हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #113 ☆ भावना के दोहे ☆ डॉ. भावना शुक्ल

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं  “भावना के दोहे। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 113 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे ☆

स्वेटर

माँ ने स्वेटर में बुना,  माँ का प्यारा प्यार।

याद दिलाता यह हमें ,माँ का प्यार दुलार।।

 

अँगीठी

देखो कितनी ठंड है, जली अँगीठी द्वार।

मिलजुल कर सब तापते,खुश होता परिवार।।

 

रजाई

ठंड -ठंड हम कर रहे,  नहीं रजाई  पास।

तापें जला अलाव तब, आ जाती है सांस।।

 

शाल

प्रियतम  जब भी ओढ़ता,मीत प्रीति का शाल।

सर्दी में गरमी मिले, जीवन भर हर हाल ।।

 

कंबल

कंबल वो तो बाँटते,करें पुण्य का काम।

मिल जाए वैकुंठ का,आशीषों से धाम।।

 

© डॉ.भावना शुक्ल

सहसंपादक…प्राची

प्रतीक लॉरेल , C 904, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब  9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष # 102 ☆ साल नया अब निखर रहा है….☆ श्री संतोष नेमा “संतोष”

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.  “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  नव वर्ष पर एक भावप्रवण  पूर्णिका साल नया अब निखर रहा है…. । आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 102 ☆

☆ साल नया अब निखर रहा है….  ☆

बूढ़ा  दिसंबर   गुजर  रहा है

साल नया अब निखर रहा है

 

जवां जनवरी जोश में आई

मौसम  देखो  संवर  रहा  है

 

उम्र की माला का इक मोती

नये  साल  में   झर   रहा   है

 

कुछ खोया कुछ पाया हमने

जीवन   ऐसे   उतर  रहा   है

 

गुनगुनाती  है   धूप   सुहानी

तन कंप कंप यूँ ठिठुर रहा है

 

बिरहन पिय की राह ताकती

एक  आस  नव सहर रहा  है

 

जोश  होश   “संतोष”   रहेगा

वर्ष  बाइसवां   बिखर  रहा है

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ ललाटी इथे चिंता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ललाटी इथे चिंता ! ??

“गुड मॉर्निंग पंत !”

“सुप्रभात, सुप्रभात, अग ऐकलंस का, जरा दोन कप चहा कर मस्त आलं वगैरे टाकून, मोऱ्या आलाय !”

“नको पंत, आत्ताच घरी घेवून आलोय.  तुमचा पेपर देण्यासाठी आलो होतो.”

“तो देशील रे, पण आज तुझं थोडं बौद्धिक घेणार आहे, म्हणून म्हटलं जरा आल्याचा चहा घेतलास तर मेंदूला तरतरी येईल तुझ्या !”

“बौद्धिक कसलं पंत ?”

“अरे तुम्ही लोक आजकाल ते PJ वगैरे करता ना, तसलाच एक PJ मी तुला….”

“विचारा ना विचारा पंत, आपल्या चाळीत मला PJ एक्स्पर्ट म्हणूनच ओळखतात, हे ठाऊक असेलच तुम्हांला ?”

“अस्स, मग मला सांग ‘कनवटीच्या पैशाला’ काय म्हणतात ?”

“कनवट म्हणजे…. “

“भले, इथपासूनच बोंब आहे सगळी तुझी मोऱ्या, मग तू काय उत्तर देणार कप्पाळ !”

“तस नाही पंत, पण कनवट हा  शब्द तसा कानावरून गेला नाही म्हणून… “

“बर, तुला सांगतो कनवट म्हणजे कंबर.”

“ओके, मग सोप आहे पंत. कनवट म्हणजे कंबर आणि सम म्हणजे पैसा, म्हणजे उत्तर  ‘कंबरसम’ काय बरोबर ना ?”

“मानलं बुवा तुला, खरच एक्सपर्ट दिसतोयस तू या पीजेच्या गेम मधे.”

“पण पंत आज एकदम सकाळी सकाळी पैशाच्या गोष्टी? “

“अरे या जगात पैशा पेक्षा अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण त्या घेण्यासाठी पण पैसाच लागतो रे !”

“वा पंत व्वा, काय बोललात ? जरा परत सांगता, म्हणजे नीट लिहून घेतो.”

“अरे, असे मी कुठंतरी वाचल होत मोऱ्या, ते आठवलं म्हणून तुला सांगितले इतकंच.”

“असं होय, मला वाटले हे तुमचंच वाक्य आहे की काय !”

“अरे मोऱ्या असं बघ आमची पिढीच निराळी. दुसऱ्याचे काही आपल्या नावांवर खपवण्या इतपत आमचे मन, तुमच्या तरुण पिढी इतके अजून तरी निर्ढावलेले नाही.”

