(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “#इस सावन में, तुम क्यों नहीं आये ?…#”)
☆ विचार–पुष्प – भाग ३८ परिव्राजक १६. बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच. श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.
मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.
खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.
आज लॉकडाउनच्या काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या ! हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते.
एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.
बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.
या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश) बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही पाहायला मिळतात.
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक विचारणीय कहानी ‘जन्मभूमि’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 163 ☆
☆ कथा कहानी – जन्मभूमि ☆
गिरीश भाई को शहर में रहते बीस साल हुए, लेकिन ठाठ अभी तक पूरी तरह देसी है। कभी छुट्टी के दिन उनके घर जाइए तो उघाड़े बदन, लुंगी लगाये, कुर्सी पर पसरे, पेट पर हाथ फेरते मिल जाएँगे। सब देसी लोगों की तरह पान-सुरती के शौकीन हैं। हर दो मिनट पर गर्दन दाहिने बायें लटकाकर थूकने की जगह खोजते रहते हैं। दाढ़ी तीन-चार दिन तक बढ़ाये रखना उनके लिए सामान्य बात है। सोफे पर पालथी मारकर बैठना और कई बार अपने चरण टेबिल पर रख कर सामने बैठे अतिथि की तरफ पसार देना उनकी आदत में शामिल है।
गिरीश भाई को अपने देस के लोगों से बहुत प्यार है। पूछने पर इस शहर में बसे उनके इलाके के लोगों की पूरी लिस्ट आपको उनके पास मिल जाएगी। हर छुट्टी के दिन देस के लोगों के साथ बैठक भी जमती रहती है, कभी उनके घर, कभी दूसरों के घर। उनकी बैठक कभी देखें तो आपको गाँव की चौपाल का मज़ा आएगा। कुर्सियों को किनारे कर, ज़मीन पर दरियाँ बिछ जाती हैं और वहीं पान-सुरती के साथ गप, ताश और शतरंज की बैठकें चलती रहती हैं। चाय के नाम से बैठकबाज़ों का मुँह बिगड़ता है। ठंडाई और लस्सी हो तो क्या कहना! गिरीश भाई और उनके देस के लोगों का मन इन बैठकों से ऊबता नहीं। कल की ड्यूटी की बात करना पूर्णतया वर्जित। बहुत होगा तो कल आधे दिन की छुट्टी ले लेंगे, लेकिन फिलहाल कल की बात उठाकर रंग में भंग न करें श्रीमान।
गिरीश भाई का गाँव उनकी रगों में हमेशा दौड़ता रहता है। वही तो उनके खान-पान से लेकर उनके जीवन की एक-एक हरकत में प्रकट होता है। जब देस के लोगों की बैठक होती है तब गाँव की स्मृतियों को खूब हरा किया जाता है। याद करके कभी ठहाके लगते हैं तो कभी स्वर भारी हो जाता है।
गाँव गिरीश भाई से छूटा नहीं। गाँव में अभी पुरखों का मकान है जिसमें माता-पिता और भाई भतीजे रहते हैं। पिताजी का मन गाँव के अलावा कहीं नहीं लगता। गिरीश कुल पाँच भाई हैं। तीन शहरों में रहते हैं और दो गाँव में। पिता-माता इच्छा और ज़रूरत के अनुसार शहर बेटों के पास आते जाते रहते हैं, लेकिन उन्हें सुकून गाँव में ही मिलता है। कहते हैं, ‘शहर में साफ हवा नहीं है। शोरगुल भी बहुत है।’ सुविधाएँ सब शहर में हैं, इसलिए कई बार जाना ज़रूरी होता है, खास तौर से तबियत बिगड़ने पर।
