तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांनी आयोजित केलेल्या दशकपुर्ती सोहळा काव्यलेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती उज्ज्वला सहस्रबुद्धे यांना त्यांच्या ‘तितिक्षा’ या रचनेसाठी सर्वोत्कृष्ट काव्य पुरस्कार मिळाला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐 💐
☘️. ☘️. ☘️. ☘️. ☘️
– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कार प्राप्त कविता – “ती चार दैवी मुले…”
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
☆ ☆ ☆ ☆ ☆
पुरस्कार प्राप्त कविता
विषय – तितिक्षा
कवितेचा उत्सव
☆ ती चार दैवी मुले…☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