“तेही खरच म्हणा, पण आज एकदम पैशाच्या गोष्टी आणि ह्या सगळ्या रिसिटस कसल्या दिसतायत ? “

“अरे ह्या सगळ्या इन्शुरन्सचे प्रीमियम भरल्याच्या रिसिटस आहेत.”

“पण पंत, ह्या सगळ्या LIC च्याच रिसिटस दिसतायत.”

“अरे आमच्या वेळेस आजच्या सारखे तुमचे पॉलिसी बाझार नव्हते बर. तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला फक्त PF आणि एकच एक विश्वासार्ह LIC काय ती होती. तेव्हा PF ला चांगला इंटरेस्ट रेट मिळायचा. तुला एक गंमत सांगू ?”

“सांगा ना पंत !”

“अरे आमच्या बँकेत जर का नवरा बायको दोघेही कामाला असतील नां, तर एकाचा 90% पगार PF मधे ठेवणारी अनेक जोडपी होती त्या काळी आमच्या बँकेत.”

“काय सांगता काय पंत? पण मग संसार कसा चालायचा त्यांचा ?”

“अरे एकाचा पगार होताच ना पुरेसा त्यासाठी, मग.”

“पंत तुम्ही पण PF मधे…”

“अजिबात नाही, रिटायर होई पर्यंत माझी मिनिमम काँट्रीब्युशन होती PF मधे 10% ची.”

“काय सांगता काय पंत, मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात करत होतात त्या वेळेस ?”

“माझ गणित थोडं वेगळं होत.”

“ते कसं काय ?”

“मी LIC च्या मनी बॅक पॉलिसी घेत होतो, त्यात पण टॅक्स बेनिफिट PF एवढाच मिळायचा.”

“बरोबर ! “

“आणि ३ किंवा ५ वर्षांनीं पैसे मिळाले की त्याची NSC घ्यायचो तेव्हा! मग काय 6 वर्षात पैसे डबल आणि वर त्याचा पण टॅक्स रिबेट  मिळायचा. पण त्यात दुसरी एक महत्वाची जमेची बाजू पण होती मोऱ्या.”

“ती कोणती ? “

“अरे असं बघ, मी जरी 90% PF काँट्रीब्युट केला असता आणि जर का माझे काही बरे वाईट झाले असते तर हिला माझे PF चे पैसे आणि त्यावरचे व्याजच मिळाले असते, पण इन्शुरन्स काढल्यामुळे जर का तसा प्रसंग आला असता तर त्याच्या कितीतरी पट…. “

“हो, कळलं मला, पण तेव्हा शेअर मार्केट हा सुद्धा पर्याय उपलब्ध….. “

“अब्रम्हण्यम्, अब्रम्हण्यम् ! अरे त्या वेळेस शेअर मार्केट म्हणजे सट्टा, जुगार अशी आमच्या भटा ब्राम्हणांची समजूत, त्याच्या वाऱ्याला सुद्धा फिरकायला बंदी होती घरून !”

“काय सांगता काय पंत, मार्केट म्हणजे सट्टा… “

“अरे अशी त्या वेळेस मध्यमवर्गीय लोकात समजूत होती खरी आणि तुला सांगतो, अरे फोर्टला बँकेत असतांना मी “लिधा – बेचा”चा कलकलाट या कानांनी ऐकलाय बर. तुमचा तो मार्केटचा टॉवर आणि ऑनलाईन ट्रेडिंग आत्ता आत्ता सुरु झाले.  आताच्या सारखे घर बसल्या बोल्टवर तेव्हा लाखोंचे व्यवहार होत नव्हते !  तुम्हाला शेअर विकायचे असतील किंवा विकत घ्यायचे असतील तर तो व्यवहार सटोडिया मार्फतच करावा लागायचा.”

“अरे बापरे, मग कठीणच होता तो काळ इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने.”

“अरे म्हणून तर मी LIC मधेच जास्तीत जास्त पैसे गुंतवले तेव्हा आणि लोकांनाही तसेच सांगत होतो. पण आता हल्लीच्या LIC बद्दलच्या उलट सुलट बातम्या ऐकून तसे करण्याचे धाडस होत नाही एव्हढे मात्र खरे.”

“हो मी पण ऐकून आहे त्याबद्दल, बघूया काय काय होते ते.  पण पंत एक सांगा, आजच्या ललाटी इथे चिंता ! या मथळ्याचा काय संबंध ते नाही लक्षात आलं.”

“अरे स्वतःला एव्हढा PJ एक्स्पर्ट म्हणवतोस ना मग सांग बर या मथळ्यात काय गुपित दडले आहे ते.”

