वीजेच्या मीटरचं रिडींग घेण्यासाठी तो दर महिन्याला नियमितपणे येत असतो. मीटरचा फोटो काढायचा.. आणि जायचं.. पुढच्या आठवड्यात वीज बील आणुन द्यायचं.. हे त्यांचं काम.
त्या दिवशी मला जरा रिकामपण होतं.. त्याच्याकडेही वेळ होता. मग बसलो गप्पा मारत. त्याच्या बोलण्यातुन समजलं.. असे रिडींग घेण्याचं काम साधारण दोनशे जण करतात. आणि हे सगळं चालवण्यासाठी जी एजन्सी आहे त्याचा मालक एक मोठा राजकीय पुढारी आहे.
तसं आपण ऐकुन असतोच.. या या पुढार्यांचा हा असा बिझनेस आहे वगैरे.. त्यामुळे मला फारसं आश्चर्य वाटले नाही. हे जगभरच चालतं. अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश देखील एका मोठ्य तेल कंपनीचे मालक होतेच. कित्येक क्रिकेटपटू, अभिनेते हॉटेल व्यावसायिक असतात हेही ऐकुन असतो. या एवढ्या पैशाचं ते करतात तरी काय असा सामान्यांना प्रश्न पडतोच. उपजीविकेसाठी काही उद्योग धंदा करणे वेगळे.. आणि हे वेगळे.
या पार्श्वभूमीवर मला आठवले लोकमान्य टिळक.
लोकमान्य टिळक.. त्यांची देशभक्ती.. त्यांचं कार्य याबद्दल आपण सगळेच जण जाणुन आहे. पण टिळक उपजीविकेसाठी नेमकं काय करत होते हे फारसं कोणाला माहित नाही. केसरी हे वर्तमान पत्र ते चालवत.. पण त्याकडे टिळकांनी व्यवसाय म्हणून कधीच बघितले नाही.
काही काळ त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पण आगरकरांशी काही वाद झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली. टिळक घरचे तसे खाऊन पिऊन सुखी होते. पण सार्वजनिक कामांसाठी अतिरिक्त पैसा हा लागतोच. त्यासाठी मग काय करावे असा त्यांना प्रश्न पडला. टिळकांना कायद्याचे ज्ञान उत्तम प्रकारचे होते. त्यांनी ठरवलं.. आपण विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण द्यायचं.. वकिलीच्या शिक्षणाचे क्लास काढायचे.. त्यातुन पैसा उभा करायचा.
पुण्यातील हा बहुधा पहिला खाजगी कोचिंग क्लास. सुरुवातीला त्यांच्यावर टिकाही झाली.. पण त्यांनी मनाची तयारी केली होतीच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कायद्याचं शिक्षण घ्यायला मुले येऊ लागली. कायद्याच्या शिक्षणासोबतच टिळक आपल्या विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या राजकारणाचे धडेही देऊ लागले. टिळकांच्या तालमीत तयार झालेले ही तरुण मुले आपापल्या गावी जाऊन वकिली करता करता राजकारण पण करु लागले. थोडक्यात काय तर.. टिळकांना त्यांच्या राजकारणासाठी एक भक्कम यंत्रणा क्लासच्या माध्यमातून उभारता आली.. आणि हे सगळं उत्तम प्रकारे अर्थार्जन करता करता.
तशीच गोष्ट महात्मा फुले यांची. फुले यांनी फारसं राजकारण केलं नाही. पण समाजकारण मात्र केलं. सामाजिक कामे करत असताना.. समाजसेवा करत असताना म. फुल्यांनी आपल्या शेतीवाडी कडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. शेतीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. पुण्यातील मांजरी शिवारात त्यांची जमीन होती. दहा बारा माणसं कायमस्वरूपी कामासाठी होती.. आणि गरज पडली तर अजुनही मजुर रोजंदारी वर असायचे. शेतीच्या कामासाठी १५-२० बैल होते.. झालंच तर २-३ गायी होत्या. दरमहा शेकडो रुपयांची उत्पन्न त्यातुन जोतीरावांना मिळत होतं. पुण्यातुन मोठ्या रुबाबात ते कधी घोड्यावरुन.. तर कधी घोडागाडीतुन शेतीची पाणी करायला येत.
विदेशी भाज्या, फळे लावण्याच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज होते. पण जोतीरावांनी जेव्हा कोबी, फुलकोबी, टॉमेटो, मोसंबी, अंजीर, डाळींब अशी वेगवेगळी पिके घेतली.. त्यातुन चांगला पैसा कमावला.. ते पाहून आजुबाजुचे शेतकरीही त्यांचं अनुकरण करु लागले.
जोतीराव एक बांधकामांचे ठेकेदारी होते येरवडा येथील पुलाच्या बांधकामाचा ठेका त्यांनीच घेतला होता. बांधकाम पुर्ण झाल्यावर त्यांनी सर्व मजुरांना आपल्या मांजरी येथील बागेत मोठ्या थाटात जेवण दिलं होतं.
