेवर दोघांचे श्रेष्ठत्व टिकूनच राहिले.
जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर, क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या घराजवळचा एक प्लॉट खरेदी करण्याचं नक्की ठरलं. हा प्लॉट पॅट्रीक कोहिलू नावाच्या कॅथलिक माणसाचा होता. वास्तविक तो जरी त्याच्या नावावर असला तरी तीन-चार भावांचा वडिलोपार्जित इस्टेट म्हणून कायद्याने त्यावर हक्क होता. दलाला तर्फे अनेक बैठकी, व्यवहारासंबंधीच्या, भाव निश्चित करण्याबाबतच्या पार पडल्या. प्लॉट घ्यायचा, की नाही घ्यायचा यावर कधी बाजूने कधी विरोधात चर्चाही झाल्या. प्लॉटची ही कॅथलिक मालक माणसं अतिशय चांगली आणि धार्मिक वृत्तीची होती. व्यवहारात कोणती फसवणूक होणार नाही याची खात्री झाल्यावर आणि पूर्व -पश्चिम, व्याघ्रमुखी, रस्त्याला लागून वगैरे भौगोलिक आणि पुराणोक्त बाबींचा, संकेतांचा नीट अभ्यास करून या जमीन खरेदीवर एकदाचे शिक्कामोर्तब झाले आणि प्रारंभीचे साठेखत करून पपांनी संपूर्ण किमतीवरची पाच टक्के रक्कमही कोहिलू कुटुंबास कायदेशीर दस्तऐवज करून देऊन टाकली. साधारणपणे वर्षाच्या आत जमीन खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले. मामला व्यवस्थित, निर्वीघ्नपणे पार पडला. आता पुढील एक दीड वर्षात बंगल्यात रहायला जाण्याची स्वप्नं आम्ही रंगवू लागलो.
पण हकीकत हवीच. पप्पांचेच हे वाक्य. साधं कुठे प्रवासाला जायचं असलं वा एखादा कार्यक्रम ठरला असेल, कुणाला भेटायचं असेल तरी ठरलेला प्लॅन रुळावरून व्यवस्थित मार्गक्रमण करेलच याची कधीच हमी नसायची. काहीतरी प्रासंगिक छोटं मोठं विघ्न हे यायचंच आणि त्यालाच पप्पा विनोदाने “आपली हकीकत हवी” असे म्हणायचे.
जमीन खरेदी बाबतची हकीकत मात्र एक अत्यंत कडवट घाव देऊन गेली. अचानक एका रात्री साऱ्या धोबी गल्लीत निजानिज झाल्यानंतर, आमच्या घराच्या खाली, दारू पिऊन पार नशेत असलेला, झिंगलेला एक माणूस जोरजोरात पप्पांच्या नावाने चक्क अत्यंत घाणेरड्या इंग्लिश शिव्या देऊन बोलत होता.
माझ्या पप्पांसारख्या संत वृत्तीच्या माणसाला अशा कोणी शिव्या देऊ शकतो यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही आणि हे केवळ त्याच दिवसापुरतं नव्हतं. नंतरचे एक दोन महिने तरी याच स्वरूपात ते कायम चाललं. ते दिवस फार वाईट गेले आमचे. रात्र झाली की आमच्या मनात एक भय दाटायचं. पपांना काही झालं तर? या भयाने आम्ही सारेच थरकापून जायचो.
कोण होता तो माणूस?
ज्याच्याकडून आम्ही जमीन खरेदीचा वायदा केला होता त्या पॅट्रीकचा हा वाळीत टाकलेला, व्यसनी भाऊ होता. वास्तविक जमिनीच्या या पैशात त्याचा कायदेशीर वाटा होता आणि तो त्याला दिला गेला नसावा म्हणून त्यांनी हा गलिच्छ, हिंसक, त्रास देणारा, धमकावणीचा मार्ग पत्करला होता आणि त्यात कुठेतरी आम्ही आणि आमचं बंगला बांधायचं स्वप्न विनाकारण भरडत होतं. वास्तविक हा त्यांचा कौटुंबिक मामला होता. त्यात आमचा दोष काय होता पण नाही म्हटले तरी एक माणूस रोज रात्री आमच्या घराखाली उभा राहून नशेत बरळतो, शिव्या देतो, नाही नाही ते बोलतो त्यामुळे आमच्या मध्यमवर्गीय, अब्रू सांभाळून, नीतीने जगणाऱ्या कुटुंबाला नक्कीच धक्का पोहोचत होता. गल्लीतले लोक पप्पांना म्हणायचे,
“ तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर. ”
हो.. खरं म्हणजे करायलाच हवी होती पण त्यातही एक गंमत होती. या कोहिलूला चार-पाच मुलं होती. त्याची बायको कुठेतरी घरकाम करून या दारुड्याचा संसार ओढत होती. रात्री हा माणूस शिव्या देऊन जायचा आणि एखाद्या सकाळी त्याची फाटकी तुटकी, बापुडवाणी दिसणारी बायको घरी येऊन पप्पांचे पाय धरायची, पोलिसात तक्रार करू नका सांगायची, त्याच्या भावांनी त्याला फसवलंय म्हणायची.. म्हणूनच तो असा बेवडा झालाय. त्याच्या मनात तुमच्याविषयी काही नाही म्हणायची. तो हार्ट मध्ये चांगला आहे असे बजावायची.