दिवाली पर एक हफ्ते के लिए है गाँव जाना गिरीश का नियम है जो बीस साल से बराबर निभ रहा है। एक हफ्ते खूब जश्न होता है। शहर की सारी थकान और शहर की बू-बास निकल जाती है। शरीर और मन को नयी ताकत मिलती है। कैसे वे सात दिन निकल जाते हैं, गिरीश को पता नहीं चलता। चलने के वक्त जी दुखता है। शहर और नौकरी को कोसने का मन होता है।
गाँव का यह जश्न मामूली नहीं होता। बुज़ुर्गों के आदेश पर सब भाइयों, चचेरे भाइयों को दिवाली पर गाँव में हाज़िर होना ज़रूरी होता है। दूसरी बात यह कि सबको अपनी एक एक माह की तनख्वाह इस उत्सव के लिए समर्पित करना अनिवार्य होता है। कोई हीला-हवाला नहीं चलता। इस तरह उत्सव के लिए अच्छी रकम इकट्ठी हो जाती है। यह उत्सव गिरीश के घर में होता है, लेकिन इसकी प्रतीक्षा पूरा गाँव साल भर करता है। घर के लोगों के साथ-साथ हफ्ते भर उनका भी जश्न हो जाता है। खूब गाना-बजाना होता है और गाँव वालों के लिए प्रवेश पर प्रतिबंध नहीं होता। फुरसत के वक्त गाँव वाले वैसे ही ढोलक और मृदंग की थाप पर खिंचे चले आते हैं। गाँव की नीरस ज़िन्दगी हफ्ते भर के लिए खासी दिलचस्प हो जाती है।
यह उत्सव हर साल होने के कारण सारा कार्यक्रम जमा जमाया रहता है। इशारा करने की देर होती है और आसपास की भजन और लोकगीतों की मंडलियाँ इकट्ठी होने लगती हैं। फिर क्या दिन और क्या रात। रात चढ़ते और सुरूर आता है। सात दिन का यह जश्न वस्तुतः दिन और रात का होता है। जिन्हें नींद आ जाती है वे वहीं दरी या मसनद पर सो लेते हैं, लेकिन ऐसे लोगों की संख्या काफी होती है जिनकी पलक नहीं झपकती। सात दिन बाद यह सरिता सूख जाएगी, इसलिए जितना बने इसके जल में डुबकी लगा लो। फिर तो वही सूनापन है और वही रोज़मर्रा के ढर्रे का सूखापन।
गाँव के लोग इसलिए भी जुड़ते हैं कि सात दिन गिरीश भाई के घर खाने-पीने का भरपूर इंतज़ाम होता है। जो हाज़िर हो जाए उसे भोजन नहीं तो कलेवा-प्रसादी तो मिलेगी ही। गाँव में ठलुओं की कमी नहीं होती। कुछ फितरती ठलुए होते हैं और कुछ बेरोज़गारी से मजबूर ठलुए। ऐसे लोगों के लिए गिरीश का घर सात दिन के लिए नखलिस्तान बन जाता है। और कुछ नहीं तो घर की दीवार से पीठ टिकाए बैठे रहते हैं।
जो मांँस-मदिरा के प्रेमी होते हैं उन्हें भी आराम हो जाता है। गिरीश सात दिन के लिए सभी तरह का इंतज़ाम करते हैं। जब पूजा- अनुष्ठान के लिए व्रत-परहेज़ करना है तब व्रत-परहेज़, और बाकी समय मौज-मस्ती।
इसीलिए गाँव में साल भर गिरीश भाई और उनके बंधु-बांधवों के लिए पलक-पाँवड़े बिछे रहते हैं। गिरीश खर्चे को लेकर किचकिच नहीं करते। खर्चा कुछ ज़्यादा हो जाए तो बेशी खर्चा गिरीश भाई वहन करते हैं। परिणामतः गाँव में गिरीश भाई की जयजयकार होती है।
गिरीश भाई को गाँव आने में एक ही बात से तकलीफ होती है। जब भी गाँव आते हैं, दो-चार लड़के घेर कर बैठ जाते हैं। उनके चेहरे पर आशा भरी नज़र जमा कर कहेंगे, ‘भैया, अब की बार हम आपके साथ चलेंगे।’