खडकवासला येथील तलावाच्या बांधकामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट जोतीरावांनी घेतले होते. पुण्यातील गंजपेठेतील आपल्या दुकान वजा ऑफिसमध्ये बसून जोतीराव हे सगळे व्यवहार करत.
टिळकांनी काय.. किंवा जोतीरावांनी.. राजकारण, समाजकारण करताना त्यांनी पैसे कमावण्यासाठी जे केलं ते सचोटीने. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी मिळवलेला पैसा केवळ लोकांसाठी.. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी वापरला होता.
केवळ स्वतःसाठी.. स्वतःच्या गोतासाठी व्यवसाय.. उद्योगधंदे करणारे.. साम्राज्य उभे करणारे आजचे हे राजकीय पुढारी.. त्यांच्या तुलनेत समाजासाठी आपला पैसा खर्च करणारे पदरमोड करणारे शंभर वर्षापुर्वीचे राजकीय, सामाजिक नेते म्हणुनच महान वाटतात.
☆ “एकमेवाद्वितीय…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
लंडनमधे एक चौकात सावरकरांचा अर्धकृति पुतळा आहे. हा तिथे बसवू नये म्हणून Conservative पक्षाने संसदेत वाद घातला होता, पण सरकारने सांगितले…….
…. “इंग्लंडच्या सर्व शत्रुंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, सावरकर हे त्यातील एक आहेत. इंग्लंड हे भाग्यवान राष्ट्र आहे, त्याला सावरकर यांच्यासारखा चारित्र्य संपन्न, प्रखर राष्ट्रभक्त आणि कमालीचा बुद्धिमान शत्रु मिळाला.”
सावरकर…. एकमेवाद्वितीय…
१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..
२) १८५७ च्या बंडास “स्वातंत्र्ययुद्ध” म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.
३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्थानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकाला “एक भिकार चिटोरे” म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, तेही १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..
४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी. ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी…
५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.
६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…..
७) मे, १९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…
८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच…
९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी…
१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक…
११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतिकारी…
१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच….
१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले…
१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतिकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले… त्यासाठी तुर्की, रशियन, आयरिश, इजिप्शियन, फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता…
१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फक्त सावरकरच…
१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर…. तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या, मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर…
१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वितीय…
१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव… व्याकरणात त्या वृत्तांना “वैनायक” म्हणून ओळखले जाते.
१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.
२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले…
२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदिर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत “पतितपावन” मंदिर बांधले.
२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..
२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असताना, मातृभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फक्त सावरकरच पहिले…
२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, “लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या” असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच…
२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच…. लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फक्त सावरकरच……
☆
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सीतायन” – लेखिका: डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : सीतायन
…वेदना-विद्रोहाचे रसायन
लेखिका: डॉ. तारा भवाळकर
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन, पुणे
प्राचीन भूतकाळ हा अंधाऱ्या गुहेसारखा असतो. त्याच्यासंबंधी नेमकी अशी कोणतीच विधाने करता येत नसतात. एक हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीतल्यासारखी संशोधकाची स्थिती होते. काही प्रकाशकणांच्या आधारे लेखक सामुग्रीची जुळवाजुळव करतो आणि ती अभ्यासुन आपले मत मांडतो. भारतीय इतिहासाच्या संबंधात हे अधिकच खरे आहे. कारण भूतकाळासंबंधीच्या साधनसामुग्रीचा अभाव ही एक इथल्या इतिहासाची बुद्धिनिष्ठ सत्यान्वेषी मांडणी करण्यातील अडचण आहेच; पण त्याचबरोबर ब्राह्मणी विचारपद्धती हाही त्यातील एक प्रमुख अडसर आहे. येथील विद्वान हे एकाच वर्ग संस्कृतीत वाढलेले आहेत. कारण त्यांनाच फक्त अध्ययन आणि अध्यापनाचा अधिकार होता… शिक्षणाचा अधिकार होता. म्हणून त्यांच्या मनाची जडण-घडण ठेवणसुद्धा एकसारखी आहे. हा साचा ठरून गेला आहे. त्यापेक्षा वेगळी भूमिका मांडणाऱ्यांच्या अंगावर ते वस्सकन धावून जातात, तुटून पडतात. त्यांना फक्त आपण वाचलेली पुस्तके दखलपात्र वाटतात आणि बाकीची सगळी चिकित्सक पुस्तके त्यांना पिवळी पुस्तके वाटतात.