“नाही पंत, हरलो, आता तुम्हीच ते सांगून माझी सुटका करा म्हणजे झालं.”

“अरे सध्या, ‘योग क्षेमं वहाम्यहंच’ काही क्षेम दिसत नाही म्हणून तसा मथळा दिलाय.”

“असं, असं !”

“आणि दुसरं म्हणजे Llati Ithe Chinta ! असे जर इंग्रजीमधे लिहिलेस तर त्यांच्या अद्याक्षरा पासून काय तयार होते, L I C !”

“कमाल झाली तुमची पंत ! आजपासून आपल्या चाळीचे नवे PJ एक्स्पर्ट म्हणून मी तुमचं नांव घोषित करतो !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद #81 ☆ सिहरन… ☆ डॉ. ऋचा शर्मा

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित हृदय को झकझोरने वाली लघुकथा ‘सिहरन’. डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस विचारणीय लघुकथा रचने के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 81 ☆

☆ लघुकथा – सिहरन… ☆

आशा!  चल तेरा कस्टमर  आया है।

बिटिया तू बैठ, मैं अभी आई काम करके।

जल्दी आना।

थोडी देर बाद फिर आवाज – आशा! आ जल्दी, कस्टमर है।

बिटिया तू खेल ले, मैं अभी आई काम करके।

हूँ —।

बिटिया तू खाना खा ले, मैं अभी आई काम करके।

हूँ – उसने सिर हिला दिया ।

ना जाने कितनी बार आवाज आती और आशा सात – आठ साल की बिटिया को बहलाकर नीचे चली जाती।

ऐसे ही एक दिन – बिटिया तू पढाईकर, मैं बस अभी आई काम करके।

 अम्माँ ! अकेले कितना काम करोगी तुम? मैं भी चलती हूँ तेरे साथ काम करने। तुम कहती हो ना कि मैं बडी हो गई हूँ?

वह लडखडाकर सीढियों पर बैठ गई।

© डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर.

122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 136 ☆ आलेख – साहित्यिक विकास में संस्थाओ की भूमिका ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी  द्वारा लिखित एक विचारणीय आलेख ‘साहित्यिक विकास में संस्थाओ की भूमिका ’ । इस विचारणीय रचना के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 136 ☆

? आलेख – साहित्यिक विकास में संस्थाओ की भूमिका ?

वास्तव में साहित्य निरंतर साधना है. नियमित अभ्यास से ही लेखन में परिष्कार परिलक्षित होता है. रचनाकारों के लिये साहित्यिक संस्थायें स्कूल का कार्य करती हैं. अलग अलग परिवेश से आये समान वैचारिक पृष्ठभूमि के लेखक कवि मित्रो से मेल मुलाकात, पठन पाठन की सामग्री के आदान प्रदान, साहित्यिक यात्राओ में साथ की अनुभूतियां वर्तिका जैसी सक्रिय साहित्यिक संस्थाओ की सदस्यता से ही संभव हो पाती हैं.  एक दूसरे के लेखन से रचनाकार परस्पर प्रभावित होते हैं. नई रचनाओ का जन्म होता है. नये संबंध विकसते हैं. तार सप्तक से सामूहिक रचना संग्रह उपजते हैं. वरिष्ठ साहित्यकारो के सानिध्य से सहज ही रचनाओ के परिमार्जन की प्रक्रिया पूरी हो जाती है. प्रकाशको, देश की अन्य संस्थाओ से परिचय के सूत्र सघन होते हैं. साहित्यिक विकास में संस्थाओ की भूमिका निर्विवाद है.

जबलपुर की गिनी चुनी पंजीकृत साहित्यिक संस्थाओ में वर्तिका एक समर्पित साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक संस्था है जो नियमित आयोजनो से अपनी पहचान बनाये हुये है. प्रति माह के अंतिम रविवार को बिना नागा काव्य गोष्ठी का आयोजन वर्तिका करती आ रही है. यह क्रम बरसों से अनवरत जारी है. पाठकीय त्रासदी से निपटने के लिये वर्तिका ने अनोखा तरीका अपनाया है, जब सामान्य पाठक रचना तक सुगमता से नही पहुंच रहे तो वर्तिका ने हर माह कविता के फ्लैक्स तैयार करवाकर, उसे बड़े पोस्टर के रूप में शहर के मध्य शहीद स्मारक के प्रवेश के पास लगवाने का बीड़ा उठा रखा है. स्वाभाविक है सुबह शाम घूमने जाने वाले लोगों के लिये यह कविता का बैनर उन्हें मिनट  दो मिनट रुककर कविता पढ़ने के लिये मजबूर करता है. नीचे लिखे मोबाईल पर मिलते जन सामान्य के  फीड बैक से इस प्रयोग की सार्थकता सिद्ध होती दिखती है. समारोह पूर्वक इस काव्य पटल का विमोचन किया जाता है, जिसकी खबर शहर के अखबारो में सचित्र सिटी पेज का आकर्षण होती है. प्रश्न यह उठा कि इस महत्वपूर्ण कार्यक्रम के लिये कविता का चयन कैसे किया जावे? उत्तर भी हम मित्रो ने स्वयं ही ढ़ूंढ़ निकाला, जिस माह जिन कवियों का जन्मदिन होता है, उस माह उन एक या दो  कवि मित्रो  की कविताओ को पोस्टर में स्थान दिया जाता है.

