(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है आपकी एक हृदयस्पर्शी एवं विचारणीय लघुकथा “बारिश”।)
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 131 ☆
☆ लघुकथा ☆ बारिश ☆
शरद अपने बाग बगीचे को बच्चों की तरह देखभाल करते थे। एक बेटा था जो संगति के कारण बहुत ही अलग किस्म का निकला।
शरद पिछली बातों को भुला ना पा रहे थे… क्या कमी रह गई थी बेटे की परवरिश में? यही कि वह सख्ती से उसे जीवन में आगे बढ़ने और अपने जीवन में नित प्रति उन्नति करते रहने की शिक्षा देते थे।
शायद इसे अनुशासन और पाबंदी कहा करता था बेटा। घर का माहौल बेटे को बिल्कुल भी पसंद नहीं आया। 15 वर्ष की आयु के आते ही उसने अपना निर्णय स्वयं लेने लगा। माता- पिता के बातों की अवहेलना करने लगा। सब अपने मन से करने लगा।
आज शरद ने पूछ लिया…. “क्या वजह है कि तुम मेरी कोई बात का उत्तर नहीं देते? क्या अब मैं इतना भी नहीं पूछ सकता कि… कहां और किस से तुम्हारे पास पैसा आता है खर्च के लिए और तुम क्या काम करते हो?”
बेटे ने पिता जी की बात का जवाब दिए बिना ही बाहर निकल जाना उचित समझा। माँ यह सदमा बर्दाश्त न कर सकी और दिमागी संतुलन खो बैठी।
अब पूरी तरह शरद अकेले अपनी पत्नी के साथ जीवन संभाल रहे थे।
आज कई वर्षों बाद झुकी कमर और थरथराती हाथों से छाता लिए बगीचे में खड़े, बारिश में ताक रहे थे।
उन्होंने देखा सफेद साड़ी में लिपटी एक सुंदर महिला 5 वर्ष के बच्चे के साथ अंदर आई और पिता जी के चरणों पर सर रख दिया।
बच्चा कुछ सहमा हुआ था परंतु शरद की बूढ़ी आंखों ने तुरंत ही पहचान लिया और कहा…. “छोड़ गया तुम्हें मेरे हवाले।”
महिला ने नीचे सिर कर एक पत्र थमा दिया। बेटे की हाथ की चिट्ठी थी। शरद ने आगे पत्र खोलकर पढ़ा… ‘पिताजी शायद जब यह चिट्ठी आपको मिलेगी तब मैं नहीं रहूंगा। अपने बगीचे में एक पौधा लगा लेना। मुझे मेरे किए की सजा मिल चुकी परंतु इसे आप अपने जैसा इंसान बना देना।’
आज सावन की बारिश शरद को रुला रही थी, या हंसा रही थी कोई समझ ना सका। परंतु बारिश में बच्चे का हाथ लिए शरद सावन की बारिश में भींगने लगे थे।
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका एक अप्रतिम गीत – तुम्हीं बताओ…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 97 – गीत – तुम्हीं बताओ…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “वे अव्यक्त हुये जाते हैं…”।)
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य – “जंगल का कानून”।)
☆ व्यंग्य # 146 ☆ जंगल का कानून ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
बड़े बड़े पेट एवं मोटे-मोटे हाथ पांव वाले मांसाहारी नेताओं और अमीरों की कुदृष्टि से परेशान होकर जंगल के सारे शेरों ने अपनी आपातकालीन बैठक में सोशल मीडिया और टीवी चैनल में टाइगर जाति पर की जा रही ऊटपटांग बयानबाजी पर निंदा प्रस्ताव रखा। शेर शांत है, शेर का मुंह खुला है, शेर के दांत दिख रहे हैं, शेर अब दहाड़ने लगा है, शेर अब पहले जैसा नहीं रहा, पहले वाले शेर में अलग बात थी… जैसी बातों से मीडिया मार्केट गरम है, और टीवी चैनल वाले अच्छी कमाई कर रहे हैं अपनी टीआरपी बढ़ा रहे हैं। बैठक में एक शेरनी ने आरोप लगाया कि ये हाथ मटकाने वाले लोग बेवजह तंग करने पर उतारू हैं, कुछ मांसाहारी बड़े लोग भोली-भाली विदेशी शेरनी को बुरी नजर से देखते हैं और अंट संट कमेंट्स करते हैं सोशल मीडिया में ऐसी घटनाएं दिनों दिन बढ़ रही हैं।