आतापर्यंत जेवढी रामायणे लिहिली गेली वा दृकश्राव्य माध्यमात दाखवली गेली ती सगळीच रामाचा गौरव करणारी होती. त्यात फक्त रामाच्या गुणकर्तृत्वाचे गोडवे गाईले गेले, त्याच्या पराक्रमाचे, पौरुषाचे, मर्यादा पुरूषोत्तमाचे कौतुक केले गेले. सीता पतिव्रता असल्यामुळे तिला मिळाले दुय्यम स्थान! स्त्रियांच्या बाबतीत ही संस्कृती नेहमीच पक्षपाती राहिलेली आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेच आहे. कारण या संस्कृतीने पुरुष वर्गालाच न्याय दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीतायन’ या पुस्तकात मात्र आजवर सातत्याने अन्याय झालेल्या, दुर्लक्षिल्या गेलेल्या सीतेला यथोचित न्याय देण्याचा, तिची भूमिका मांडण्याचा, समजावून घेण्याचा आणि राम-सीतेतील नात्याचा योग्य सांस्कृतिक अन्वयार्थ लावण्याचा लोकसंस्कृतीच्या अभ्यासातून आणि जनमानसात रुजलेल्या रामायणातून तारा भावाळकरांनी सीतेची वेदना चपखल शब्दात मांडली आहे.
तसे पाहिले तर आजचे वाल्मिकी रामायण खूप अर्वाचीन आहे. बुद्धकाळानंतरचे ते आहेच. कारण यवनांचेही उल्लेख त्यात आढळतात. त्याअर्थी ते अलेक्झांडरच्या स्वारीनंतरचे असावे असेही म्हटले जाते. रामायणाची केवळ दोन-चार संस्करणे झालेली नाहीत. दोन-चारशे संस्करणे झालेली आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक प्रक्षेप त्यात झालेले आहेत. अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे वाटेल ते त्यात घुसडले आहे. त्यातील प्रक्षेप बाजूला काढून निश्चित मूळ वाल्मीकी रामायण बाजूला काढणे वाटते तितके सोपे नाही. ते कठीण काम आहे. प्रक्षिप्त भागांसंबंधी मत प्रतिपादन करताना अनेकदा आपले पूर्वग्रह आड येण्याची शक्यता असते. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, आपल्या पूर्वनिश्चित दृष्टिकोनावर आघात करतात, धर्मश्रद्धा पायदळी तुडवतात तो भाग प्रक्षिप्त म्हणून मोकळे व्हायचे. ही ब्राह्मणी विचारवंतांची आणि ग्रंथकारांची अनैतिहासिक एकांगी धर्मश्रद्धवृत्ती अनेकदा कोणत्याही बाबीच्या सत्यन्वेषणाला आड येते, बाधा निर्माण करते.
रामायणाचे मूळ कोणते यासंबंधी विचारवंतांत मतभेद आहेत. ए. वेबर या ग्रंथकाराने रामायणाचे मूळ, बौद्धांच्या दशरथ जातकात आहे असे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘प्राचीन धार्मिक राजासंबंधी जी बौद्धकथा प्रचलित होती तीच या रामायण काव्याला आधारभूत झाली’ (महाराष्ट्रीय ज्ञानकोश हिंदूस्थान खंड, पृ. ७३). याशिवाय संस्कृतिकोशात म्हटले आहे ‘वाल्मिकीच्या पूर्वी रामाविषयी काही गाथा प्रचलित होत्या. याचे प्रमाण बौद्ध त्रिपिटिकावरूनही मिळू शकते. या रामविषयक गाथा हाच रामकथेचा मूलस्त्रोत असे म्हणता येईल. ‘ (भारतीय संस्कृतिकोश खंड ८, पृ. १७). डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनीसुद्धा रामायणाचा मूलस्त्रोत बौद्धांच्या जातककथा हाच सांगितला आहे. रामायणातील काही श्लोक व जातकातील काही गाथा सारख्या आहेत हे त्यांनी त्यांच्या ‘जातकठ्ठ कथा’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सप्रमाण दाखविले आहे, ते म्हणतात की, ‘रामकथा का अनगढ़ स्वरूप जातक में है और वाल्मिकी के रामायण में चित्रित उसी का सँवारा स्वरूप है। (खाजगी मुलाखत : डॉ. भदंत आनंद कौसल्यायन). श्री. दिनेशचंद्र सेनसुद्धा दशरथ जातकात रामकथेचा आधार व पूर्वरूप पहातात. (बेंगाली रामायण पृ. ७३). या सर्व बाबी पाहिल्या म्हणजे जातक आणि रामायण यातील संबंध लक्षात येतो. परिणामी आज आपल्या हाती असलेले ‘वाल्मिकी रामायण’ खूपच अर्वाचीन आहे हे लक्षात येते. त्यातही अनेक प्रक्षेप घुसवलेले आहेत. त्यामुळे ‘आम्ही वाचलेले वाल्मीक रामायण तेवढेच खरे’, असे समजणे हा आपलाच कोतेपणा ठरतो.