सामान्यतः साहित्यिक आयोजनो के व्यय के लिये रचनाकार राज्याश्रयी रहा है. राज दरबारो के समय से वर्तमान सरकारो तक किंबहुना यही स्थिति दिखती है. किन्तु इस दिशा में लेकको में वैचारिक परिवर्तन करने में भी साहित्यिक संस्थाओ की भूमिका बड़ी सकारात्मक दिखती है. वर्तिका की हीबात करें तो मुझे स्मरण नही कि हम लोगो को कभी कोई सरकारी अनुदान मिला है. हर आयोजन के लिये हम लोकतांत्रिक, स्वैच्छिक तरीके से परस्पर चंदा करते हैं. इसी सामूहिक सहयोग से मासिक काव्य गोष्ठियां, वार्षिक सम्मान समारोह, साहित्यिक कार्यशालायें, वैचारिक गोष्ठियां,मासिक काव्य पटल,  साहित्यिक पिकनिक, सामाजिक दायित्वो के लिये वृद्धाश्रम, अनाथाश्रमो में योगदान, सांस्कृतिक गितिविधियां, सहयोगी प्रकाशन आदि आदि आयोजन वर्तिका के बैनर से होते आ रहे हैं. आयोजन के अनुरूप, पदाधिकारियो के कौशल व संबंधो से किंचित परिवर्तन धन संग्रह हेतु होता रहता है. उदाहरण के लिये सम्मान समारोह के लिये हम अपने संपर्को में परिचितो से आग्रह करते हैं कि वे अपने प्रियजनो की स्मृति में दान स्वरूप संस्था के नियमो के अनुरूप सम्मान प्रदान करें, और हमने देखा है कि बड़ी संख्या में हर वर्ष सम्मान प्रदाता सामने आते रहे हैं. वर्तिका ने कभी भी उस साहित्यकार से कभी कोई आर्थिक सहयोग नही लिया जिसे हम उसकी साहित्यिक उपलब्धियो के लिये सम्मानित करते हैं, यही कारण है कि वर्तिका के अलंकरण राष्ट्रीय ख्याति अर्जित करते हैं. प्रकाशन हेतु मित्र संस्थानो से विज्ञापन के आधार पर आर्थिक सहयोग मिल जाता है, तो काव्य पटल के लिये जिसका जन्मदिन साहित्यिक स्वरूप से मनाया जाता है, वह प्रसन्नता पूर्वक सहयोग कर देता है, कुल मिलाकर बिना किसी बाहरी मदद के भी संस्था की गतिविधियां सफलता पूर्वक वर्ष भर चलती रहती हैं. और अखबारो में वर्तिका के आयोजन छाये रहते हैं. संरक्षक मनोनीत किये जाते हैं, जो खुशी खुशी संस्था को नियत राशि दान स्वरूप देते हैं, यह राशि संस्था के खाते में  बैंक में जमा रखी जाती है.

 कोई भी साहित्यिक संस्था केवल संस्था के विधान से नही चलती. वास्तविक जरूरत होती है कि संस्था ऐसे कार्य करे जिनकी पहचान समाज में बन सके. इसके साथ साथ संस्था से जुड़े वरिष्ठ, व युवा साथियो को प्रत्येक के लिये सम्मानजनक तरीके से प्रस्फुटित होने के मौके संस्था के आयोजनो के माध्यम से मिल सकें. यह सब  तभी संभव है जब संस्था के पदाधिकारी  निर्धारित लक्ष्यो की पूर्ति हेतु, बिना वैमनस्य के, आत्म प्रवंचना को पीछे छोड़कर समवेत भाव से संस्था के लिये हिलमिलकर कार्य करें, प्रतिभावान होने के साथ ही  विनम्रता  और एकजुटता के साथ संस्था के लिये समर्पित होना भी संस्था चलाने के लिये सदस्यो में होना जरूरी होता हैं.