गिरीश इन लड़कों को जानते हैं। दसवीं बारहवीं तक पढ़ कर खेती-किसानी और मेहनत- मज़दूरी से विमुख हो गये, अब बेकार बैठे कुंठित हो रहे हैं। ‘तनक पढ़ा तो हर (हल) से गये, बहुत पढ़ा तो घर से गये ‘ वाली कहावत चरितार्थ होती है। अब शहर में उन्हें अपने दुख की दवा दिखायी देती है। साधन नहीं हैं, इसलिए जो भी हैसियत वाला गाँव में आता है उसे घेरते हैं। गिरीश के लिए यह प्रसंग तकलीफ देने वाला है।
इस बार भी उत्सव के सुख के बीच में ऐसे ही लड़के आ आ कर गिरीश के पास बैठने लगे। गिरीश उनसे बचने की कोशिश करते, लेकिन कहाँ तक बचते? फिर वही अनुरोध, वही आजिज़ी। गिरीश ‘हाँ हूँ ‘ में जवाब देकर टाल देते, लेकिन लड़के बार-बार उन्हें घेर लेते थे। वे उनका रसभंग कर रहे थे। सात दिन के लिए सब चिन्ताओं से मुक्त रहने और मौज करने के लिए आये हैं, यह ज़हमत कौन उठाये? फिर शहर में कौन सी इनके दुख की दवा मिलती है? शहर में आदमी की कैसी फजीहत हो रही है, यह इन्हें क्या मालूम।
रामकृपाल काछी का बेटा नन्दू कुछ ज़्यादा ही पीछे पड़ा है। बारहवीं पास है। सवेरे- शाम धरना देकर बैठ जाता है। एक ही रट है, ‘भैया, इस बार आपके साथ चलना ही है। दो साल हो गये। कब तक फालतू बैठे रहें?’
गिरीश बचाव में कहते हैं, ‘मैं वहाँ पहुँच कर खबर दूँगा, तब तुम आ जाना। वहाँ जमाना पड़ेगा। ऐसे आसानी से काम थोड़इ मिलता है।’
नन्दू कुछ नहीं सुनता। कहता है, ‘मैं आपके यहाँ पड़ा रहूँगा। यहाँ भी तो फालतू ही पड़ा हूँ। दिन भर दद्दा बातें सुनाते हैं।’
गिरीश परेशानी महसूस करते हैं। कहते हैं, ‘सबर करो। मैं जल्दी कुछ न कुछ करूँगा।’
जैसे-जैसे गिरीश भाई के रवाना होने के दिन करीब आते हैं, नन्दू की रट और उसकी घेराबन्दी बढ़ती जाती है। वह चाहता है कि किसी भी कीमत पर शहर चला जाए तो कुछ न कुछ रास्ता निकल ही आएगा। जिस दिन गिरीश भाई को रवाना होना था उसकी पिछली शाम भी वह चलने की रट लगाये रहा और गिरीश उसे समझाते रहे। अगली सुबह चलने के लिए गिरीश भाई ने टैक्सी बुलवा ली थी। उन्होंने आशंका से इधर-उधर देखा। नन्दू कहीं दिखायी नहीं पड़ा। उन्होंने राहत की साँस ली। घर के लोगों और गाँव वालों से विदा लेकर भारी मन से वहाँ से निकले। गाँव वालों ने अगले साल फिर आने का वादा लेकर उन्हें विदा किया।
टैक्सी करीब एक किलोमीटर गयी होगी कि किसी पेड़ के पीछे से निकलकर नन्दू हाथ ऊँचा किये रास्ते के बीच में खड़ा हो गया। टैक्सी रोकनी पड़ी। फिर वही रट— ‘भैया, मुझे ले चलिए।’ उसके कपड़ों-लत्तों और हाथ के थैले से स्पष्ट था कि वह जाने के लिए तैयार होकर आया था। गिरीश का दिमाग खराब हो गया।
उन्होंने खिड़की से सिर निकाल कर कहा, ‘मैं खबर दूँगा। जल्दी खबर दूँगा।’ लेकिन लगता था उसकी समझ में कुछ नहीं आ रहा है। गिरीश भाई ने ड्राइवर को गाड़ी बढ़ाने का इशारा किया। गाड़ी चली तो नन्दू खिड़की पर हाथ रखे साथ साथ दौड़ने लगा, साथ ही इसरार— ‘भैया मुझे ले चलिए।’
गिरीश ने जी कड़ा करके उसका हाथ खिड़की से अलग किया। वह दौड़ते दौड़ते रुक कर बढ़ती हुई गाड़ी को देखता रहा।
कुछ आगे बढ़ने पर गिरीश भाई ने देखा, वह अपना थैला सिरहाने रख कर पास ही बनी पुलिया पर लंबा लेट गया था। इसके बाद धूल के ग़ुबार में सब कुछ नज़र से ओझल हो गया।
Anonymous Litterateur of Social Media # 112 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 112)
Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.
Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.
हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ आपदां अपहर्तारं ☆
🕉️ नवरात्र साधना सम्पन्न हुई 🌻
आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
☆ संजय उवाच # 159 ☆ नर में नारायण ☆
नर में नारायण’ की मान्यता से सामान्य रूप से हरेक परिचित है। तथापि जिस तरह राधा का वर्णक्रम बदलने पर धारा हो जाता है, और राधा के भाव से जीवन सार्थकता की दिशा में प्रवाहित होने लगता है, ठीक उसी तरह नर में नारायण के साथ नारायण में नर का विचार एक नयी दृष्टि देता है।
एक प्रसंग स्मरण हो आता है। जमा-जोड़ की सोच वाले एक नर में भगवान का विग्रह लेने की इच्छा जगी। ये इच्छा भी अकारण नहीं थी। उसने किसी से सुन लिया था कि एक विशेष मुद्रा का विग्रह घर में रखकर नियमित पूजन से ज़बरदस्त लाभ होता है। मोल-भाव कर लाभकारी मुद्रा के ठाकुर जी घर ले आया। अब प्रतिदिन सुबह पूजन कर घर से निकलता। शाम को लौटता तो हिसाब करता कि दिन भर में लाभ क्या मिला। फिर सोचता मूर्ति बेकार में ही ले आया। एक-एक कर अनेक दिन बीते। सारे गुणा-भाग करके उसने ठाकुर जी पर होनेवाला खर्च कम करना शुरू कर दिया। किसी रोज़ सोचता, मूर्ति पर आज चढ़ाई माला का ख़र्च बेकार गया। कभी सोचता आज का बताशा मूर्ति को व्यर्थ ही चढ़ाया। शनै:-शनै: मूर्ति को उसने उपेक्षित ही कर दिया। कुछ दिन और बीते। इस बार किसीने शत-प्रतिशत गारंटीड लाभ वाली मूर्ति बताई। मन कठोर कर उसने नया ख़र्च करने करने का निर्णय लिया। पुरानी मूर्ति ऊपर आले पर रख दी और नयी मूर्ति ले आया।
…नयी मूर्ति की आज पहली पूजा थी। उसने विशेष तौर पर ख़रीदी अगरबत्ती लगाई। लगाते ही विचार आया कि पुराने ठाकुर जी ने कभी किसी तरह का लाभ नहीं दिया तो इस अगरबत्ती की सुगंध उन तक क्यों पहुँचे। विचार क्रिया तक पहुँचा। झट एक स्टूल पर चढ़ा और ठाकुर जी का नाक कपड़े से बांधने का मानस बनाया। अभी हाथ बढ़ाया ही था कि ठाकुर जी ने हाथ पकड़ लिया। देखता ही रह गया वह। फिर व्यंग्य से बोला, ‘इतने दिनों इतना खर्चा तुम पर किया तब तो कभी सामने नहीं आए। आज ज़रा-सी सुगंध तुम्हारी नाक तक आने से क्या रोकी, फौरन धरती पर आ गए।’ ठाकुर जी हँस कर बोले, ‘आज से पहले तूने भी तो मुझे केवल मूर्ति ही समझा था। आज तूने मूर्ति में प्राण अनुभव किया। नारायण में नर देखा। जिस रूप में तूने देखा, उस रूप में मुझे उतर कर आना पड़ा।’
सारांश यह है कि केवल नर में नारायण मत देखो, नारायण में भी नर देखो। नर में नारायण और नारायण में नर देखना, अद्वैत का वह सोपान है जो मनुष्य को मुक्ति के द्वार तक ले जा सकता है।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित सॉनेट ~ दशहरा…)
एखादा शब्द माणसाला आधार देत असतो सतत सोबत करीत असतो असं कुणी म्हंटलं तर ते खरं नाहीच वाटणार पण असा एक शब्द आहे.देहबोली!
जन्माला आल्यापासून एखाद्याला शब्दांनी जर झिडकारुनच टाकलेलं असेल तर त्याला कायमस्वरूपी सोबत करते ती त्याच्या देहाशीच एकरूप असलेली देहबोली! आणि याचा ‘याची देही याची डोळा’ मला साक्षात्कार झाला तो जगाचा फारसा अनुभव नसलेल्या आणि नोकरीनिमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत वास्तव्यास जायला लागलेल्या माझ्या नुकतीच विशी ओलांडलेल्या वयात. तेव्हा भयंकर गर्दीतला लोकलचा प्रवास म्हणजे मला एक अतिशय कठोर शिक्षाच वाटायची. पण तोही हळूहळू अंगवळणी पडत असताना त्या लोकलच्या प्रवासानेच मला अतिशय अनपेक्षित असा तो ‘दृष्टांत’ घडवलेला होता!
त्यादिवशी लोकलमधे माझ्या समोरच्या सीटस् वर पाच-सहा मुलांचा एक ग्रूप बसलेला होता. स्वतःशी अगदी हसतखेळत गप्पा मारताना एकमेकाला उत्स्फुर्त टाळ्या देणे, एखाद्याच्या पाठीत धपाटा मारणे, कुणी एखादा विनोद केला असेल तर त्याला हसून दाद देणे, त्यातल्याच कुणी एखाद्याने खोडी काढली असेल तर रुसल्याच्या अविर्भावात त्याबद्दल हसरा निषेध नोंदवणे, हे सगळं त्यांचं एकही शब्द न बोलता सुरू होतं. त्या वयापर्यंत मूकबधिरांचे प्रश्न आणि त्यांचं भावविश्व याबाबत मी पूर्णत: अनभिज्ञच होतो.त्या दिवशी मनाला झालेला अस्वस्थतेचा स्पर्श इतक्या वर्षांनंतर आजही मी विसरलेलो नाहीय!
संजीवकुमार आणि जया भादुरी यांचा ‘कोशिश’ मी मुंबईत तेव्हा पाहिला होता तो या पार्श्वभूमीवर. तो बघताना त्या दोघांच्यातल्या संवादाची विशिष्ट खूणांची देहबोली माझ्या मनाला अधिक उत्कटतेने स्पर्शून गेली ती त्याआधी मी घेतलेल्या लोकलमधील त्या अस्वस्थ अनुभवामुळेच! त्यादिवशी लोकलमधल्या प्रवासात माझी त्या विशिष्ट देहबोलीशी ओझरती ओळख झाली होती फक्त आणि आता ‘कोशिश’ने मूकबधिरांच्या त्या देहबोलीच्या मुळाशी असणाऱ्या अंतरंगाचीही मला ओळख करून दिली होती!
कोशिशचा अनुभव उत्कट होताच पण त्याहीपेक्षा मला जास्त अस्वस्थ करून गेला तो नाना पाटेकर आणि सीमा विश्वास अभिनित ‘खामोशी! ते दोघेही मूकबधिर. कनिष्ठ आर्थिक स्तरातले. त्यांच्या संसारात जेव्हा त्यांच्या लेकीचा जन्म होतो तेव्हा ती आपल्यासारखी नाहीय ना या आशंकेने ते अस्वस्थ. पण ती आपल्या चुटक्या, टाळ्यांना तात्काळ प्रतिसाद देतेय हे लक्षात येताच त्या दोघांच्या भरून आलेल्या तुडुंब नजरेतून पूर्ण चेहऱ्यावर पसरलेला अत्यानंद..! हा प्रसंग खरोखरंच सर्वच प्रेक्षकांना हेलावून सोडणारा होता.त्याच चित्रपटात आपल्या आई-बाबांची सावली बनून त्यांना आधार देणाऱ्या त्या मुलीची मोठेपणीची भूमिका केली होती मनीषा कोईरालाने. ती शिकते, यश मिळवते.आपल्या मूकबधिर आई-वडिलांनी शारीरिकदृष्ट्या हतबल असूनही प्रचंड कष्ट करुन, प्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून, आपल्याला लहानाचं मोठं केलंय ही जाणीव ती विसरलेली नसते. तिच्या सत्काराच्या प्रसंगी तिचे ते मूकबधिर आई-वडील अर्थातच पहिल्या रांगेतील खुर्च्यांवरच बसलेले असतात. सत्कार स्वीकारल्यानंतर ती भाषण करायला उभी रहाते तेव्हा समोरच्या सर्व उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबल्याचे समजणे शक्यच नसणारे ते दोघे अश्रूभरल्या अवस्थेत देहभान हरपून पुढे टाळ्या वाजवतच रहातात ते मोजके क्षण त्या दोघा मूकबधिरांचे दु:ख आणि अगतिकता अतिशय हळुवारपणे अधोरेखित करून जातात. या सगळ्यामुळे मनोमन अस्वस्थ झालेली त्यांची मुलगी आपलं भाषण सुरु करते तेव्हा ती काय बोलतेय हे आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत आई-बाबांच्या डोळ्यांत तरळून जाते आणि ती त्याचक्षणी त्यांच्या मुलीपर्यंत पोचतेही. त्यानंतरचं तिचं पुढचं संपूर्ण भाषण म्हणजे समोरच्या इतर सर्व श्रोत्यांसाठी शब्द आणि त्या शब्दांच्या उच्चारांबरोबरच त्या शब्दांचा अर्थ आपल्या कर्णबधिर आई-वडिलांपर्यंत पोचावा यासाठीच्या त्या शब्दांच्या अर्थाच्या मूकबधिरांच्या विशिष्ट देहबोलीतल्या अनुरुप खूणा यांच्या एकत्रित प्रवासासारखे सुरु रहाते.याद्वारे तिने व्यक्त केलेली आपल्या आई-वडिलांबाबतची कृतज्ञता त्या देहबोलीतून त्या दोघांच्या हृदयाला भिडताच आवाज भरुन आलेल्या मुलीच्या आवाजातील थरथर आणि त्या दोघांचेही भावनातिरेकाने नस न् नस हलणारे चेहरे म्हणजे बोलीभाषा आणि देहबोली यांनी परस्पर सहकार्याने घेतलेला संबंधितांच्या मनातील भावनांचा ठावच ! आणि त्या क्षणांचा तो पूर्ण ऐवज त्याला साक्षीभूत असणाऱ्या प्रेक्षकांच्या काळजाचाही ठाव घेत असे !
इथे मूकबधिरांच्या देहबोलीचा इतका सविस्तर आढावा घेण्याचं एकमेव प्रयोजन म्हणजे माणसाच्या आयुष्यातली देहबोलीची भूमिका समजावी हेच. इथे श्रवणशक्तीच्या अभावी जन्मतःच वाचाशक्तीही मूक होऊन राहिलेल्या वंचितांना जन्मभराचा ‘आधार’ देते ती देहबोलीच ! त्यांच्यासाठी ही देहबोली खंबीर आधार देणारी तर ठरतेच आणि निशब्द राहूनसुद्धा संपर्क-संवादातलं सुख काय असतं याची प्रचितीही त्यांना देते.
आपल्या शरीराच्या अंगांगामधे देहाची ही बोलीभाषा अतिशय बारकाव्यांसह निसर्गतःच पेरली गेलेली असते. त्यामुळेच नैसर्गिक प्रेरणेनेच त्या देहबोलीतल्या नि:शब्द भावना अगदी तान्ह्या बाळालाही उमजत असतात. म्हणूनच एखाद्या रडक्या बाळाला झोपवतानाचं त्याच्या आईचं ‘थोपटणं’ बाळ रडणं थांबवत नाहीय हे लक्षात येताच जेव्हा ‘धोपटण्या’त परावर्तित होतं तेव्हा ते त्या तान्हुल्याला आपसूक समजतं. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून ते एकतर घाबरुन रडणं थांबवतं तरी नाहीतर चिडून रडण्याची पट्टी वाढवतं तरी !
जन्मतःच असलेली ही देहबोलीची जाण मग पुढे आयुष्यभर आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दात लपलेल्या भावनांना सावली सारखी ‘सोबत’ करतच असते. किंबहुना आधी देहबोली आणि मग त्या देहबोलीचे बोट धरूनच आल्यासारखे शब्दांचे उच्चार असंच आपल्या संवादाचं स्वरूप असतं.’नाही’ या नकारात्मक उच्चाराआधी मान नकारसदृश आधी हलते न् मग ‘नाही’ या शब्दाचा उच्चार होतो. ‘होs नक्कीच’ हा होकार आधी होकारार्थी हललेली मान देते आणि नंतर त्याचे शब्दोच्चारण होत असते. देहबोलीचा मूकबधिरांना जसा ‘आधार’ तशीच आपल्यासारख्या अस्खलित बोलणाऱ्यांच्या शब्दांनाही देहबोलीचीच ‘सोबत’!
‘नाटक’ म्हटलं की देहबोलीसंबंधी मला सर्वप्रथम आठवतो तो ‘माईम’ हा नाट्यप्रकार! केवळ हावभाव,अविर्भाव आणि हालचालीतून आकाराला आलेलं कथानाट्य म्हणजेच ‘माईम! चित्रपटातील मुकाभिनय म्हटलं की ठळकपणे नजरेसमोर येतो तो ‘चार्ली चॅप्लीन’! या संदर्भात विशेषत्त्वाने उल्लेख करायलाच हवा तो कांही दशकांपूर्वीच्या ‘पुष्पक’ या चित्रपटातील कमल हसनच्या मुकाभिनयाचा!
चित्रपट असो वा नाटक बोलीभाषेला अनुरुप देहबोलीची जोड नसेल तर अभिनय परिणामकारक होऊच शकणार नाही.
भरतमुनींनी त्यांच्या अतिशय प्राचीन अशा ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात अभिनयकलेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.’देहबोली’च्या विवेचनात भरतमुनींनी सांगितलेल्या चार अभिनय प्रकारांपैकी ‘आंगिक अभिनय’ या अभिनयप्रकाराचा उल्लेख अपरिहार्यच.मुखज, शरीर आणि चेष्टाकृत हे ‘आंगिक अभिनयाचे’ तीन उपप्रकार म्हणजे अनुक्रमे १)चेहरा, २)शरीराची खांदे,मान, हात, पाय यासारखी मुख्य अंगे, आणि ३)शरीरावयवांच्या विविध हालचाली. या खेरीज विशिष्ट भूमिका साकारताना त्या पात्रानुसार(तरुण,प्रौढ,वृध्द इत्यादी) नटाने कसे चालावे, उठावे, बसावे, याबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितलेले आहेत.
अतिशय परिपूर्ण आंगिक अभिनय कसा उत्कट नाट्यानुभव देऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी स्वतः प्रेक्षक म्हणून अनुभवलेल्या भूमिकांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात खालील भूमिकांचा आवर्जून उल्लेख करेन.
हत्तीरोगाची सुरुवात झाल्याने जडावलेला आपला एक पाय ओढत चालणारी ‘संध्याछाया’ या नाटकातील म्हातारी (विजया मेहता), अर्धांगाचा झटका आल्याने संपूर्ण शरीराची हळूहळू वाढत जाणारी वृध्द प्रो.भानूंच्या उभ्या शरीराची थरथर आणि अखेरचे त्यांचे उभेच्या उभे खाली कोसळणे! प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य अभिनित
केले होते डाॅ. श्रीराम लागू यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकात! पुढे दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकार म्हणून नावारूपाला आलेले ‘दिलीप कोल्हटकर’ आणि नुक्कड या हिंदी मालिकेमुळे वेगळी ओळख मिळालेले ‘सुरेश भागवत’ यांच्या ‘जास्वंदी’ या नाटकातल्या केवळ देहबोलीतून जिवंत केलेल्या दोन बोक्यांच्या अविस्मरणीय भूमिकाही खासच.आंगिक अभिनयातील देहबोलीचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रातिनिधिक भूमिकांचे संदर्भ पुरेसे बोलके ठरतील !
अशी ही देहबोली! नि:शब्द,अबोल.. तरीही खूप कांही सांगू पहाणारी मूकभाषा! शब्द हरवून बसलेल्या वंचितांना भक्कम आधार देणारी जशी तशीच आपल्यासारख्या सर्वांनाही जन्मक्षणापासून अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करणारीही..!