रामायणासंबंधात अनेक वेगवेगळ्या धारणा आहेत. जगभर ही कथा वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात आहे. तिच्या अनेक आवृत्या आहेत. अनेकांच्या मते, रामायण ही एक मिथ् (पुराणकथा) आहे. त्याला वास्तवाचा आधार नाही. (पण आजचे हिंदुत्ववादी मात्र रामायणाला हिंदुत्वाच्या अस्मितेपोटी भारताचा प्राचीन इतिहासच समजतात. ) खरे पहाता वाल्मिकीच्या प्रतिभेला स्फुरलेली ती सर्जनशील कलाकृती आहे. वाल्मिकी रामायण घडले की घडले नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. राम, लक्ष्मण, सीता कैकेयी, रावण इ. या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की नाही हेही महत्त्वाचे नाही. महत्वाचे आहे ते हे की रामायण भारतीयांच्या मनामनात कशा पद्धतीने रुजलेले आहे त्याचा ठाव घेणे. ज्यात राम हा क्षत्रिय राजकुमार म्हणून अवतरतो. ब्राह्मण्याचा समर्थक व संरक्षक असे त्याचे रूप लक्षात येते. मनुस्मृती आणि रामायणाचा अनुबंध लक्षात येतो. ‘सीतायन’ ग्रंथाच्या लेखिकेनेही भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील ‘अंकुशपुराण’, ‘कन्नड चित्रपट रामायण’, ‘चंद्रावती रामायण’, ‘बंगाली दुर्गा पुजा’, ‘दशरथ जातक’ अशा विविध रामायणात लिहिलेल्या कथांचा अभ्यास करून त्यातील सीतेचे सत्व अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले आहे. ‘ओवीगीतातील सीतायन’ या प्रकरणामध्ये अडाणी, अशिक्षित समजल्या जाणाऱ्या पण सुजाण मनाच्या स्त्रियांनी ओव्यातून..
“राम म्हणू राम। न्हाई सीतेच्या तोलाचा।
हिरकणी सीतामाई। राम हलक्या दिलाचा।।”
असे म्हणत रामाला धिक्कारले आहे. असे अनेक ओव्यांचा आधार घेत त्यांनी सिद्ध केले आहे. सीतेच्या सोशिकतेचा कडेलोट रामाच्या अहंकारामुळे कसा झाला, तिला कैकेयीच्या सासुरवासामुळे भूमिगत कसे व्हावे लागले याचे विश्लेषणात्मक वर्णन मनाला भावून जाते आणि ‘स्त्री जन्मा तुझी ही कहाणी’, असे वाटल्या वाचून राहत नाही. पुस्तकात रामायणाचा विचार सीतेच्या दृष्टिकोनातून केल्यामुळे लेखिकेने सीतेची प्रतिमा रामापेक्षा उजवी दाखवलेली आहे, असा आरोपही सनातनी रामभक्त करतात; पण खरे पाहता लोक परंपरेचं रामायणाशी असलेलं नातं लक्षात घेता सीतेच्या संदर्भात भारतीय जनमानसाने सीतेलाच झुकते माप दिले आहे हे मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, बौद्ध कथा आणि अनेक आदिवासी कथांमधूनही वाचकाच्या लक्षात येते. अर्थात हा वेगळा विचार सनातनी भक्तांच्या पचनी पडेलच असे नाही… किंबहुना तो पचनी पडतच नाही म्हणूनच ते या पुस्तकावर सोशल माध्यमात तोंडसुख घेताना दिसतात. पण सजग विचारी माणसांनी या पुस्तकाचे स्वागतच केलेले आहे. मागच्या शतकात ‘रिडल्स इन हिंदूईझम’ लिहिणारे आंबेडकर, ‘रामायणातील संस्कृतीसंघर्ष’ लिहीणारे प्रा. अरुण कांबळे आणि ‘सच्ची रामायण’ लिहिणारे स्वामी पेरियार यांनी ज्या पद्धतीने रामायणाची विवेकी चिकित्सा केली त्याच तोडीची रामायणाची चिकित्सा करणारे तारा भावाळकरांचे ‘सीतायन’ हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे. रामाला उच्चासनी बसवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाने सीतेला खरा न्याय दिलेला आहे
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना हैप्पी न्यू इयर।)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 34 – हैप्पी न्यू इयर ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’☆
(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)