एक बात जो वर्तिका की सफलता में बहुत महत्वपूर्ण है, वह है हमारे पदाधिकारियों का समर्पण भाव. अपने व्यक्तिगत समय व साधन लगाकर अध्यक्ष, संयोजक, संरक्षक ही नही वर्तिका के सभी सामान्य सदस्य तक एक फोन पर जुट जाते हैं, एक दूसरे की व्यक्तिगत, पारिवारिक, साहित्यिक खुशियो में सहज भाव से शरीक होते हैं, सदैव सकारात्मक बने रहना सरल नही होता पर संस्था की यही विशेषता हमें अन्य संस्थाओ से भिन्न बनाती है. मैं जानबूझकर कोई नामोल्लेख नही कर रहा हूं, किन्तु हम सब जानते हैं कि संस्थापक सदस्यो से लेकर नये जुड़ते, जोड़े जा रहे सदस्य, पूर्व रह चुके अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व अन्य पदाधिकारी सब एक दूसरे का सम्मान रखते हैं, एक दूसरे को बताकर, पूछकर, सहमति भाव से निर्णय लेकर संस्थागत कार्य करते हैं, पारदर्शिता रखते हैं, व्यक्तिगत महत्वाकांक्षा को संस्था से बड़ा नही बनने देते, ऐसी कार्यप्रणाली ही वर्तिका जैसी सक्रिय साहित्यिक संस्था की सफलता का मंत्र है.

 

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 90 ☆ गाय माता को समर्पित दोहे ☆ डॉ राकेश ‘चक्र’

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा  डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे । 

आज प्रस्तुत है  गाय माता को समर्पित दोहे ”. 

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 90 ☆

☆ गाय माता को समर्पित दोहे ☆ 

कामधेनु है स्वर्ग में , रत्न कीमती एक।

चौदह रत्नों सँग उदय, करें सभी अभिषेक।।

 

भारत माँ की शान है, गौ माता अभिमान।

धरती माँ भी दे रही, सबको ही वरदान।।

 

गौ पूजा ही प्रार्थना, गौ ही देवि समान।

गौ की सेवा से सदा, होता है कल्यान।।

 

गौ को सभी बचाइए, गौ ही मूलाधार।

गौ की सेवा जो करें, ईश्वर करता प्यार।।

 

गौ देवों की देव है, सभी बचाओ मित्र।

धरती माँ रचती रही, नए पावनी चित्र।।

 

दूध, दही ,घृत दे रही, ये सब अमरित तुल्य।

गौधन से धरती सजे, जीवन बने प्रबल्य।।

 

वेद, ग्रंथ करते रहे, इसका ही गुणगान।

संकट में अब आ रहे, भक्तो इसके प्रान।।

 

कुछ कुलघाती कर रहे,घात और प्रतिघात।

माँस करें निर्यात ये, सत्ता दे रही साथ।।

 

करें अधर्मी घात नित, लेते चुप – छुप प्राण।

इनकी जिह्वा लपलपी, बहरे इनके कान।।

 

कुछ अपराधी कर रहे, गौ हत्या का पाप।

इसी जन्म में मिल रहा, तन-मन का संताप।

 

पालक पालें गाय को, दुहकर देत निकाल।

मित्रो होंगे अति बुरे, उन लोगों के हाल।।

 

गोरक्षा के नाम पर , बहुत बहा है खून।

किंतु न मित्रो बन सका, गोरक्षा कानून।।

 

प्रभु सबको सद्बुद्धि दें, गौ का रख लें ध्यान।

भारत की बढ़ जाएगी, जग में प्यारे शान।।

 

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 93 – हिशोब ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #93 ?

☆ हिशोब ☆

आयुष्याचे हिशोब  खडतर जमले नाही

सवाल कुठला कुठले उत्तर कळले नाही

हवे तसे मी उनाड जगणे जगून गेलो

किती कमवले जीवनात या पुरले नाही.

 

सुखात हसलो दुःखी रडलो खचलो नाही

चौकटीतल्या जगण्याला मी भुललो नाही

थोडे थोडे आयुष्याशी करार केले

गेले फसवून त्यांच्या वर मी रूसलो नाही.

 

अनुभवाच्या चार क्षणांना मुकलो नाही

संसाराचे हळवे नाते सुटलो नाही

जे जे जमले करून गेलो निर्धाराने

वही संपली हिशोब चुकला  अडलो नाही.

 

घाव मनाचे भरून आले थकलो नाही

देणे घेणे यात कधी ही चुकलो नाही

तरी राहिलो बराच मागे या दुनियेच्या

सुखदुःखाची सलगी करण्या मुकलो‌ नाही.

 

कित्तेक आले कित्तेक गेले अडले नाही

दूरदूरच्या नभात उडणे जमले नाही

पडलो घडलो धडपडलो मी अनेक वेळा

पंखांमधले बळ अजूनही सरले नाही.