कथा कोणाची आणि व्यथा कोणाला असे झाले होते.
दारू पिऊन शिव्या देणाऱ्या झिंगलेल्या कोहिलूसमोर, खाली उतरून जिजी उभी राहायची.
“खबरदार! माझ्या बाबाला काही बोलशील तर? तुझ्या त्या क्रूसावरचा गॉड तुला कधी माफ करणार नाही. ”
पप्पा मात्र शांतच असायचे. खरं म्हणजे त्यांनी त्याचा नुसता हात जरी पकडला असता तरी तो कळवळला असता. कदाचित बेशुद्धही झाला असता पण कुठलाही हिंसक मार्ग त्यांना हाताळायचाच नसावा. ते शांत राहिले. आमच्या भयभीत बालमनांवर मायेचं, धैर्याचं पांघरूण घालत राहिले.
॥ चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया॥
जणू काही या संस्कारांचाच प्रयोग आमच्यावर होत असावा.
अखेर एक दिवस पॅट्रीक कोहिलूला दलालातर्फे निरोप धाडून त्याला सारी हकीकत सांगितली गेली आणि हा तुमचा कौटुंबिक मामला असल्यामुळे झालेला जमिनीचा सौदा सामंजस्याने रद्द करावा असा निर्णय त्याला कळवण्यात आला.
पॅट्रिक आणि त्याचे इतर भाऊ पप्पांना भेटायला आले. त्यात हाही होता. पॅट्रीकने पप्पांची पाय धरून क्षमा मागितली.
“ हा जॉर्ज दारूत पैसे उडवतो. त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी नाही म्हणून आम्ही त्याच्या हाती पैसे देत नाही पण त्याच्या हक्काची रक्कम बँकेत सुरक्षित ठेवली आहे जी त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी यावी. तुम्ही सौदा रद्द करू नका. त्याला सांभाळून घेण्याची जबाबदारी आमची. ”
अशा रीतीने ते प्रकरण निस्तरलं. आमच्या माथ्यावरच्या आभाळातला तो काळा ढग दूर झाला. वातावरणात विरघळूनही गेला. सारं काही शांत झालं. एक वादळ आलं आणि ओसरलं. मन थोडं ढळलं, पडलं.
आता मागे वळून पाहताना मनात विचार येतो कुठला धडा शिकवण्यासाठी हे घडलं असेल? एखादे कडू औषध प्यायल्यानंतर बराच काळ घशात कडवटपणा टिकून राहतो ना तसं मात्र झालं …
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी भावप्रवण बुन्देली कविता – कौनऊँ सें का कैनें…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 227 – कौनऊँ सें का कैनें…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है “राघवेंद्र के दोहे...”)
(ई-अभिव्यक्ति में प्रत्येक सोमवार प्रस्तुत है नया साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग के अंतर्गत इतिहास में गुम हो गई विशिष्ट विभूतियों के बारे में अविस्मरणीय एवं ऐतिहासिक जानकारियाँ । इस कड़ी में आज प्रस्तुत है एक बहुआयामी व्यक्तित्व “ज्ञान और साधना की आभा से चमकता चेहरा – स्व. डॉ कृष्णकांत चतुर्वेदी” के संदर्भ में अविस्मरणीय ऐतिहासिक जानकारियाँ।)
स्व. डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’
☆ कहाँ गए वे लोग # ४७ ☆
☆ “साहित्य के प्रति समर्पित : आदरणीय राजकुमार सुमित्र जी” ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆
संस्कारधानी जबलपुर में एक समय ऐसा था जब दो संस्थाएं अपने उत्कर्ष पर थीं। जिसमें एक ओर जहाँ विशुद्ध साहित्यिक संस्था मित्र संघ तो दूसरी और सांस्कृतिक एवं संगीत की अलख जागने के लिए मिलन अपने चरम सीमा पर थी। सदा अपने कार्यक्रमों के माध्यम से नए-नए आयाम देने के लिए कटिबद्ध रहती थीं। दोनों के संयोजक पत्रकारिता क्षेत्र से जुड़े हुए थे। एक ओर आदरणीय राजकुमार सुमित्र नवीनदुनिया से तो दूसरी ओर आदरणीय मोहन शशि नवभारत से जुड़े थे। दोनों की प्रतिस्पर्धा से संस्कारधानी जबलपुर को बड़ा लाभ मिला। मंच पर कवि, साहित्यकार एवं कलाकार ही नहीं वरन् आर्केस्टा गली चौराहों में प्रतिष्ठित हो चुके थे। अनेक शब्द शिल्पी,कलाकार जो बाद में राष्ट्रीय क्षितिज पर छा गये। यहाँ तक कि बाद में पाथेय प्रकाशन ने अनेक रचनाकारों को नयी ऊँचाईयाँ प्रदान कीं। साहित्य जगत में अनेक पुस्तकों का सृजन किया।
मैंने सदा आदरणीय राजकुमार सुमित्र जी को एक कवि की वेशभूषा में ही देखा, गौरवर्ण, गंभीर चेहरे में थिरकती मुस्कान, मुख में पान की गिलोरी, आकर्षक दमकती आभा, कुर्ता पायजामा के साथ ही लम्बे केश। तमरहाई स्कूल के सम्माननीय शिक्षाविद, या सड़क पर आते-जाते या फिर नवीनदुनिया के साहित्य सम्पादक के रूप में हो। जब भी उनसे सामना होता तो उनकी स्नेहिलता का आशीर्वाद मुझे मिलता ही रहा है।
उस समय मुझे भी लिखने और छपवाने का भूत सवार था। अक्सर मुझे प्रेसों में आदरणीय भगवतीधर बाजपेयी, आदरणीय कालिका प्रसाद दीक्षित कुसुमाकर, आदरणीय मायाराम सुरजन, श्री हीरालाल गुप्ता, श्री अनंतराम दुबे, श्री ललित सुरजन जैसे स्वनामधन्य पत्रकारों से मिलने का सौभाग्य प्राप्त होता रहा है। उस समय में अपने पिता श्री रामनाथ शुक्ल “श्रीनाथ” के पद चिन्हों पर चल रहा था। अर्थात कहानियाँ लेख गद्य विधा में लिख रहा था।
कोतवाली स्थित चुन्नीलाल जी का बाड़ा प्रसिद्ध था जहाँ श्री भवानी शंकर जैसे वरिष्ठ साहित्यकार निवास करते थे। वहीं सुमित्र जी का निवास था। उनके घर पर कवियों का जमावड़ा लगा रहता था। उनके सभा कक्ष में जमीन पर पैरा की बिछाई पर पड़ी सफेद चादर टिकने के लिए गाव-तकिए पर टिककर बैठना और सुनना अपने आप में अहोभाग्य होता था। मैं भी मुक्त छंद काव्य विधा की ओर बढ़ रहा था और जा पहुँचा उस महफिल में। सुमित्र जी की प्रशंसा पाकर मैं धन्य हो उठा। मेरे बड़े चाचा श्री दीनानाथ शुक्ल महोबावारे, श्री कामतासागर जी का भी आना-जाना होता था। बैंक की नौकरी लगने के बाद कुछ वर्षों के लिए ब्रेक लग गया। पर मेरा लिखना निरंतर चलता रहा।
साहित्यिक कार्यक्रमों में उनको सुनना, मन को आह्लादित करता था। एक कुशल वक्ता के रूप प्रतिष्ठित थे। विषय वस्तु को बड़े ही खूबसूरती और सुंदरता से उठाना और विश्व के उत्कृष्ट रचनाकारों की टिप्पणी सहित प्रस्तुत करना उनके अध्ययन की ओर इंगित करता था । उनके मुख्य आतिथ्य में कार्यक्रम की शोभा अपने आप बढ़ जाती थी। उनका असमय यूँ जाना हमारे संस्कार धानी के साहित्य जगत की अपूर्णीय क्षति है।
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “सुख और दुख…”।)
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता ‘पकड़े गए कृष्ण भगवान…‘।)
☆ कविता – पकड़े गए कृष्ण भगवान… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