सर्द दिनों में सर्द की रातें और सर्द का दिन बदन को तार-तार कर देता है। इस सर्दी के मारे सूर्य मुँह छिपाए फिरता-रहता है। इसी में वह स्वयं को सुरक्षित महसूस करता है। चारों दिशाओं से सर्द हवाएँ शत्रु देश के हमले से कम नहीं होतीं। जहाँ देखो वहाँ कोहरा ही कोहरा। पता ही नहीं चलता कि इस दुनिया में हमारे सिवाय कोई है भी या नहीं। आजकल टूटते-बिखरते-धुँधलाते रिश्तों के बीच कोहरा हमारी वास्तविकता को आईना दिखाता है। चलिए, इसी बहाने हम से हमारा परिचय हो जाता है।
चारपाई पर लंबी ताने रजाई ओढ़कर सोने का सुख किसी स्वर्ग से कम नहीं है। कहते हैं सर्दियों में रंग-रंग के सपने आते हैं। लड़का है तो राजकुमारी और लड़की है तो उसके सपनों का राजकुमार उसे झट मिलने आ जाता है। सर्दियों में हर कोई एक-दूसरे को धोखा देने की ताक में खड़ा रहता है। हमारे पंचतत्व जैसे हवा अपनी गति भूलकर ठोस बन जाती है, आसमान के नाम पर चारों ओर एक घना परदा छाया रहता है। आग भी अपने स्वभाव को बचाने के लिए कोहरे से जद्दोजहद करती है। पानी का हाल तो पूछिए ही मत। वह अपने हाइड्रोजन और ऑक्सीजन के बीच सारे रासायनिक समीकरण भूलकर दल-बदलू राजनेताओं के समान मौसम के साथ समझौता कर उसी की तूती बोलने लगता है। जहाँ तक धरती की बात है तो भाई शुक्र मनाइए कि वह हमें रहने-ठहरने की जगह भर दे देती है, वरना रंग बदलने वाले गिरगिट जैसे इंसानों को यह सब भी कहाँ नसीब होता है।
अब तक आप समझ रहे हैं होंगे कि मैं कहाँ का सर्द पुराण खोल बैठा। सच तो यह है कि देश की सारी सच्चाई इसी सर्दी में छिपी हुई है। यह मौसम न केवल वर्षा और गर्मी का मिलन करवाता है बल्कि झूठ और सच के बीच में छिपे मिथ्या का भी पर्दाफाश करता है। वर्षा की बाढ़ और गर्मी के अकाल से बेहाल लोगों को ‘अच्छे दिन’ की आस संजोए रजाइयों में सोने का अवसर देता है। लेकिन इसी सर्द मौसम में छिपी हैं कई ऐसी बातें, जो हमें झकझोर कर रख देती हैं।
यह बात है उस बूढ़े बाबा की जो देश के हर कोने में नकारों की तरह दिखाई पड़ जाते हैं। यह वह बूढ़ा बाबा है जो अपने परिवार के द्वारा ठुकराया गया है। भीख माँगने के लिए उसे तमाशाई दुनिया में ठेल दिया गया है। जब तक गर्मी-बरसात थी तो जैसे-तैसे उसने खुद को बचा लिया। लेकिन यह सर्द मौसम उसकी जान पर आ पड़ा है। वह ठिठुरता, कराहता, बिलखता परमपिता ईश्वर से गुहार लगाता है- ‘हे खुदा! मुझे इस सर्द मौसम से बचा ले।‘ वह कहता -भैया मैं एक हाथ से लाचार हूँ। आँखें भी मेरा साथ छोड़ चुकी हैं। बूढ़ी जो हो चुकी हूँ! हर दिन यही फटी पुरानी छतरी डाले इस पीपल के पेड़ के नीचे बैठा रहता हूँ। मैं बसों में खिड़की किनारे बैठे लोगों से संतरा खरीदने के लिए गिड़गिड़ा नहीं सकता। न ही सिग्नल के पास रुकी गाड़ियों के शीशे के आगे दस रुपये के तीन कहकर चिल्ला सकता हूँ। मैं सड़े-गले फल की तरह यहाँ पड़ा रहता हूँ। हाँ यह अलग बात है कि आधार कार्ड में यह पता नहीं है। लेकिन मेरा दिल जानता है कि यही वह जगह है जो मेरे जीवन का आधार है। मेरी जिंदगी ढेर हो चुकी है। जब से मेरा इकलौता लड़का मुझे छोड़कर चला गया है तब से यही हाट मेरा बड़ा लड़का है। वह रह-रहकर साहबों के पैर पड़ता है। कई बार बोनी न होने पर अपने आप में रो-रोकर रह जाता है। वह घूम-घूमकर बेचने में लाचार है। उम्र के साथ उसकी कमर भी झुक गयी है। जब तक जिंदा है तब तक जीने के लिए कुछ न कुछ तो करना होगा न! उसमें इतनी जिल्लत सहने की हिम्मत नहीं कि वह भीख माँग सके। इसलिए फल बेच रहा है। वह फलों के सामने बैठता जरूर है, लेकिन भूख लगने पर इन्हें खाती नहीं। हाँ अगर कोई भिखारी आ जाता है तो उसे बिना चिढ़े एक फल उठाकर दे देता है। फुटकर पैसे न होने पर ग्राहक को एक फल ज्यादा दे देता है लेकिन छल-कपट नहीं करता। गायें, बकरियाँ मक्खियों की तरह यहीं चक्कर काटती हैं। वह झल्ला जाता है, लेकिन कभी लकड़ी या पत्थर लेकर मारने की चेष्टा नहीं करता। किंतु कुछ दिन पहले उसका एक मात्र आशियाना पीपल का पेड़ विकास (यदि कोई न मरे तो उसे विकास कहा जाता है) के नाम पर सरकार द्वारा काट दिया गया। इससे देश का क्या विकास हुआ यह देश ही जाने, लेकिन उस बूढ़े बाबा का तो मानो सब कुछ उजड़ गया।
उस दिन से बूढ़े बाबा की लाठी दर-दर ठोकर खाने लगी। कहीं कोई ठिकाना नहीं मिला। अब तो सड़क के किनारे पेड़ अपने आपको लुप्त होते धरोहरों के रूप में देखने लगे हैं। अब तो उनकी जगह बड़े-बड़े कांक्रीट जंगल उग आए हैं। अंतर केवल इतना है पेड़ो वाले जंगलों से ऑक्सीजन मिलता है तो कांक्रीट वाले जंगलों से टूटते-बिखरते रिश्तों का धुआँ निकलता है। बूढ़े बाबा को पेड़ तो दूर अब छांव भी नसीब होना दूभर हो गया था। मैंने किताबों में पढ़ा था कि इंसान बिना पानी के नहीं जी सकता। लेकिन आज मुझे पता चला कि वह पानी के बिना कुछ दिन तो जी सकता है लेकिन आशियाने के बिना एक पल भी नहीं।
बूढ़े बाबा अब दुकानों के सामने भीख माँगने की कोशिश करने लगा। लेकिन दुकान वाले उसे कुत्ते की तरह दुत्कार देते थे। उसे दुकान के पास भीख माँगने से सख्त मना कर देते थे। आशियाना न होने के कारण अब भूख, प्यास और सर्दी उसके सिर पर तांडव करने लगी।
सर्द दिनों में सड़कों पर लोगों की आवाजाही कम होती है। इस कारण अब कोई बूढ़े बाबा पर ध्यान देने वाला नहीं था। अब उसका शरीर जवाब देने लगा था। कमजोरी के कारण आँखें मूँदती जा रही थीं। नसों की तरलता खिंचाव में बदलती जा रही थी। बदन में भूख की आग उसके शरीर की ठंडी को मिटाने में नाकाफ़ी था। अब उसे समझ में आ गया था कि उसका अंत चंद दिनों का मोहताज है। वह भगवान से प्रार्थना करने लगा- ‘हे ऊपरवाले! अब मेरी ईहलीला समाप्त कर दे। मुझसे यह भूख, प्यास, सर्दी, बीमारी सही नहीं जाती।‘
थोड़ी ही देर में वह जमीन पर ऐसा धराशायी हुआ जैसे किसी शिकारी के बाण से हिरण। दुकानवाले उसकी इस हालत को देखकर उसे अनदेखा कर दिया। इतना अनदेखापन तो जानवरों के साथ भी नहीं होता होगा। मानवता ह्रास हो रहा था।
सर्द मौसम में ग्राहकी कम होने के कारण दुकानदार दक्षिण भारत की यात्रा कर अब धीरे-धीरे लौटने लगे थे। साल का अंत होने वाला था। युवाओं में नए साल को लेकर बड़ा जोश था। इसी बीच चार युवा उस दुकान पर पहुँचे जहाँ पर यह बूढ़े बाबा लेटे थे। बड़ी मुश्किल से उन युवाओं की उम्र बीस-इक्कीस की होगी। नए साल मनाने को लेकर उनका जोश सातवें आसमान में था। बूढ़े बाबा को लगा कि शायद ये लोग उसे खाने-पीने को कुछ दें। लेकिन ऐसा नहीं हुआ। उन युवाओं ने जमीन पर पड़े बूढ़े बाबा को देखकर भी अनदेखा कर दिया। उन्होंने दुकानों से शराब की बोतलें, केक, बिरयानी और न जाने क्या-क्या खरीदा। खरीददारी कर अपनी कीमती बाइकों पर रफू चक्कर हो गए।
उन युवाओं के ओझल हो जाने से एक पल के लिए लगा कि धरती माँ अब पहले की तरह नहीं रही। एकदम बदल गयी है। वैश्वीकरण के नाम पर मोबाइलों, लैपटॉप और कंप्यूटरों में सिमट गयी है। अब वह गोल नहीं सपाट हो गई। एक छोटा सा डिजिटल गाँव हो गई है। कार्पोरेट दुनिया की गुलाम हो गई है। गूगल, फेसबुक, अमेजान की मोहताज हो गई है। आर्टिफिशियल इंटेलिजेंस के घेरे में रोबोट बनकर खेल रही है। कभी ड्रोन तो कभी क्लाउड की दुनिया में घूम रही है। आंकड़े, दस्तावेज, श्रव्य-दृश्य सामग्री भंडारण करने वाली गोदाम हो गई है। ऊबर-ओला टैक्सी बनकर इधर-उधर चक्कर काट रही है। टिक-टॉक, वाट्सएप, ट्विटर, यूट्यूब, इस्टाग्राम जैसी सूचना प्रौद्योगिकी के मोहजाल में बांध दी गई है। कुछ कहने के लिए वोडाफोन, एयरटेल, जियो और रहने के लिए एप्पल, सैमसंग, वीवो, ओप्पो, वन प्लस का मुँह ताकती है। अब उसका वैलिडिटी पीरियड भी फिक्स्ड होने लगा है। प्री-पेड और पोस्ट पेड की तरह जीने की आदी हो चुकी हो। कॉर्पोरेट कॉरिडोर के आंगन में इलेक्ट्रॉनिक गजटों से खेलने लगी है। धीरे-धीरे खत्म होने लगी है। दुर्भाग्य यह है कि उसकी सेटिंग्स में कंट्रोल जेड का बटन भी नहीं है। वह चाहकर भी पहले जैसी नहीं बन सकती।
रात के समय उन युवाओं ने दोस्तों के साथ मिलकर पार्टी-शार्टी की। नशे में धुत्त बाईक चलाते हुए सड़क पर आते-जाते लोगों को हैपी न्यू ईयर कहते हुए चिल्ला रहे थे। नए साल का स्वागत करते हुए एक से बढ़कर एक संकल्प लेने लगे। कोई महीने में एक बार किसी गरीब को सहायता करने की बात कहता, तो कोई सिगरेट, दारू छोड़ने और मन लगाकर पढ़ने की।
अगली सुबह अपने संकल्पों को साकार रूप देने और किसी की सहायता करने के मकसद से वे लोग उस बूढ़ा बाबा के पास पहुँचे…
लेकिन मैं अब क्या लिखूँ? कलम की स्याहियत हमारी बर्बर मानवता से कहीं अच्छी है। उसे कम से कम इतना तो पता है कि उसे क्या लिखना है और क्या नहीं। सच तो यह है कि अब वह बूढ़ा पुराने साल के साथ-साथ इस संसार को भी अलविदा कह चुका था
चलिए भाई, यह तो राज-काज है। यह तो हर जगह होता ही रहता है। अभी तो हमें बहुत सारे जरूरी काम है। हमें चाय की चुस्की लेते हुए देश को बदलना है। बिना हाथ बढ़ाये देश की रूपरेखा बदलनी है। लंबी-लंबी हाँकना है। बाईकों पर सवार होकर आते-जाते लोगों को छेड़ना है। अभी तो बहुत काम है….
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
संजय दृष्टि – जाता साल – आता साल
(1)
जाता साल
करीब साठ साल पहले
तुम्हारा एक पूर्वज
मुझे यहाँ लाया था,
फिर-
बरस बीतते गए
कुछ बचपन के
कुछ अल्हड़पन के
कुछ गुमानी के
कुछ गुमनामी के,
कुछ में सुनी कहानियाँ
कुछ में सुनाई कहानियाँ
कुछ में लिखी डायरियाँ
कुछ में फाड़ीं डायरियाँ,
कुछ सपनों वाले
कुछ अपनों वाले
कुछ हकीकत वाले
कुछ बेगानों वाले,
कुछ दुनियावी सवालों के
जवाब उतारते
कुछ तज़ुर्बे को
अल्फाज़ में ढालते,
साल-दर-साल
कभी हिम्मत, कभी हौसला
और हमेशा दिन खत्म होते गए
कैलेंडर के पन्ने उलटते और
फड़फड़ाते गए………
लो,
तुम्हारे भी जाने का वक्त आ गया
पंख फड़फड़ाने का वक्त आ गया
पर रुको, सुनो-
जब भी बीता
एक दिन, एक घंटा या एक पल
तुम्हारा मुझ पर ये उपकार हुआ
मैं पहिले से ज़ियादा त़ज़ुर्बेकार हुआ,
समझ चुका हूँ
भ्रमण नहीं है
परिभ्रमण नहीं है
जीवन परिक्रमण है
सो-
चोले बदलते जाते हैं
नए किस्से गढ़ते जाते हैं,
पड़ाव आते-जाते हैं
कैलेंडर हो या जीवन
बस चलते जाते हैं।
(2)
आता साल
शायद कुछ साल
या कुछ महीने
या कुछ दिन
या….पता नहीं;
पर निश्चय ही एक दिन,
तुम्हारा कोई अनुज आएगा
यहाँ से मुझे ले जाना चाहेगा,
तब तुम नहीं
मैं फड़फड़ाऊँगा
अपने जीर्ण-शीर्ण
अतीत पर इतराऊँगा
शायद नहीं जाना चाहूँ
पर रुक नहीं पाऊँगा,
जानता हूँ-
चला जाऊँगा तब भी
कैलेंडर जन्मेंगे-बनेंगे
सजेंगे-रँगेंगे
रीतेंगे-बीतेंगे
पर-
सुना होगा तुमने कभी
इस साल 14, 24, 28,
30 या 60 साल पुराना
कैलेंडर लौट आया है
बस, कुछ इसी तरह
मैं भी लौट आऊँगा
नए रूप में,
नई जिजीविषा के साथ,
समझ चुका हूँ-
भ्रमण नहीं है
परिभ्रमण नहीं है
जीवन परिक्रमण है
सो-
चोले बदलते जाते हैं
नए किस्से गढ़ते जाते हैं,
पड़ाव आते-जाते हैं
कैलेंडर हो या जीवन
बस चलते जाते हैं।
आपको और आपके परिवार को 2025 के लिए हार्दिक शुभकामनाएँ
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना आपको शीघ्र दी जावेगी।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
(सुप्रसिद्ध, ओजस्वी,वरिष्ठ साहित्यकार श्रीमती हेमलता मिश्रा “मानवी” जी विगत ३७ वर्षों से साहित्य सेवायेँ प्रदान कर रहीं हैं एवं मंच संचालन, काव्य/नाट्य लेखन तथा आकाशवाणी एवं दूरदर्शन में सक्रिय हैं। आपकी रचनाएँ राष्ट्रीय स्तर पर पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित, कविता कहानी संग्रह निबंध संग्रह नाटक संग्रह प्रकाशित, तीन पुस्तकों का हिंदी में अनुवाद, दो पुस्तकों और एक ग्रंथ का संशोधन कार्य चल रहा है। आज प्रस्तुत है श्रीमती हेमलता मिश्रा जी द्वारा नव वर्ष पर रचित नव वर्ष दोहावली। )
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “संकल्प का प्रकल्प…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # 226 ☆संकल्प का प्रकल्प… ☆
जीवन में जब भी कोई विकल्प न बचे तो कार्य सहजता से होने लगते हैं । तेरा- मेरा को छोड़ व्यक्ति आर -पार की लड़ाई करते हुए जब को विजेता सिद्ध करता है । सच्चा मोटिवेशन अभाव का होना है, इस समय लोग लक्ष्य को केंद्र बिंदु बना पूरी प्रोसेस को सावधानी से जीते हैं और जल्दी ही सर्वोच्च शिखर पर विराजित हो जाते हैं । अपने स्थान को सदैव वही लोग सुरक्षित रख पाते हैं जो सकारात्मक रहते हुए जीवन मूल्यों का पालन करते हैं ।
आइए नए वर्ष 2025 विचार करें कि आप इनमें से किस पंक्तियों से साम्यता रखते हैं …
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present his awesome poem ~ ‘Indomitable Spirit…‘ ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “आज का दिन…“।)
अभी अभी # 565 ⇒ आज का दिन श्री प्रदीप शर्मा
आज का दिन सभी उगा नहीं, लेकिन कल, चला गया। रात अभी बाकी है, लेकिन एक नई सुबह हो ही गई। क्या एक रात में वक्त बदल जाता है, तारीख बदल जाती है, बरस बदल जाता है। अगर नहीं बदलता, तो बस इंसान नहीं बदलता।
आज के दिवाकर के उदय होने के पूर्व ही, कल सोशल मीडिया पर दिनकर चले, और खूब चले ! दिनकर चले गए, उनकी कविता चलती रही। विचार एक धारा है, विचार में धार होती है, चाकू में धार होती है, तलवार में धार होती है। चाकू से सब्ज़ी काटी जाती है, तलवार से इंसानों को भी गाजर मूली की तरह काटा जाता था। इसलिए बंदर के हाथ में आजकल तलवार नहीं दी जाती, उसे एक विचारधारा पकड़ा दी जाती है। वह जीवन भर उसकी ही धार तेज करता रहता है।।
यह आज तो मेरा है, पर यह बरस मेरा नहीं ! केवल दिनकर का ही नहीं, कइयों का नया वर्ष, चैत्र वर्ष प्रतिपदा, २१ जनवरी से २१ फरवरी के बीच हिन्दू कैलेंडर के अनुसार, गुड़ी पड़वा से शुरू होता है। हम हर जगह तेरा मेरा तो कर सकते हैं, अपनी मान्यता अनुसार नया वर्ष भी निर्धारित कर सकते हैं लेकिन वक्त को नहीं बदल सकते।
पुरुषार्थ क्या नहीं कर सकता। क्या आपने देखा नहीं, पहले कैसा वक्त था और हमने वक्त के पहिए बदल दिए, वक्त की चाल बदल दी, जंग लगी तलवार बदल दी, ढाल बदल दी। बस नहीं बदल पाए तो दुनिया की तकदीर नहीं बदल पाए। कोरोना काल की कसैली यादें आज भी दिल को झकझोर देती हैं। वक्त सहमा सहमा सा गुजरता रहा। कारवां अभी गुजरा नहीं, गुबार के बीच केवल वक्त गुजरा है।।
शुभ दिन का इंतज़ार नहीं किया करते। अगर बहारें मुहूर्त देखती तो चौघड़िए आड़े आ जाते। फूल को रोज खिलना है। कुदरत का हर पल, हर लम्हा, एक मुहूर्त है। प्रकृति भी अपने उत्सव मनाती है। उसके लिए पतझड़ भी एक उत्सव है। उसे आप कायाकल्प भी कह सकते हैं।
हमें भी बहारों का इंतज़ार है।
हमारा भी कायाकल्प होना है। क्यों न आज ही वह शुभ घड़ी साबित हो। शुभ संकल्प के लिए मुहूर्त नहीं तलाशे जाते, सिर्फ कृत – संकल्प होने से ही काम चल जाता है। मत मानें दिनकर की तरह आप भी इस आज के दिन को वर्ष का पहला दिन, लेकिन एक अच्छा दिन तो मान ही सकते हैं। सूरज अभी उगा नहीं,
अगर हमारे इरादें नेक हैं तो उम्मीद का सूरज भी आज ही निकलेगा जो कल से बेहतर होगा। आज का आपका दिन शुभ हो। वर्ष २०२५ मानवता के लिए मंगलमय हो।।