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: महाभारतातील अंबा ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

महाभारतातील अंबा ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

एक सूडाचा प्रवास महाभारतातील अंबेचे जीवन हा स्त्रीत्वाचा हुंकार आहे. दोन महापराक्रमी पुरुषांच्या अहंकारात तिच्या आयुष्याची माती झाली तिच्या जीवाची प्रचंड तगमग झाली आणि सूडा कडे प्रवास सुरू झाला.

खरंतर ती काशीराजाची प्रेमळ सुस्वरूप हुशार कन्या. तिला अंबिका आणि अंबालिका नावाच्या दोन बहिणी होत्या.तिघी  वयात येताच काशीराजाने त्यांचे स्वयंवर मांडले. त्यात भीष्म व त्यांचा सावत्रभाऊ विचित्रवीर्य यांना जुन्या वितुष्टामुळे आमंत्रण नव्हते. भीष्मांना खूप राग आला आणि ते स्वयंवर स्थळी आले. त्याच वेळी सौबल चा राजा शाल्व याला अंबेने माळ घातली. चिडलेल्या भीष्माने तिथे सर्व राज्यांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि अंबा ,अंबालिका, आणि अंबिका या तिघींचे हरण करून, रथात घालून ते आपल्या नगरीत परत आले. व आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य यांच्याशी लग्न करण्यास सांगितले. साहसी अंबेने  स्पष्ट सांगितले मला शाल्वाशीच लग्न करायचे आहे मी त्याला तन-मन-धनाने वरले आहे. तिच्या इच्छेनुसार भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला ” भीष्माने तुझे हरण केले. परपुरुषाच्या स्पर्शाने तू भ्रष्ट, पतित झाली आहेस. तुझा कौमार्य भंग झाला आहे.” असहनीय उपेक्षा आणि प्रेम भंगाचे दारुण दुःख घेऊन ती भीष्मा कडे परत आली. “तुम्ही मला पळवून आणलेत, आता लग्न करा. ज्या स्त्रीचे हरण झाले त्या स्त्रीला वडिलांचे दरवाजे बंद असतात.” असे म्हणाली. भीष्म म्हणाले  “मी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे “. बाणेदार आंबा म्हणाली,” मला तेच हवे. तुमची प्रतिज्ञा  मोडण्यासाठीच मी आले आहे. प्रतिज्ञा मोडलेल्या व्यक्तीला जीवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतात तीच पीडा मला तुम्हाला द्यायची आहे.”भीष्माने नकार दिला. आणि सूडाने पेटलेल्या अंबेने त्यांना धमकी दिली,” तुमच्या मृत्युचे कारण मीच असेन.” आणि वैफल्यग्रस्त होऊन ती जंगलात भटकत राहिली. तिथे तिला परशुराम ऋषींचा शिष्य होत्रवाहण भेटला. त्यांनी सांगितले भीष्माला किंवा शाल्वाला योग्य धडा शिकवण्याचे काम माझे गुरु करतील. त्याच्याबरोबर ती परशुराम ऋषींकडे आली व त्यांना म्हणाली,” मला न्याय हवाय. केवळ स्पर्शाने कौमार्य बाधीत होते तर आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेल्या भीष्माने कोणत्या अधिकाराने मला स्पर्श केला? परपुरुषाबद्दल अनुराग ठेवणारी स्त्री सर्पिणी  प्रमाणे विषारी असते आणि ती पूर्ण कुटुंबाचा घात करते असे म्हणून त्याने मला परत पाठवले याचा अर्थ काय? परशुराम खरं तर तिची समजूत घालत होते पण तिचा युक्तिवाद त्यांना पटला. तिला मदत करण्यासाठी त्यांनी भीष्माला बोलावले पण भीष्म आले नाहीत. परशुराम ऋषी खूप संतापले आणि तेच भिष्मा वर चाल करून गेले. दोघेही तुल्यबळ योद्धे. तेवीस दिवस घनघोर युद्ध झाले. दोघांनी महाभयंकर अस्त्रांचा मारा सुरू केला. आता पृथ्वीचा विनाश होईल या भयाने नारदादी देवांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवले. परशुरामाने तिला सांगितले आता मी तुला न्याय देऊ शकत नाही पण माझे गुरु आणि आराध्यदैवत भगवान महादेव यांच्याकडे तू जा. ते नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. अंबेने अरण्यात घोर तपश्चर्या सुरू केली. गंगामातेने स्वतः तिची खूप समजूत घातली. पण अंबे ने जिद्द सोडली नाही. शेवटी शंकर प्रसन्न झाले पण ते म्हणाले या जन्मी  त्यांचा मृत्यु करता येणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्यामुळेच त्यांचा मृत्यू होईल. अंबेने स्वतःच लाकडी चिता रचून त्यात उडी घेतली व आत्मसमर्पण केले.