शेरों के मुखिया ने अपने अध्यक्षीय उद्बोधन में कहा कि पहले जैसी इंसानियत नहीं रही, अब बात बात में बतड़ंग हो जाता है, टीवी चैनल की डिबेट में ये लोग जानवरों जैसे लड़ते हैं, और हमारी टाइगर कौम को एक विचारधारा से जोड़ कर कुछ भी कहते हैं….शेर का मुंह चाहे खुला हो या अधखुला, शांत हो या खूंखार, बन्द मुह से चबाता हो, चाहे बिना चबाए गुटक जाता हो। शेर के ऊपर आप राजनीति करने वाले कौन होते हो। शेर शेर है चाहे वो ख़ुश रहे, चाहे अवसादग्रस्त, शांत रहें या उग्र। तुम लोग कौन होते हो जो चाहते हो कि उसका चेहरा भी वैसा दिखना चाहिए जैसा हम कल्पना करते है, सोचते है। शेर को शेर ही रहने दो यार।
कितना मुह खोलना है, कि बन्द रखना है,बोलना है कि नही, दहाड़ना है या मुह मोड़ना है, मुह दिखाना है या मुह छिपाना, दाँत निपोरना या जीभ दिखाना ये सब आप इंसान से करा सकते है जंगल के राजा से नही…. समझे कि नहीं।
इन सब कारणों से जंगल के राजा ने नया कानून प्रस्तावित किया है कि जब भी जंगल में टाइगर देखने ऐसे मांसाहारी और राजनीति करने वाले लोग आयेंगे तो कोई भी शेर शेरनी इनको दर्शन नहीं देगा, और धोखे से देखने की कोशिश की तो गुर्रा कर उन्हें डरायेंगे। जानवर का मांस खाना अच्छी बात नहीं है। और शराब पीकर मांस खाते हुए ये लोग बहुत बुरी बुरी बात करते हैं जिससे जंगल की हवा प्रदूषित होती है। ये सब दो चार दिन को ऐश करने यहां आते हैं और जंगल का वातावरण खराब कर जाते हैं। मीटिंग के अंत में निंदा प्रस्ताव में कहा गया कि मांसाहारी और ऊंटपटांग राजनीति करने वालों से शेर जाति घृणा करती है और जंगल बचाने की अपील करती है।
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# पल पल बदलती दुनिया में… #”)
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आज आपले ओळखपत्र/आय डी प्रुफ, सगळीकडे दाखवावे लागते. ती एक सिक्युरिटी चेक सिस्टिम आहे.यावरून तुम्ही कोण आहात? कुठले आहात? कुठून कुठे चालला आहात? असे कुठे विचारले तर राग यायचे काहीच कारण नाही. आपल्याच देशात आपल्याच सुरक्षिततेसाठी हे आहे. प्रवास करतांना किंवा पर्यटनाला जातांना आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड,ड्रायविंग लायसन्स नाहीतर अगदीच इलेक्ट्रिक बिल्ल इत्यादी आपल्याला दाखवावे लागते. पण अशी पद्धत आजची नवी नाही. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत शिकागोला गेले तेंव्हा ही परिचय पत्र न्यावे लागले होते बरोबर आणि ते भारतात सुद्धा फिरले तेंव्हाही व्यवस्थे साठी ज्यांच्या कडे जायचे त्यांना कोणाचे तरी ओळखपत्र घेऊन जावे लागत होते.
हिमालयात भ्रमणासाठी जातांना ते आधी हिमालय ते तिबेट असा प्रवास करणार होते. त्यामुळे नेपाळ मध्ये असलेल्या आपल्या मित्राचे रीतसर परिचय पत्र घेऊन जायचे म्हणजे तिबेट मध्ये प्रवेश मिळण्यात अडचण येणार नाही.कारण अखंडानंदांना तशी एकदा अडचण आली होती. पण काही कारणामुळे हा मार्ग बदलून त्यांनी अल्मोरा मार्गाने जायचे ठरवले. पहिला मुक्काम भागलपूर मध्ये झाला.
भागलपुर मध्ये पोहोचल्यावर थकले भागलेले स्वामीजी व अखंडांनंद गंगेच्या काठी उभे होते. शेजारीच राजा शिवचन्द्र यांचे निवास होते. तेजस्वी संन्याशांकडे तिथले एक प्रतिष्ठित कुमार नित्यानंद सिंग यांचे लक्ष गेले. त्यांनी ती रात्र दोघांना घरी ठेऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बाबू मन्मथनाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना वाटले असतील कोणी साधूबैरागी त्यामुळे फार लक्ष दिलं नाही. आणि जेवणं झाल्यावर बौद्ध धर्मावरील इंग्रजीतल पुस्तक वाचत बसले. स्वामीजींनी विचारले की, कोणतं पुस्तक वाचताहात? मन्मथबाबूंनी नाव सांगून विचारलं तुम्हाला इंग्रजी येतं का? स्वामीजी म्हणाले थोडंफार येतं. यानंतर जो संवाद झाला त्यात स्वामीजींनी बौद्ध धर्मावर चर्चा करतांना अनेक इंग्रजी ग्रंथांचे संदर्भ दिले. मन्मथबाबू चकित झाले. त्यांच्या लक्षात आलं हा तरुण संन्यासी आपल्यापेक्षा हजार पटींनी हुशार आहे.
आणखी एक दिवस, योगसाधनेवर चर्चा झाली. यावर स्वामीजींनी व्यक्त केलेले विचार मन्मथबाबूंनी यापूर्वी आर्य समाजाच्या स्वामी दयानन्द सरस्वतीं कडून ऐकलेल्या विचारांशी मिळतेजुळते होते. पण यावेळी अजूनही नवीन ऐकायला मिळाले त्यांना. त्यानंतर त्यांनी उपनिषदांचा विषय काढला. स्वत:जवळची उपनिषदावरची पुस्तके समोर ठेवली आणि त्यातील एकेक वचने काढून अर्थ विचारू लागले. स्वामीजींनी दिलेल्या उत्तरामुळे मन्मथबाबू चकितच झाले. स्वामीजींची तर याबाबत मोठी तपस्या आणि साधना होती हे त्यांना माहिती नव्हते.
एकदा स्वामीजी असेच गुणगुणत होते. बाबूंनी लगेच विचारलं तुम्हाला गाणं येतं का? स्वामीजी उत्तरले,” अगदी थोडंफार येतं.” बाबूंनी आग्रह केल्यामुळे स्वामीजींनी काही गीतं म्हटली. बाबू आश्चर्याने स्तिमित झाले. अरे या संन्याशाला जितकं गहन शास्त्राचं ज्ञान आहे तितकाच संगीतासारख्या कलेवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे . झालं दुसऱ्याच दिवशी मन्मथबाबूंनी भागलपुर मधल्या संगीतप्रेमींना घरी बोलवलं. त्यात काही संगीत उस्ताद पण होते. रात्री नऊ पर्यन्त कार्यक्रम संपेल असे त्यांना वाटले. पण संगीत श्रवणाच्या आनंदात कोणाला जेवणाखाण्याचे व वेळेचे भान नव्हते उरले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपला. सर्वजण तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी गेले. केवळ आठ दिवसाच्या वास्तव्यात स्वामीजींचे निरासक्त, निसंग, वैराग्यशीलता ,विनम्रता हे विशेष गुण आणि त्यांचे,चर्चांमधून, प्रतिक्रियातून आणि काही प्रसंगातून विविधरंगी आणि समृद्ध व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं.
एव्हढ्याशा काळातल्या अनुभवावरून मन्मथबाबूंच्या मनावर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा खोलवर ठसा उमटला. खरं म्हणजे ते कट्टर ब्राह्मसमाजी होते. पण या काळात ते आतून बाहेरून पूर्ण बदलले आणि पुन्हा हिंदू धर्माचे चाहते झाले. एव्हढे की पुढे आयुष्यभर दोघांचाही खर्च स्वत: करून स्वामीजींच्या सहवासात वृंदावनला कायमचे राहण्यास तयार झाले. पण स्वामीजींनी त्याला नम्रतेने नकार दिला. इथल्या नाथनगरमध्ये असलेल्या जैन मंदिराला स्वामीजींनी भेट दिली. तिथल्या जैन आचार्यांशी जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. मन्मथबाबूंकडे राहणारे मथुरानाथ सिन्हा म्हणतात की, ” धर्म आणि तत्वज्ञान यावर झालेल्या चर्चेतून ज्ञान आणि अध्यात्मिकता हे जणू स्वामीजींचे श्वासोच्छवास आहेत आणि त्यांच्या सर्व विवेचनात उत्कट आणि नि:स्वार्थी देशप्रेमाची भावना आहे.
मन्मथबाबू आपल्याला सोडत नाहीत असे पाहून स्वामीजींनी ते घरात नसताना जाण्याचे ठरवले तेंव्हा, बाबू घरी आल्यावर ते पाहून अस्वस्थ झाले आणि लगेच त्यांच्या मागोमाग त्यांना गाठायला निघाले. पण स्वामीजी हिमालयात अल्मोऱ्या पर्यन्त गेले होते. हे ऐकून ते अल्मोऱ्या पर्यन्त गेले तरीही स्वामीजींना ते गाठू शकले नाहीत. शेवटी निराश होऊन मन्मथबाबू भागलपुरला परत आले. स्वामींजीच्या आठवड्याच्या सहवासातून मन्मथबाबूंसारख्या थोडी आध्यात्मिक संवेदनशीलता असलेल्या सुशिक्षित व्यक्तीवर केव्हढा प्रभाव पडला होता याच हे बोलकं उदाहरण आहे. जे स्वामीजींना भेटत ते त्यांचेच होऊन जात.