हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 91 ☆ # पानी के रंग… # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# पानी के रंग…  #”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 91 ☆

☆ # पानी के रंग… # ☆ 

पानी का जो बहाव है

वो जीवन के भाव है

कहीं पर हैं तेज रफ्तार

तो कहीं पर ठहराव है

 

छोटे छोटे झरने राह में मिलते है

खड़ खड़ करते संग संग बहते हैं

जीवन का संगीत मिलकर रचते है

बहना ही जीवन है सबसे कहते हैं

 

झरनों से उठता हुआ संगीत

पत्थरों से टकराकर

फूटते मधुर गीत

कितने कर्णप्रिय है

यह झूमते तराने

प्रीत के मिलन की

यही है रीत

 

यह नजारे मन को लुभाते हैं

यह पल जीवन में

कभी कभी आते हैं

निसर्ग की गोद में

असंख्य नजराने है

जो इससे समरस हो

वें ही इन्हें पाते हैं

 

रिमझिम रिमझिम

बरसती फुहारे हैं 

कितने नयनाभिराम

रंगीन नजारे हैं 

डूबकर जी, इन लम्हों को

कितने दिलकश

कितने प्यारे प्यारे हैं/

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 90 ☆ एक छत्री… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 90 ? 

☆ एक छत्री… ☆

एका छत्रीत येण्यासाठी

एकच छत्री असावी लागते

एका छत्रीत येण्यासाठी

प्रियेसी असावी लागते.!!

 

एका छत्रीत येण्यासाठी

पाऊस असावा लागतो

एका छत्रीत येण्यासाठी

बहाणा करावा लागतो.!!

 

एका छत्रीत येण्यासाठी

कळ सोसावी लागते

एका छत्रीत येण्यासाठी

तयारी ही करावी लागते.!!

 

असे हे छत्री पुराण

असे हे जवळ येणे

आपल्या व्यक्तीसाठी

कुठेही धावून जाणे..!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी आणि अखंडांनंद आता वैद्यनाथला पोहोचले होते. कारण ते एक धार्मिक क्षेत्र होत आणि ते अखंडानंदांनी पाहिलं नव्हतं. रस्त्यात लागणारी धार्मिक स्थळांना ते आवर्जून भेट देत असत. तिथे एक ब्राम्ह्समाजी नेते राजनारायण बोस यांची भेट घेतली. स्वामीजी त्यांना ओळखत होते. त्यांचं वय बरच म्हणजे चौसष्ट होतं. पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महर्षि देवेन्द्रनाथ टागोर यांना ते गुरु मानत. मिशनर्‍यांच्या धर्मप्रसाराला पायबंदची चळवळ, विधवाविवाह सारखी सामाजिक सुधारणा चळवळ यात त्यांचा सहभाग होता. बंगाल मध्ये देशभक्तीची जाणीव उत्पन्न होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी एक संस्था पण काढली होती. इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात ते आपल्या कल्याणसाठी नव्हे तर त्यांच्या देशाचे ऐश्वर्य वाढावे म्हणून, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर करायला काय हरकत आहे असं त्यांचं मत होतं.

त्यांच्या कुटुंबातच राष्ट्रावादाची परंपरा होती. जगप्रसिद्ध, महायोगी श्री अरविंद घोष यांची आई म्हणजे राजनारायण यांची कन्या होती. क्रांतिकारक  कन्हैयालाल दत्त यांच्या बरोबर ऐन तारुण्यात हसत हसत फाशी गेलेला सत्येन्द्रनाथ बोस हा त्यांचा पुतण्या होता. देशभक्तीच्या या परंपरेमुळे त्यांची काही मते ठाम  होती. जसे की, आपण आपला पोशाख करावा. आपल्या भाषेतच बोलावे. आपले शिष्टाचार आपण सांभाळावेत. आपण आपले भारतीय खेळच खेळावेत. यावर त्यांचा बारीक कटाक्ष असे. त्यांच्या संस्थेत कोणी एखादा इंग्रजी शब्द वापरला तर त्याला एक पैसा दंड भरावा लागे. त्यांचा हा स्वाभिमान स्वामी विवेकानंदांना माहिती होता म्हणून, इथे त्यांची भेट घेताना स्वामीजींनी अखंडानंदांना आधीच सांगून ठेवले होते की, आपल्याला इंग्रजी येतं हे त्यांना अजिबात कळू द्यायचं नाही.

त्या काळात बंगालमधल्या सुशिक्षितांमध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची खूप मोठी खोड लागली होती. इतकी की आपल्या मातृभाषेत त्यांना कोणत्याही विषयावर धड विचार प्रकट करता याचे नाहीत आणि धड इंग्रजीत सुद्धा नाहीत. भाषेची दैन्यावस्थाच होती.

त्यामुळे राजनारायण यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये स्वामीजींनी एकही इंग्रजी शब्द येऊ दिला नाही. राजनारायण यांना वाटले की ही संन्यासी मुलं, इंग्रजी कुठल येणार त्यांना? अशाच समजुतीत ते होते. या प्रसंगात अखंडानंद आणि स्वामीजींची मस्त करमणूक झाली होती. ही समजूत करून देण्यात आपण यशस्वी झालो असे दोघांनाही वाटले. पुढे स्वामीजींची किर्ति ऐकून राजनारायण यांना स्वामीजींची भेट आठवली आणि आश्चर्य वाटले की, “केव्हढा चमत्कार आहे हा, इतका वेळ ते माझ्याशी बोलले, पण त्यांना इंग्रजी येतं अशी शंका क्षणभर सुद्धा मला आली नाही. खरोखरच हा विलक्षण चतुर माणूस असला पाहिजे.” खरच  स्वामीजींचं केव्हढं प्रसंगावधान होतं.निश्चय होता. 

धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली त्या राजनारायण यांना स्वामीजींना वैद्यनाथला भेटावसं वाटलं कारण, ब्राह्म समाजात देशभक्तीचे विशेष महत्व नसताना सुद्धा  ,राज नारायण ब्राह्म समझी असूनसुद्धा त्यांनी तरुणांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. हेच वेगळेपण स्वामीजींना भावलं होतं. आपल्या प्रवासात अशा व्यक्तींचीही आवर्जून भेट घेणं हा त्यांचा उद्देश असायचाच. प्रवासात अशी अनेक प्रकारची माणसे त्यांना भेटत. नव्हे स्वामीजीच त्यांना आवर्जून भेटत.

समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं किंवा त्यांना किमत देणं हा स्वामीजींचा गुण कसं वागायचं ते शिकवणारा आहे. राजनारायण यांची स्वदेशी बद्दलची आणि मातृभाषेबद्दलची भावना हे राष्ट्र प्रेमाचं उदाहरण आहे. देशाभिमानाचं उदाहरण आहे त्यामुळे स्वामीजींना ते मनापासून आवडलं होतं असं वाटतं.

मातृभाषेची दैन्यावस्था हा विषय तर आताही आहे. आपण रोजचं पाहतोय, ऐकतोय. पु.ल देशपांडे यांनी उपहासाने म्हटलं होतं, ‘आपल्या मदरटंग मध्ये आपल्या फिलिंग चांगल्या एक्स्प्रेस करू शकतो’. हा गमतीचा भाग सोडला, तर आज रोज अनेक वार्तापत्र झडताहेत वाहिन्यांवर. इतकी मोठी आपत्ती आणि इतकी घाई आहे की आंतर्राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेले शब्दच जसेच्या तसे वापरतोय. मराठी भाषा इंग्रजी शब्दांनी समृद्ध झाली आहे असेच म्हणावे लागेल. त्यात लॉक डाउन, हॉटस्पॉट, व्हायरस, सोशल डिस्टन्स या शब्दांनी तर सामान्य लोकांना काहीच कळत नाहीये असं वाटतं काही काही वेळा. ‘लॉकडाउन’ या शब्दाचा नेमका अर्थ समाजाला स्वत:च्या मातृभाषेत उमगत नाहीये. म्हणूनच याही परिस्थितीत ते कळत नसल्याने बाहेर नेहमीप्रमाणेच फिरत आहेत. जागतिक पातळीवरच्या अशा संसर्गजन्य साथीच्या सूचना, माहिती, आपल्या मातृभाषेत सोप्या शब्दात सांगितली, समजून सांगितली, तर निदान कळेल तरी. तरच ते गंभीरपणे या सगळ्याकडे बघतील. मातृभाषा हृदयाची भाषा.   

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 21 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 21 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२८.

    पायातला साखळदंड अवजड असतो.

    तो तोडायचा प्रयत्न मी करतो.

    तेव्हा ह्रदयात कालवाकालव होते.

 

    मला स्वातंत्र्य हवं पण त्याची हाव धरणं

    मला लाजिरवाणं वाटतं.

 

    हे माझ्या मित्रा, तुझ्याकडे अमाप संपत्ती आहे.

    पण माझ्या दालनातला पातळ पडदा

    दूर करण्याचं बळ माझ्यात नाही.

 

    धूळ आणि मृत्यू

    यांचं आवरण असलेलं हे वस्त्र-

    याचा मला तिरस्कार असला तरी प्रेमानं

    मी ते लपेटून घेतलंय.

 

    माझ्यावर कर्जाचा बोजा असून

    मी अंध: पतित आहे.

    माझी लज्जा बोजड पण लपलेली आहे.

   पण माझ्या उध्दाराची प्रार्थना करताना

    मला भिती वाटते की

    माझी प्रार्थना मान्य करशील.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ राकेट्री (हिंदी सिनेमा) – दिग्दर्शक – आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

🎞️ चित्रपटावर बोलू काही 🎞️

☆ Rocketry (हिंदी सिनेमा) – दिग्दर्शक – आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

आज Rocketry हा हिंदी सिनेमा बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल कारण गेल्या आठवड्यापासून तो सिनेमा बघण्याचे मनात असले तरी वेळ काढता आला नाही. आज मात्र ठरवून रॉकेट्री सिनेमा बघितला.

डॉक्टर विक्रम साराभाईंनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, ज्यांच्या प्रचंड बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवला, ज्यांचा विक्षिप्तपणा सांभाळून घेतला, तेच डॉ. नंबी नारायणन ह्यांच्या आयुष्यावर चित्रित केलेला हा सिनेमा. आर. माधवन ह्या अभिनेत्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे , आणि स्वतःच डॉ. नंबी नारायणन ह्यांची भूमिका केली आहे. हा सिनेमा बनवून, त्याने आपल्या भारत देशातील सगळ्या देशवासीयांसमोर एक असा काही नजराणा ठेवला आहे की तो आपण प्रत्येकाने स्वीकारून त्याचा नुसता आस्वाद न घेता, त्याचे स्मरण आपल्या आयुष्यात कायम राहील ह्याची खात्री बाळगली पाहिजे. 

डॉ एस. नंबी नारायणन (जन्म १२ डिसेंबर १९४१ ) हे रॉकेट वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता होते , ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) इथे काम केले आणि विकास रॉकेट इंजिनच्या विकासात योगदान दिले. २०१९ मध्ये त्यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. भारताने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या PSLV मध्ये वापरलेल्या विकास इंजिनसाठी फ्रान्सकडून तंत्रज्ञान घेतलेल्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO ) चे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते क्रायोजेनिक्स विभागाचे प्रभारी होते

अतिशय हुशार आणि प्रामाणिक असणाऱ्या डॉ नंबी नारायणन ह्यांना नासा ( National Aeronautics and Space Administration ) कडून खूप मोठ्या पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव आला होता. पण फक्त नि फक्त त्यांचे देशप्रेम आणि आपल्या देशाचे नाव जगात अव्वल असावे ह्यासाठी त्यांनी तो प्रस्ताव ठोकरला. 

अशा प्रामाणिक आणि देशप्रेमी डॉ नंबी नारायणन ह्यांच्यावर १९९४ मध्ये हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना केरला सरकारकडून अटक करण्यात आली. एप्रिल १९९६ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने त्यांच्यावरील आरोप फेटाळले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव केरळ सरकारला तपास सुरू ठेवण्यापासून रोखले. संपूर्ण दोन वर्षे ते आपल्या परिवारापासून लांब जेलमध्ये होते. दरम्यान ह्या सगळ्या प्रकाराचा त्यांच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आणि  तिच्यावर मनोविकारतज्ञाकडून इलाज करावे लागले. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने, दीपक मिश्रा यांच्या खंडपीठामार्फत, डॉ नंबी नारायणन यांना ५०,००,००० रुपयांची भरपाई देऊन त्यांना निर्दोष ठरविले. तिरुअनंतपुरम येथील उपन्यायालयात केरला राज्याविरुद्ध दाखल केलेला खटला निकाली काढण्याच्या डिसेंबर २०१९  च्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, कोषागारातून १.३ कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई डॉ नंबी नारायणन ह्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

दिग्दर्शक आणि डॉ नंबी नारायणन ह्यांची भूमिका केलेले आर. माधवन ह्यांनी ह्या सिनेमात खूप काही दाखविले आहे. भारताची अवकाश संशोधन संस्थेमधील गुपितं पाकिस्तानला विकल्याच्या आरोपावरून डॉ नंबी नारायणन ह्या देशनिष्ठ शास्त्रज्ञाला केरला सरकारने तुरुंगवास कसा घडविला- डॉ नंबी नारायणन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शारिरीक आणि मानसिक हालांना तोंड कसे दिले- एका न्यायी सीबीआय ऑफिसरमुळे तुरुंगातून ते बाहेर तर आले, पण काही राजकीय पक्ष्याच्या पाठिंब्यामुळे लोकांनी केलेला तीव्र धिक्कार कसे सोसत राहिले- संपूर्ण कुटुंबाची होणारी वाताहात घट्ट मनाने कसे सहन करत राहिले – हे सगळे यात दाखवले आहे.  तुरुंगातल्या छळाने डॉ नंबी नारायणन यांचे शरीर दुबळे झाले होते पण त्यांच्या बुद्धीची धार आणि संशोधनाची आस तशीच तेजस्वी होती.

डॉ नंबी नारायणन ह्यांची मे १९९६ मध्ये सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. तरीही २०१८ पर्यंत त्यांना अनेक वर्षे  कायदेशीर लढायांना सामोरे जावे लागले, कारण निर्दोष सुटल्यानंतर लगेचच केरळ सरकारने पुन्हा चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यांना डॉ नंबी नारायण ह्यांनी आव्हान दिले होते आणि सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

आर. माधवनच्या ‘Rocketry’ सिनेमाने प्रेक्षकांना अभिमानाचे क्षण दिले आहेत, तसेच नकळत डोळ्यांतून पाणीही आणले आहे. पण मुख्यतः ह्या सिनेमांत डॉ नंबी नारायणन ह्यांच्या बुद्धिमत्तेचे दाखले दाखविले आहेत. एक मात्र नक्की, डॉ नंबी नारायणनसारखी असामान्य माणसे जेव्हा देशासाठी अशी  काही असामान्य कामे करतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्यांच्या असामान्य कामाची निदान थोडी फार जाणीव तरी असलीच  पाहिजे.

मी सर्वांनाच अतिशय नम्रपणे आवाहन करतो की हा सिनेमा नक्की बघावा, म्हणजे डॉ नंबी नारायणन ह्यांनी आपल्या देशासाठी काय काय केले आणि त्याबद्दल त्यांना काय काय सोसावे लागले ह्याची आपल्याला जाणीव होईल.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #150 ☆ व्यंग्य – दलिद्दर की बीमारी ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर व्यंग्य दलिद्दर की बीमारी। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 150 ☆

☆ व्यंग्य – दलिद्दर की बीमारी 

दलिद्दर अपनी कंजूसी के लिए विख्यात हैं। माँ-बाप ने तो उनका नाम चंद्रमा प्रसाद रखा था, लेकिन उनके सूमपन को देखकर मोहल्ले वालों ने उनका नाम दलिद्दर रख दिया था। चंद्रमा प्रसाद ने भी इस नाम को स्वीकार कर लिया था। जब लोग उन्हें ‘दलिद्दर’ कहकर पुकारते तो वे घूम कर प्रेम से जवाब देते, ‘हाँ भैया।’

दलिद्दर ने कौड़ी कौड़ी जोड़कर भारी मकान खड़ा किया था। उसमें छोटे-छोटे कमरे बनाकर चार किरायेदार घुसा दिए थे। मकान बनते वक्त दलिद्दर ने खुद ही ईंटें ढोयीं थीं और मिस्त्री का काम भी किया। इसमें उनका उद्देश्य सिर्फ पैसा बचाने का था।

अब दलिद्दर अपने किरायेदारों को हलाकान किये रहते थे। रोज उन्हें पच्चीस निर्देश देते। उनका व्यवहार ऐसा था जैसे मकान किराये पर देकर उन्होंने कोई एहसान किया हो, या जैसे किरायेदार मुफ्त में रह रहे हों।

दलिद्दर हमेशा गंदी कमीज़ और पायजामा पहनते थे और अक्सर नंगे पाँव रहते थे। संपन्न होने के बाद भी वे हरएक के सामने अपने कष्टों का रोना रोते रहते। कोई उनकी संपन्नता की बात करता तो वे मुँह पर भारी दुख लाकर कहते, ‘अरे भैया, साँप के पाँव साँप को ही दिखते हैं। यहाँ गिरस्ती का बोझ उठाते कमर टूट रही है और तुम्हें मजाक सूझता है। तुम क्या समझते हो ये गंदे कपड़े पहनने का मुझे शौक है?’ कई बार वे अपनी तकलीफों का बयान करते आँखों में आँसू भर लाते।

दलिद्दर शाम को चौराहे पर चाय की दूकान के पास खड़े रहते। कोई परिचित दिखता तो खिलकर कहते, ‘आओ भई, मैं देख रहा था कोई दोस्त मिले तो चाय का जुगाड़ हो जाए। बड़ी कड़की चल रही है।’

कोई उनसे चाय पिलाने को कहता तो वे या तो ठंडी आह भरकर ज़मीन की तरफ देखने लगते, या कहते, ‘यार, अभी पिछले महीने ही तो पिलायी थी। एक महीना भी तो नहीं हुआ। हम कोई धन्नासेठ हैं जो रोज चाय पिलायें।’

दलिद्दर अपनी या परिवार की दवा- दारू पर बहुत कम पैसा खर्चते थे। कभी कोई बीमार पड़ता तो दवा की दूकान पर जाते और कहते, ‘भैया, बुखार की कोई सस्ती गोली दे दो।’ जब हालत चिन्ताजनक हो जाती तभी डॉक्टर के पास जाते। तब भी अगर डॉक्टर दस दिन दवा खाने को कहता जो पाँच दिन में ही बन्द कर देते।

एक बार दलिद्दर को बुखार आया। दलिद्दर जाते और दूकानदार से पूछकर सस्ती गोलियाँ लेकर खा लेते। लेकिन बुखार ठीक नहीं हुआ। आखिर हारकर दलिद्दर डॉक्टर के पास पहुँचे। डॉक्टर ने जाँच की, कहा, ‘कंजूसराम, रोग बिगाड़ कर अब हमारे पास आये हो? दवा खानी हो तो हम लिखें, नहीं तो भोगते रहो।’

दलिद्दर दुखी भाव से बोले, ‘खाएँगे। आप लिख दो।’

डॉक्टर बोला, ‘नहीं खाओगे तो ऊपर चले जाओगे। सोच लो, पैसा बचाना है या जान।’

दलिद्दर कुछ खीझ कर बोले, ‘कहा न। खाएँगे। लिख दो।’

डॉक्टर ने परचा दिया तो दलिद्दर बोले, ‘आपके पास तो नमूने की दवाइयाँ पड़ी होंगीं। उन्हीं में से दे दो। आपको पुन्न होगा।’    

डॉक्टर बोला, ‘ये दवाइयाँ मेरे पास नहीं हैं। दूकान से खरीदनी पड़ेंगीं। फिर तुम जैसे आदमी को मुफ्त में दवा देने से मुझे कोई पुण्य नहीं होने वाला।’

दलिद्दर चुप हो गये। फिर उन्होंने अपनी जेबें घिस घिस कर बड़ी देर में नोट निकालकर डॉक्टर की फीस दी। फिर वे मुँह लटकाये दवा की दूकान पर पहुँचे। दवा के दाम पूछे। दाम सुनकर वापस लौट कर डॉक्टर के पास आ गये, बोले, ‘यह कैसी दवा लिखी आपने। एक  कैप्सूल दस रुपये का। रोज तीन कैप्सूल खाना है। तीस रुपये के हुए। कोई सस्ती दवा लिखिए।’

डॉक्टर बोला, ‘पहले आ जाते तो सस्ती दवा से काम चल जाता। अब यही दवा खानी हो तो खाओ नहीं तो घर जाकर यमराज का इंतज़ार करो।’

दलिद्दर गुस्सा होकर ‘अंधेर है’ कह कर चले गये।

इसके बाद दलिद्दर एक हफ्ते बाद दिखाने आये। उनके चेहरे पर हवाइयाँ उड़ रही थीं और शरीर दुबला दिख रहा था। डॉक्टर ने जाँच की, बोला, ‘बुखार तो ठीक है, लेकिन तुम्हारी हालत क्या हो रही है?’

दलिद्दर दुखी भाव से बोले, ‘पता नहीं। जी घबराता है, रात को नींद नहीं आती। भूख गायब है। लेकिन कोई नयी दवा मत लिख देना।’

अगले हफ्ते दलित आये तो उनका मुँह और लटका था। डॉक्टर जाँच करके बोला, ‘अब बुखार तो बिल्कुल ठीक है, लेकिन तुम लटक क्यों रहे हो?’

दलिद्दर भन्ना कर बोले, ‘हमसे पूछ रहे हैं कि हम क्यों लटक रहे हैं। पन्द्रह दिन की दवा में एक हजार से ज्यादा खर्च हो गये। इतने तो हमने जिन्दगी में कभी दवा पर खर्च नहीं किये होंगे। इतनी मँहगी जिन्दगी से तो मौत अच्छी।’

डॉक्टर हंँसकर बोला, ‘चलो, अब खुश हो जाओ। अब तुम ठीक हो गये। अब और पैसा नहीं लगेगा।’

दलिद्दर मनहूस चेहरा लिये उठे। उठ कर बोले, ‘खुश कैसे हो जाएँ? जो खर्च हो गया है उसको पूरा करने में दो चार महीने लग जाएँगे। किफायत से रहना पड़ेगा। आपने एक बीमारी ठीक करके दूसरी लगा दी। पहली बीमारी तो जल्दी ठीक हो गयी, दूसरी ठीक होने में टाइम लगेगा।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 102 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

?  Anonymous Litterateur of Social Media # 102 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 102) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>  कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 102 ?

☆☆☆☆☆

मैं तो बस एक

खुशनुमा ख़्याल हूँ

कभी भी बिन

बुलाए आ जाऊंगा…!

I’m just a pleasant

thought…

I may visit anytime

uninvited…!

☆☆☆☆☆

हर रोज चुपके से

निकल आते नये पत्ते,

यादों के दरख्तों में

क्यूँ पतझड़ नहीं होते…

New leaves keep coming

out secretly everyday,

Why there’s no autumn in

the trees of memories…

☆☆☆☆☆ 

न थाम हाथ सके

न पकड़ सके दामन,

बड़े क़रीब से उठकर

यूंही चला गया कोई

Couldn’t just clasp the hands

couldn’t even grasp the stole,

Someone just got up from

so close and went away…!

 ☆☆☆☆☆ 

मिजाज़ में थोड़ी सख़्ती

ज़रूर रखिए, हुज़ूर

वरना पी जाते लोग समंदर

अगर वो खारा  ना होता …!

Be a little strict with your

temperament, my dear Sir

Otherwise, people would have even

drunk the sea if it wasn’t salty…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 102 ☆ सॉनेट ~ छंद सलिला ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित सॉनेट ~ छंद सलिला)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 102 ☆ 

☆ सॉनेट – छंद सलिला ☆

(अभिनव प्रयोगः प्रदोष सॉनेट)

नव मुखिया को नमन है

सबके प्रति समभाव हो

अधिक न न्यून लगाव हो

हर्षित पूरा वतन है

 

भवन-विराजी है कुटी

जड़ जमीन से है जुड़ी

जीवटता की है धनी

धीरज की प्रतिमा धुनी

 

अग्नि परीक्षा है कड़ी

दिल्ली के दरबार में

सीता फिर से है खड़ी

 

राह न किंचित सहज है

साथ सभी का मिल सके

यह संयोग न महज है

 

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

२२-७-२०२२

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख – आत्मानंद साहित्य #133 ☆ मानव जीवन में हाथों उपयोगिता ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 133 ☆

☆ ‌ मानव जीवन में हाथों उपयोगिता ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

हिंदी भाषा में एक  कहावत है कि – हाथ कंगन को आरसी क्या पढ़े लिखे को फ़ारसी क्या?  जो मानव जीवन में हाथ की महत्ता दर्शाती है ।

सूरदास जी का यह कथन भी हाथ की महत्ता समझाता है जिसके पीछे विवशता, खीझ, तथा चुनौती का भाव स्पष्ट दिखाई देता है।

हाथ छुड़ाये जात हो, निर्बल जानि के मोय।

हृदय से जब जाओ, तो सबल जानूँगा तोय।। 

वैसे तो जीव जब योनियों में पलता है, तो  उसका आकार प्रकार योनि गत जीवन व्यवहार वंशानुगत गुणों के आधार पर तय होता है और शारीरिक संरचना  की बनावट अनुवांशिक गुणों के आधार पर तय होती है। जीव जगत के अनेकों भेद तथा वर्गीकरण है। पौराणिक मान्यता केअनुसार चौरासी लाख योनियां है, जिसमें जलचर, थलचर, नभचर, कीट पतंगों तथा जड़ चेतन आदि है। सबकी शारीरिक बनावट अलग-अलग है। रूप रंग का भी भेद है। हर योनि के जीव की आवश्यकता के अनुसार शारिरिक अंगों का  विकास हुआ है। इसी क्रम में मानव शरीर में हाथ का विकास हुआ, जिसे भाषा साहित्य के अनुसार हस्त, भुजा, पाणि, बाहु, कर, आदि समानार्थी नाम से संबोधित करते हैं।

चक्र हाथ में धारण करने के कारण भगवान विष्णु का नाम चक्रधर तथा चक्रपाणि पड़ा तथा हमारे ‌षोडस संस्कारों में एक प्रमुख संस्कार पाणिग्रहण संस्कार भी है जिससे हमारे जीवन की दशा और दिशा तय होती है। आशीर्वाद की मुद्रा में उठे हुए हाथ जहां व्यक्ति के भीतर अभयदान के साथ प्रसंन्नता प्रदान करता है वहीं दण्ड देने के लिए सबल के उठे हाथ  आश्रितों के हृदय में सुरक्षा का भरोसा दिलाते हैं।

हमारी पौराणिक मान्यता के अनुसार हाथ की बनावट तथा उसकी प्रकृति के बारे में हस्त रेखाएं बहुत कुछ कहती हैं, पौराणिक मान्यताओं अनुसार

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।

करमूले स्थ‍ितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।।

अर्थात् हाथ के अगले भाग में लक्ष्मी, मध्य में  विद्या की देवी सरस्वती तथा कर के मूल में सृष्टि सृजन कर्ता ब्रह्मा का निवास होता है इस लिए प्रभात वेला में उठने के पश्चात अपना हाथ देखने से इंसान मुखदोष दर्शन से बच जाता है। ज्योतिष शास्त्र के अनुसार हाथ में ही सूर्य, चंद्रमा, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु आदि नवग्रहों के स्थान  निर्धारित है, जिसके उन्नत अथवा दबे हुए स्थान देख कर व्यक्ति जीवन के भूत भविष्य वर्तमान के घटनाक्रम की भविष्यवाणी की जाती है तथा नवग्रहों की शांति के लिए सबेरे उठ कर हमारे शास्त्रों में नवग्रह वंदना करने का विधान है, ताकि हमारा दिन मंगलमय हो।

ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु: शशि भूमि सुतो बुधश्च।

गुरुश्च शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांति करा भवंतु।

हाथ जहां हमारे दैनिक जीवन की नित्य क्रिया संपादन में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं वहीं हाथ लोकोपकार करते हुए, सबलों से निर्बलों की रक्षा करते हुए उद्धारक की भूमिका भी निभाते हैं, अपराधी को दंडित भी करते हैं। उसमें ही हस्त रेखा का सार छुपा बैठा है।

व्यक्ति  के हाथ के मणिबंध से लेकर उंगली के पोरों तथा नाखूनों की बनावट व रेखाएं देखकर इंसान के जीवन व्यवहार की भविष्यवाणी एक कुशल हस्तरेखा विशेषज्ञ कर सकता है। हाथों का महत्व  मानव जीवन में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है। तभी किसी विद्वान का मत है कि हाथों की शोभा दान देने से है, कंगन पहनने से नहीं ।

© सूबेदार  पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बालपण चित्रकाव्य ☆ – निरागस बालपण – ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

?️?  बालपण चित्रकाव्य  ?️?

 ? – निरागस बालपण –  ? ☆ सौ. जयश्री पाटील 

डाव रंगतो खेळाचा

अशा मोकळ्या मैदानी

आनंदाला नसते सीमा

सोबत मित्र-मैत्रिणी….१

गर्द सावलीत झाडांच्या

दंग होती सारे खेळत

सुदृढ आरोग्य बनते

अशा मोकळ्या हवेत….२

अटीतटीचा सामना

उत्कंठा आणि चुरस

सरावातूनच होते

कामगिरी मग सरस….३

निरागस बालपण

अल्लड आणि खेळकर

हार-जीत शिकविते

जगी जगण्याची रीत….४

चित्र साभार – सौ. जयश्री पाटील

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print