पुढच्या जन्मी शिखंडी च्या रूपाने तिने द्रुपद राजाच्या घरी जन्म घेतला. महाभारताचे घनघोर युद्ध सुरू झाले. शिखंडी अर्जुनाचा सारथी होता. 18 दिवस घनघोर युद्ध झाले. पितामह भीष्मांनी पांडवांच्या सैन्याची धूळधाण उडवली. शिखंडीच्या आड लपून अर्जुनाचा रथ त्यांच्या समोर आला. शिखंडी ला पाहून मी महिलेविरुद्ध शस्त्र उचलत नाही असे सांगून भीष्मांनी आपली शस्त्रे खाली ठेवली ती संधी साधून अर्जुनाने मर्मी  घाव घातला आणि भीष्म धारातीर्थी पडले.

महाभारतातील सर्वात दाहक मृत्यू होता. अशाप्रकारे अंबेने आपला पण पूर्ण केला. अपमान आणि विटंबना असह्य झालेली एक स्त्री एका  महानायकाच्या मृत्यूचे कारण बनली. जन्मजन्मांतरीच्या सूडाची  कहाणी तिथली संपली पण तुमच्या आमच्या मनात ती सदैव घोळ तच राहणार. तिचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा, मनपसंत पती निवडण्याच्या स्त्री अधिकाराचा लढा आणि अन्यायाविरुद्ध सर्वस्व झोकून दिलेला लढा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- 17 – भाग 1 – शांतिनिकेतन ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी क्रमांक- 17 – भाग 1  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ शांतिनिकेतन ✈️

कोलकत्याहून शांती निकेतन इथे पोचायला पाच तास लागले. शांतिनिकेतन परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. अनेक प्रकारच्या वनस्पती आणि मोहक रंगाच्या फुलझाडांनी बहरलेली झाडे, काटकोनात वळत जाणारे गेस्ट हाऊस शांत आणि शीतल होते. मागच्या बाजूला खळाळत येणारा एक ओढा होता .त्याचे पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ होते . ओढ्याचा तळ, तळातील खडे गोटे शेवाळे, छोटे छोटे मासे सहज दिसत होते. दुपारी शांतिनिकेतन पाहायला निघालो. शांतिनिकेतनचा परिसर विस्तीर्ण आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारे श्रेष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजलीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. आकाशाच्या छताखाली आंबा, सप्तपर्णी ,शाल,बकुळअशा वृक्षांच्या दाट सावलीत तिथे पूर्वी शाळा कॉलेजांचे वर्ग भरत असत. झाडांना बांधलेल्या पाराजवळ शिक्षकांचे आसन फळा खडू आणि विद्यार्थ्यांसाठी बैठी आसने अशी त्याकाळची शिक्षण व्यवस्था बघायला मिळाली

रवींद्रनाथांचे घराणे पिढीजात जमीनदारांचे! त्यांचे वडील देवेंद्रनाथ जमिनींच्या कामासाठी फिरत असताना त्यांना बोलपुर जवळील हा उजाड माळ दृष्टीस पडला. त्यांनी तो माळ विकत घेऊन तिथे घर बांधले व त्याला शांतिनिकेतन असे नाव दिले. या घरांमध्ये रवींद्रनाथांनी १९०१ मध्ये चार पाच विद्यार्थ्यांना घेऊन गुरुकुल पद्धतीचे शिक्षण देणारी शाळा काढली. चार भिंतीतील पुस्तकी शिक्षणापेक्षा निसर्ग सान्निध्यातील जीवनदायी शिक्षण मुलांना माणूस म्हणून घडविण्यासाठी सुयोग्य आहे अशी त्यांची धारणा होती. या मूळ वास्तूमध्ये आता भारतीय भाषा विभाग आहे. आश्रम शाळेचे आज जगप्रसिद्ध विश्व भारती विद्यापीठ झाले आहे. विश्वभारती मध्ये पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाप आहे. भारतीय परंपरा आणि संस्कृती बरोबरच पाश्चिमात्य संस्कृतीत उत्तम घटकांना या शिक्षणात सामावून घेतले आहे. चिनी जपानी फारसी इस्लामिक अशा आंतर्राष्ट्रीय शिक्षणाचे संशोधनाचे कलेचे ते महत्वपूर्ण केंद्र आहे .प्राचीन गुरुकुल परंपरेचा वारसा सांगणारे, निसर्गाशी सुसंवाद राखणारे, मानवी जीवन मूल्यांचा आदर राखणारे असे वैविध्यपूर्ण शिक्षण दिले जाते. जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तसेच सार्‍या जगातून लोक या विद्यापीठाला भेट देण्यासाठी येत असतात.

मूळ वास्तू बाहेर प्रसिद्ध शिल्पकार भास्कर रामकिंकर यांनी साकारलेले एक वेगळेच शिल्प आहे. निर्वाण शिखा असे या कलाकृतीचे नाव आहे त्यावर जेव्हा ऊन पडते तेव्हा त्याची लांब मोठी सावली जमिनीवर पडते. एक माता बालकाला हातात धरून ईश्वराकडे मंगल प्रार्थना करीत आहे असे दृश्य त्या सावलीतून साकार होते. तिथून प्रार्थना सभागृह पाहिले. आता या काच सभागृहात प्रार्थना व कर्तृत्ववान व्यक्तींच्या निधनानंतर शोकसभा घेतली जाते. इथेच मातीच्या भिंती आणि छप्पर असलेले एक वर्तुळाकार घर आहे. रवींद्रनाथांनी तिथे महिलांसाठी हस्तकलेचे शिक्षण देणारे वर्ग सुरू केले होते. आता हे हस्तकला केंद्र दुसऱ्या इमारतीत आहे. आम्रवृक्ष वेढलेल्या परिसरात पदवीदान समारंभाच्या मंच बांधलेला आहे. यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच इथे असलेल्या सप्तपर्णी वृक्षाची फांदी भेट देण्याची प्रथा आहे.१९३४ मध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरूंसह शांतिनिकेतन ला भेट दिली होती. त्यावेळी इंदिराजीही त्यांच्याबरोबर होत्या. नंतर काही काळ त्या तेथील विद्यार्थिनी होत्या. भारताचे पंतप्रधान हे विश्व भारती विद्यापीठाचे कुलगुरू असतात व त्यांच्या हस्ते पदवीदान समारंभ होतो.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४० साली रवींद्रनाथांना डि.लीट ही पदवी दिली तो पदवीदान समारंभ या इमारतीत झाला. या इमारतीच्या टॉवरवर मोठे घड्याळ आणि घंटा आहे. एका अष्टकोनी वास्तूला विनंतीका असे नाव आहे. सायंकाळी सर्व अध्यापकांनी इथे चहापानासाठी एकत्र जमून अनौपचारिक गप्पा माराव्यात अशी गुरुदेवांची कल्पना होती. तिथेच रवींद्रनाथांना सुचलेली चहा ही कविता भिंतीवर विराजमान आहे. चीन संस्कृती व परस्पर संबंधाचा अभ्यास होतो इथल्या भिंतीवर सत्यजित रे ,प्रभास असें नामवंतांनी चितारलेली सुंदर पेंटिंग. आहेत. त्या शिवाय संगीत भवन कला भवन नृत्य नाट्य भवन विज्ञान भवन अशा अनेक वस्तू आहेत तीन लाखांहून अधिक पुस्तके असलेले केंद्रीय ग्रंथागार आहे शेतकी कॉलेज आहे तसेच आधुनिक काळाला अनुसरून कम्प्युटर सेंटरही आहे अनेक नामवंतांची शिल्पे मिरज पेंटिंग आहेत रवींद्रनाथांनी प्रमाणेच सत्यजित रे नंदलाल बोस राम बिहारी मुखोपाध्याय अशा नामवंतांच्या कलाकृती इथे आहेत

भाग-1 समाप्त

 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #113 – गीतिका – रोटियाँ…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत हैं एक विचारणीय गीतिका “रोटियाँ….”)

☆  तन्मय साहित्य  #113 ☆

☆ गीतिका – रोटियाँ….

कितना अहम सवाल हो गई है रोटियाँ

सुबहो शरण दी पेट में फिर शाम रोटियाँ।

 

जंगल में इसी बात पे पंचायतें जुटी

क्यों शहर में ही सिर्फ बिक रही है रोटियाँ।

 

फुटपाथ के फकीर ने उठते ही दुआ की

अल्लाह आज भी दिला दो चार रोटियाँ।

 

मजदूरनी के पूत ने रोते हुए कहा

छाती में नहीं दूध माँ कुछ खा ले रोटियाँ।

 

कचरे में ढूँढते हुए भारत का वो भविष्य

उछला खुशी से फेंकी हुई देख रोटियाँ।

 

संसद में मानहानि का गंभीर था सवाल

क्यों व्यर्थ ही चिल्ला रहे कुछ लोग रोटियाँ।

 

देहलीज से निकल के कहाँ लापता हुई

है संविधान ला दे मुझे मेरी रोटियाँ।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares