मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 2 ☆ सौ. नीलम माणगावे

सौ. नीलम माणगावे

? आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 2 ? सौ. नीलम माणगावे ?

त्या आधी मला सांग, एका वर्षात दोन कादंबऱ्या लिहिल्यास, त्या अशा एकदम कशा काय सुचल्या?

एकदम कशा सुचतील? खूप दिवसापासून विषय मनात होते. मुद्दे सुद्धा लिहून ठेवले होते. वेळेअभावी लिहायचं राहून गेलं होतं. आता हाताशी भरपूर वेळ असल्यामुळे लिहून काढले एवढच..

आता सांग, लिहिण्याची सुरुवात कधीपासून झाली?

कदाचित तुला खोटं वाटेल पण वयाच्या 39 व्या वर्षी मी लिहायला सुरुवात केली. आणि आता माझी 62 पुस्तके प्रकाशित झाली. आताही तुला आश्चर्य वाटेल, एवढं सुचलं कसं? लिहिलस कधी? प्रकाशक कसे मिळत गेले? आणि हे सगळं लिहिलस का? लिहिण्यामागचा हेतू काय..?

बरोबर. मला हे सगळं विचारायचं होतं. आता सांग सविस्तर..

हो सांगते, वयाच्या 39 वर्षापर्यंत मी काही लिहू शकते हेच मला माहित नव्हतं. तशी शाळेत, कॉलेजमध्ये निबंध छान लिहायची.. निबंधाचं कौतुक व्हायचं, एवढंच. लग्नापर्यंत शालेय पुस्तक सोडून अवांतर वाचन काही नव्हतं. माझ्या घरी माहेरी पुस्तकच काय वर्तमान पेपर सुद्धा येत नव्हता. अवांतर वाचन सुरू झालं ते लग्नानंतर. लिहायला लागले ते त्यानंतर. त्याची पण एक गंमत आहे. गंमत म्हणजे, जयसिंगपुरात होणारे साहित्य संमेलन ऐकून ऐकून मी लिहायला लागले. म्हणजे साहित्य संमेलनातून निर्माण झालेली मी लेखिका आहे, हे सांगताना मला आनंद वाटतो. लग्नापर्यंत च्या आयुष्यात पुस्तकं वगैरे वाचली नव्हती. पण माणसं खूप वाचली होती. माणसं फक्त वाचलीच नाहीत तर ती अनुभवली आणि पचवली सुद्धा त्याचा उपयोग लिहिण्यासाठी झाला. आता, पचवली म्हणजे काय? असं तुला वाटेल.. थोडक्यात सांगते, माझ्या वडिलांनी .. माझ्या आईच्या लग्नाअगोदर.. म्हणजे माझी आई वडिलांची दुसरी बायको. तर, माझ्या आईच्या लग्नाअगोदर ची गोष्ट..  माझ्या वडिलांनी त्यांच्या सासूचा खून केला होता. ते सापडले. जेलमध्ये गेले. शिक्षा झाली… वगैरे. तत्कालीन राजाला मुलगा झाला म्हणून काही कैद्यांना सोडले. त्यात माझे वडील सुटले.. त्यानंतर त्यांचे दुसरे लग्न  झाले. दुसरी बायको म्हणजे माझी आई.. तिने तीन मुलीच देण्याचा गुन्हा केला.. आणि तिच्याबरोबर आम्हा बहिणींचीही  फरफट झाली.. खूप त्रास झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बंदानी खूप त्रास दिला.. लैंगिक शोषणा पर्यंतचा! माझ्या जाणत्या वयात या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा त्यातून मोकळं होण्यासाठी मी माझं आत्मकथन लिहिलं.. जसं घडलं तसं.. हे आत्मकथनाचे नाव! (मुंबई विद्यापीठाच्या बीए भाग 2 साठी हे आत्मकथन अभ्यासक्रमासाठी लावलेले आहे..)

माझ्या लेखनाला असा अनुभवातून आलेला आणि ग्रामीण जीवनाचा संबंध जिव्हाळ्याचा आहे.

कथा, कविता, कादंबरी, ललित,सामाजिक, वैचारिक.. वगैरे साहित्य प्रकारांमधून लेखन करत गेले. प्रकाशक भेटत गेले. त्यातून पुस्तके प्रकाशित झाली. अनेक पुरस्कार मिळाले. अभ्यासक्रमामध्ये कथा कवितांचा समावेश झाला.. वगैरे वगैरे

बापरे! अंगावर काटाच आला ऐकून. खरं लेखन अनुभवातून येतं म्हणतात, ते खरंच आहे..

खूप त्रास होतो गं. आजही समाजात बघताना माणसं अशी का वागतात? असा प्रश्न पडतो.. स्वातंत्र्योत्तर काळात माणसं शिकली पण शहाणी झाली का? विज्ञान शिकणारी माणसं विज्ञानवादी झाली का? विवेकी झाली का? याची उत्तरं तुलाही माहिती आहेत..

तुझं.. माजघरातील हुंदके.. असं एक पुस्तक आहे. त्याबद्दल सांग..

सांगते

क्रमशः …

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 1 ☆ सौ. नीलम माणगावे

सौ. नीलम माणगावे

☆ आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 1 ☆ सौ. नीलम माणगावे ☆ 

हाय नीलम,कशी आहेस?

कशी असणार? कोरोनाचा विळखा आवळत चाललाय. वर्षभरापासून हे चालूच आहे. त्यात लॉक डाऊन ची साखळी आहेच. कुठले का चर्यक्रम होत नाहीत. मैत्रिणी भेटत नाहीत. मित्रांशी संपर्क होत नाही… तसं ऑनलाईन सगळं चालू आहे. पण त्यात मजा नाही.

सगळं कधी संपेल असं झालंय..

मग तू असं का समजत नाहीस, की लेखनाच्या दृष्टीने ही एक सुवर्णसंधी आहे. त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. बरं, वर्षभरात काही नवीन लिहिलंस की नाही?

तू काय माझी मुलाखत घेत आहेस?

हवं तर तसं समज.. काय लिहिलंस नवीन?

लिहिलं ना, दोन कादंबऱ्या लिहिल्या. कोरोना संदर्भात एका लहान मुलीचे मनोगत लिहिले.

अरे व्वा! मग तर आनंद व्हायला हवा तुला. बरं, नाव काय कादंबऱ्यांचं?

एका कादंबरी आहे ‘भैरवायन’.. दुसरी आहे,’साईड इफेक्टस्’.. आणि बालसाहित्याचं नाव आहे,’ठकी, मी आणि कोरोना’..

नावं तर अर्थपूर्ण आहेत. कादंबऱ्या कुठल्या विषयाच्या आहेत?

दोन्ही कादंबऱ्या ग्रामीण आहेत. भैरवायन.. आहे ती, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज पर्यंतचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक होणारे बदल टिपणारी आहे. आणि साईड इफेक्टस्.. ही कादंबरी लैंगिक शोषणाचे साईड इफेक्टस् दाखवते. पण इथं लैंगिक शोषण पुरुषांनी केलेले नाही तर स्त्रियाच एका पुरुषा मागे लागतात. त्या का लागतात? याचा शोध आणि त्याचे होणारे दुष्परिणाम.. गावाला कसे भोगावे लागतात? याचं ते चित्रण आहे.

खूप वेगळा विषय आहे हा.. अशी कादंबरी वाचनात आलेली नाही.

तुझ्या वाचण्यात आली नसेल.. तसंही आपण सगळंच कुठे वाचतो?

तेही खरंच आहे म्हणा.. आता म साला सांग, लिहिण्याची सुरुवात कधी केलीस तू?

सांगायलाच हवं का?

हो. मला आवडेल ऐकायला.

बरं ऐक मग, सांगते…

क्रमशः …

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -16 – सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)

☆ जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग – 16 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी☆ 

(सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी)

(सुश्री शिल्पा मैंदर्गी के जीवन पर आधारित साप्ताहिक स्तम्भ “माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे” (“मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”) का ई-अभिव्यक्ति (मराठी) में सतत प्रकाशन हो रहा है। इस अविस्मरणीय एवं प्रेरणास्पद कार्य हेतु आदरणीया सौ. अंजली दिलीप गोखले जी का साधुवाद । वे सुश्री शिल्पा जी की वाणी को मराठी में लिपिबद्ध कर रहीं हैं और उसका  हिंदी भावानुवाद “मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”, सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी जी कर रहीं हैं। इस श्रंखला को आप प्रत्येक शनिवार पढ़ सकते हैं । )  

मेरी माता-पिताजी की कृपा मुझ पर कितनी है, यह आप सब जानते ही हैं। उनके मेरे पर उपकार कितने हैं उसे शब्द मैं नहीं बता सकती । मैं भी खुद को भाग्यशाली समझती हूँ, मुझे ऐसे माता-पिता मिले है।

मेरा जन्म होने के बाद दो ही महीने में मेरे मुंह पर मुस्कान की प्रतिक्रिया न आने के कारण मां के मन में चिंता की लकीर उठ गई।  उनको शक भी होने लगा और उन्हें कुछ अलग सा लग रहा था। उस वक्त दादी ने अच्छी तरह से जान लिया कि मुझमे आंखों की कुछ तकलीफ है। उनकी समझ में सब आ गया। दादी के कहने के बाद डॉक्टर की सलाह से मुझ पर इलाज शुरू हो गया। घर में मेरी बहुत देखभाल करने लगे।

मैं जैसे-जैसे बड़ी होने लगी, तब से माता-पिता जी को मालूम पड़ गया कि मैं कभी भी देख नहीं पाऊंगी, यही सच है। ऐसा नहीं सोच कर वह बताते थे मैं दृष्टिहीन हूँ, इसका अर्थ यह तो नहीं है की मैं कुछ भी नहीं कर पाऊंगी। भगवान ने उनको इतनी अच्छी बुद्धि दी थी। मुझ पर विश्वास कर तुम्हारी लड़की बुद्धि और शरीर के हर एक भाग का इस्तेमाल कर जग को जीत सकती है। मेरे माता-पिताजी ही मेरे ईश्वर है जिन्होंने कुछ कर दिखाने की हिम्मत दी और मुझे स्वावलंबन सिखाया। इसी के ही कारण में साधारण लड़की जैसी घूमने लगी। उसके साथ बुद्धि, मन, शरीर से भी तंदुरुस्त बनकर कुछ अच्छा सा करके दुनिया को दिखा दूंगी। माता-पिता जी ने मुझ में उम्मीद भर दी।

‘नृत्यांगना’ नाम से मेरी पहचान होने के बाद सभी जगह से मुझे कार्यक्रम का बुलावा आता था। ड्रेस अप करना, हेयर स्टाईल करना, अच्छा सा मेकअप करना, अच्छे से अलंकार पहनना, इतना ही नहीं मेरी मम्मी ब्यूटीशियन से भी अच्छा मेकअप करने लगी। बाहर से ब्यूटीशियन लाने की जरूरत नहीं पड़ी। आज तक हमारी यही रूटीन चल रही है।

जैसे मम्मी ने साथ दिया, वैसे ही पाठशाला की पढ़ाई में, नृत्य कला में मेरे पिताजी ने मुझे पूरा सहयोग दिया। मेरी पढ़ाई पर आंखों में तेल डाले जैसा ध्यान रखा। मुझे एक बात की याद अभी भी आती है। पिताजी की पाठशाला दोपहर १२ बजे से ५.३० तक थी। मेहनत से काम करना पड़ता था। पाठशाला में इंस्पेक्शन चालू था। मेरा नृत्य का क्लास ५ से ६ इस वक्त था। बीच का समय लेकर पापा मुझे क्लास छोड़ने आ गए। उस वक्त ही साहब को फाइल हाजिर करने का वक्त था, बहुत चिंता का काम था।

इसी तरह समाज के अन्य दिव्यांग लड़कों के माता-पिता जी के सामने मेरी मम्मी-पापाजी ने अच्छा आदर्श बना दिया। यही असलियत है। मुझ में चेतना भर दी। इसमें प्रशंसा की बात नहीं है फिर भी नामुमकिन नहीं है।

 

प्रस्तुति – सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी, पुणे 

मो ७०२८०२००३१

संपर्क – सुश्री शिल्पा मैंदर्गी,  दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 94 ☆ आत्मसाक्षात्कार – भाग -1 ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 94☆

☆ आत्मसाक्षात्कार – भाग -1 ☆ 

आम्ही कुलिनांच्या कन्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात अखिल भारतीय महिला दिनाच्या निमित्ताने साहित्यदीप संस्थेचं  कवयित्री  संमेलन होतं, सूत्रसंचालन कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी करत होती.. मृणालिनी प्रत्येक कवयित्री ची ओळख करून देताना ज्येष्ठ कवयित्रींच्या कवितेतील ओळींचा आधार घेऊन त्या कवयित्रीच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत होती.

मृणालिनीची निवेदनाची ही पद्धत खुपच छान  होती, ती कवितेविषयी न बोलता  कवयित्री विषयी बोलत होती…..माझ्या विषयी बोलताना  ती म्हणाली, प्रभा ताईंना पाहून मला पद्मा गोळेंच्या ओळी  आठवतात, “आम्ही कुलिनांच्या कन्या, चाफेकळ्या पानाआड…….”

मी सुखावले आणि आयुष्याचं  सिंहावलोकन करू लागले….

माझा जन्म सधन शेतकरी-बागाईतदार कुटुंबातला शहाण्णव कुळी मराठा घराणं, आजोबांची पंचक्रोशीत पत प्रतिष्ठा होती. वडील वर्षानुवर्षे गावचे पोलिस पाटील होते. खरंतर आम्ही नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या वडनेर या गावचे वतनदार पण आजोबांची बहिण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या पिंपरी -वाघाळे या गावातील सरदार पवार यांची पत्नी, सरदार पवार देवास(म.प्र.) येथे वास्तव्य करून होते पण पतिनिधनानंतर आजोबांची बहिण (आम्ही त्यांना मासाहेब म्हणत असू.) त्या त्यांच्या वतनाच्या जमीनी असलेल्या वाघाळे -पिंपरी या गावात आल्या, पवारांचे मामा म्हणून सगळे गाव आजोबांना मामा म्हणत असे. बहिणीच्या गावला आजोबांनी आपली कर्मभूमी मानली, तिथे स्वकष्टाने शेकडो एकर जमीन खरेदी करून तिथे फळांच्या बागा लावल्या. माझा जन्म झाला तो काळ खुप वैभवशाली, ऐश्वर्यसंपन्न काळ होता. आजोबांच्या तीन बहिणी देवास, बडोदा, सूरत येथे राजघराण्यातल्या सूना , माझ्या दोन आत्याही देवास व बडोदा येथील संस्थानिकांच्या घरातच नांदत होत्या.

जमीन जुमला, गाई म्हशी, घोडे, मोठा दगडीवाडा, नोकर चाकर अशा सरंजामशाही वातावरणातला माझा जन्म !त्या गावातला आमचा रूबाब काही वेगळाच होता….पण ते एक लहान  खेडेगाव असल्यामुळे चौथी पर्यंतच शाळा होती म्हणून आम्हा मुलांच्या शिक्षणासाठी माझी  आई माझ्या माँटेसरी पासून पुण्यात आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन  बि-हाड करून राहिली होती.

आम्ही सुट्टीत गावाकडे जात असू, आमच्या वाड्याच्या शेजारी  एक गुजराती कुटुंब रहात होतं, त्यांचं किराणा मालाचं छोटसं दुकान होतं, त्या कुटुंबातल्या चंपा आणि शांतू या मुली वयाने माझ्या पेक्षा मोठ्या होत्या पण मी त्यांच्या घरी जात असे आणि त्या हंड्यावर हंडे घेऊन पाणी आणायला विहिरीवर जात त्याचं मला खुप कौतुक वाटत असे. त्या ओढ्यावर कपडे धुवायला चालल्या की मीही त्यांच्या बरोबर ओढ्यावर जाऊन पाण्यात खेळत असे, एकदा चंपा, शांतू बरोबर ओढ्यावर गेले असताना आमची मोलकरीण कमल मला बोलवायला आली, घरी आल्यावर आजीने समज दिली, “त्या चंपा शांतू बरोबर जात जाऊ नको, गावातले लोक नावं ठेवतील, मोठ्या घरची पोरगी ओढ्यावर हिंडती!”

मृणालिनी कानिटकर म्हटल्या प्रमाणेच, मी जन्माने कुलिनांच्या घरातली कन्या होते हे नक्की!

…….त्याचे फायदे तोटेही अनुभवले

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसाक्षात्कार – डॉ. श्रीमती तारा भावाळकर – भाग २ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

डॉ. ताराबाई भावाळकर

 ☆ आत्मसाक्षात्कार – डॉ. ताराबाई भावाळकर – भाग २ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

श्रीमती उज्ज्वला केळकर

तारा –म्हणजे काय ताराबाई, जरा उलगडून सांगा ना!

ताराबाईरूढार्थाने शिक्षित माणसं म्हणजे लिहिता-वाचता येणारी माणसं, असं म्हंटलं जातं. थोडक्यात काय, तर साक्षरता म्हणजे शिक्षण असा अनेकांच्या गैरसमज असतो आणि शिक्षणाने शहाणपण येतं, असंही बर्‍याच जणांना वाटतं. अनक्षरांना ही माणसं आडाणी समजतात. ताराबाई त्यांना आडाणी म्हणत नाहीत. त्या त्यांना अनक्षर म्हणतात. त्यांना अक्षर ओळख नसली, तरी शहाणपण असतं. म्हणूनच त्यांना आडाणी म्हणणं ताराबाईंना कधीच मंजूर नव्हतं. त्यांनी लहानपणापासून ज्या अनक्षर बायका पाहिल्या, ग्रामीण भागातल्या पाहिल्या, आस-पासच्या पाहिल्या, कुटुंबातल्या पाहिल्या, त्या सगळ्यांकडे, तुम्ही ज्याला आत्मभान म्हणता ते होतेच. आत्मजाणीव होती, आहे आणि असणार आहे. ज्याला तुम्ही आज-काल अस्मिता म्हणता तीही लोकपरंपरेमध्ये आहे आणि त्याचे पुरावे म्हणून लोकपरंपरेतील कथा, गीते, उखाणे-आहाणे, ओव्या, अगदी शिव्यासुद्धा…. याच्यामध्ये दिसतात. अन्यायाची जाणीव आणि प्रतिकार करण्याची इच्छा, विद्रोह, हे सगळे, जे स्त्रीवादामध्ये अपेक्षित आहे, ते लोकसाहित्यात ताराबाईंना सुरुवातीपासूनच जाणवत आले आहे. कारण व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होणं, हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे, असं ताराबाईंचं मत आहे. पदव्यांची शेपटं मिळवणं म्हणजे शिक्षण नव्हे, असं बर्‍याचशा पदव्या मिळवल्यानंतर ताराबाईंना वाटतं. शिक्षण क्षेत्रात -४५-४७ वर्षं काम केल्यानंतर त्यांचं हे मत ठाम झालं आहे. लोकपरंपरा ही शहाण्यांची  परंपरा आहे. त्या अनक्षर स्त्रियांना, व्यवस्थेबद्दलचे प्रश्न निर्माण होत होते. त्याची उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते साक्षर नसतील, पण शहाणे आहेत. ताराबाई हेच लिहीत आल्या.  तुम्ही त्याला स्त्रीवादी म्हणा, किंवा काहीही म्हणा. नाटकाबद्दल लिहायचं, तरी त्यातनं त्यांना स्त्रीच दिसायला लागली. लोकसाहित्यातील स्त्री तर त्यांनी अनेक प्रकारांनी पाहिली. कथा-गीतातूनच नाही, तर चाली-रिती, व्रत-वैकल्ये, परंपरा या सगळ्यामध्ये स्त्रीला काय म्हणायचे आहे, याचा शोध ताराबाई सातत्याने घेत आलेल्या आहेत.

स्त्रीचे चित्रण करत असताना संस्कृतीमधून, कुठल्याही संस्कृतीमधून, सामान्यपणे मोठमोठ्या  महान ग्रंथात कुणी काय म्हंटलय, याबद्दल लोक बोलतात.  वेद, रामायण, महाभारत यात काय म्हंटलय, याबद्दल लोक बोलतात.  पण हे ग्रंथ लिहिणारे कोण? पुरुषच. म्हणजे पुरूषांना स्त्री जशी असावी, असं वाटत होतं, तशी त्यांनी ती चित्रित केली आणि ती तशीच आहे, असं गृहीत धरून पिढ्या न पिढ्या, ती गोष्ट बायकांच्या डोक्यावर मारत आले. परिणाम असा झाला की शिकल्या सवरलेल्या साक्षर बायकासुद्धा असंच समजायला लागल्या. वेदात असं म्हंटलयं, रामायणात तसं म्हंटलय, असंच त्याही बोलू लागल्या.

बाईला स्वत:बद्दल काय म्हणायचय हे ताराबाईंना फक्त लोकसाहित्यातच दिसतं. तिथे ती स्वत:च्या मुखाने बोलते. स्वत:चा विचार मांडते. स्वत:च्या भावना व्यक्त करते. ती दुसर्‍याचं काही उसनं घेत नाही. म्हणूनच बाईला कुणी विचारलं नाही की ‘बाई ग तुला काय वाटतं? पुरुषांनी परस्पर ठरवून टाकलं, बाईला असं… असं… वाटतं आणि रामायण, महाभारतात लिहून टाकलं. त्यामुळे ज्याला आपण स्त्रियांबद्दल एकाकारलेला विचार म्हणतो, तो आलेला आहे. ताराबाईंना हे सगळं नामंजूर होतं. त्यामुळे त्या पद्धतीने त्या लिहीत आल्या. लोकसंस्कृतीमधली अशी जी स्त्री आहे, सर्वसामान्य स्त्री…. तिच्याबद्दल त्या लिहीत आल्या.

ताराआता लोकसंस्कृतीत, ज्या स्त्रियांच्या ओव्या, उखाणे वगैरे आहेत, त्याच्यामध्ये पुरुष नातेवाईकांचं, म्हणजे बाप, भाऊ, नवरा, मुलगा यांचं कौतुक केलेलं दिसतंच ना?

ताराबाईहो ते दिसतंच! पण ज्यावेळी बाप, भाऊ, नवरा, मुलगा अपमानास्पद वागणूक देतो, पुरुषी वर्चस्व दाखवतो, तेव्हा तेव्हा तिने त्याचा निषेध केला आहे. विशेषत: ओव्यांमधून केला आहे. उखाण्यांमधून, म्हणीतून केला आहे.

आमचे लोकसाहित्याचे पुरुष संशोधकही असे लबाड आहेत, की  या बाईची ही दुसरी बाजू, तिने केलेला निषेध, ते काही लिहीत नाहीत. शिक्षित लोकांचा असा समज आहे की बाईला सासरचेच तेवढे त्रास देतात. नवराच त्रास देतो पण प्रत्यक्षात त्यांच्या ओव्यातून असं दिसतं की बापही त्रास देतो. भाऊही त्रास देतो. मुलगाही त्रास देतो. जुन्या काळात सवतीवर मुलगी दिली जायची. आता ती मुलगी काय स्वत: उठून गेली असेल का? बापच देणार. अशा बापाचा निषेध करत ती म्हणते, ’बाप विकून झाला वाणी.’ ताराबाईंना वाटतं, नणंद – भावजय यांच्यात वीष कालवणारी पुरुषप्रधान व्यवस्था आहे, हे त्या आमच्या आडाणी म्हंटल्या जाणार्‍या बाईला कळलेलं होतं.

सांगायचं तात्पर्य असं की  ताराबाई एकातून दुसर्‍यात वगैरे गेल्या नाहीत. ही सगळी व्यामिश्रता आहे. ही व्यामिश्रता जगण्यात असते आणि लोकसाहित्य हे जगण्यातून येतं. जसं जगणं, तसं ते साहित्य असतं. त्यात कृत्रिमता नसते. प्रत्यक्ष जे अनुभवलं आहे, ते त्या स्त्रिया, ओव्यातून, कथातून, म्हणी-उखाण्यातून बोलत आलेल्या आहेत.

तारा –  याशिवाय ताराबाईंनी आणखी काही लिहिलय की नाही?

ताराबाई- लिहिलय.

क्रमश  ….

डॉ. ताराबाई भावाळकर

संपर्क – 3, ‘स्नेहदीप,’ डॉ.  आंबेडकर रास्ता , सांगली 416416 दूरभाष – 0233 2373326 भ्रमणध्वनी – 9881063099

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसाक्षात्कार – डॉ. श्रीमती तारा भावाळकर – भाग १ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

डॉ. श्रीमती तारा भावाळकर

संक्षिप्त परिचय

जन्म – 1 एप्रिल 1939

एम.ए. पी एच.डी. पुणे विद्यापीठ, हिन्दी पंडीत, अनुवाद पंडीत

शालांत शिक्षणानंतर सर्व शिक्षण बहिस्थ पद्धतीने. नोकरी करत.

विशेष अभिरुची – नाटक, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लेखन, भाषण, दिग्दर्शन, अभिनय , समीक्षा, संशोधन, अनेक चर्चासत्रातून सहभाग, अनेक भाषणे, राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावर शोधांनिबंध सादर. लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा हे नवे संशोधन लेख, समीक्षा, संशोधन, कथा, व्यक्तिचित्रे इ. विविध विषयांवर 36 च्या वर पुस्तके प्रकाशित

पुरस्कार – काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कारासह 32 च्या वर पुरस्कार

अध्यापन हा व्यवसाय.  सध्यानिवृत्त

संपर्क – 3, ‘स्नेहदीप,’ डॉ.  आंबेडकर रास्ता , सांगली 416416 दूरभाष – 0233 2373326 भ्रमणध्वनी – 9881063099

श्रीमती उज्ज्वला केळकर

 ☆ आत्मसाक्षात्कार – डॉ. ताराबाई भावाळकर – भाग १ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना! डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने कलमक्षेप केला आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या.

  – उज्ज्वला केळकर 

काय आहे, मीच माझी मुलाखत घ्यायची म्हणजे… आपण बोलायला लागलं की आत्मप्रौढी येते पण ७५ वय ओलांडल्यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे वानप्रस्थ सुरू होतो. माझा वानप्रस्थ सुरू होऊनसुद्धा आता ७ वर्षे झाली. हा काल आहे माझ्यातली ‘मी’ संपवायचा. विनोबाजी स्वत:ला तृतीय पुरुषी संबोधत असत. म्हणजे, विनोबा असं म्हणतो…. विनोबा तसं म्हणतो. तसंच आज मला ताराबाई या रूढ नावाने ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीला काही प्रश्न विचारायचे आहेत. अपेक्षा अशी ताराबाई प्रामाणिक उत्तरे देतील.

तारा – ताराबाई तुम्हाला लेखक बिखक म्हणून म्हणून ओळखतात. म्हणून त्यांनी हे मुलाखतीचं प्रयोजन मांडलं. तर असं काय लिहिलंत हो तुम्ही?

ताराबाई – १९७५ पासून म्हणजे वयाच्या ३४व्या वर्षापासून वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत एकूण ३५-४० पुस्तके ताराबाईंच्या नावावर आहेत.

तारा – लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून लोक तुम्हाला ओळखतात. सगळं लेखन याच विषयावर आहे का तुमचं?

ताराबाई – नाही. नाही. ताराबाईंची पहिली अभिरुची आहे नाटक. सुरुवातीचं प्रकाशित झालेलं पुस्तक एक एकांकिकाच आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली. पीएच. डी. चा संशोधनाचा विषय नाटकचं आहे. त्यापूर्वीही नाट्यविषयक  दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. ‘यक्षगान आणि मराठी रंगभूमी वगैरे…

नाट्याभिनय ही मूळची आवड. हौशी रंगभूमीवर १४ वर्षे विविध भूमिका केल्या. दरवर्षी वैयक्तिक अभिनयाचा पुरस्कारही मिळवला. १९७५ साली एका भूमिकेसाठी राज्यनाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपदकही  मिळाले. तोपर्यंत नाट्याचा आणि नाटकाचा संस्थात्मक अनुभव, दिग्दर्शन वगैरे येत गेलं. त्यानंतर मात्र रंगमंचावरील अभिनय सोडला आणि संशोधन सुरू केलं. त्यावेळी इतरांना संधी द्यावी, असा ताराबाईंचा हेतू होता. शिवाय, नोकरी आणि त्यातल्या अडचणी याही होत्याच.

तारा – बरं! तुमच्या नाट्यविषयक पुस्तकांसंबधी जरा विस्ताराने सांगाल का?

ताराबाई – काय आहे, ताराबाईंचे वर्गात जाऊन घेतलेले शिक्षण हे केवळ शालेय शिक्षणापुरतेच मर्यादित होते. नंतर वयाच्या १८ वर्षापासून ते ६० वर्षापरायांत, म्हणजे ४२ वर्षे त्यांनी नोकरी करत करतच परीक्षा दिल्या. शिकण्यासाठी महाविद्यालयात त्या कधीच गेल्या नाहीत. महाविद्यालयात त्या गेल्या, ते एकदम शिकवायलाच. मग तिथे नाट्यविषयक संशोधन हे एक प्रकरण आलं. त्यावेळी नाट्यविषयावर एक प्रबंध लिहिला, तो म्हणजे,’ मराठी पौराणिक नाटकाची जडण घडण – प्रारंभ ते १९२०’॰  शिकायला एकही दिवस महाविद्यालयात न जाणार्‍या ताराबाईंना, पुणे विद्यापीठात उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला. पुढे त्या लिखित प्रबंधाचं पुस्तक झालं. त्याचं नाव ‘मिथक आणि नाटक’. त्यानंतर लोकनागर रंगभूमी, मराठी नाटक वाटा आणि वळणे, नाट्याचार्य खाडीलकरांचे चरित्र वगैरे नाट्यविषयक पुस्तके झाली. लोकनागर रंगभूमी या विषयावर पुणे विध्यापीठात रानडे व्याख्यानमालेत व्याख्यानेही झाली.

तारा – हे सगळं नाटकाविषयी झालं, पण मग लोकसाहित्याकडे कशा गेलात?

ताराबाई – ताराबाई गेल्या-बिल्या नाहीत. त्या त्याच्यात होत्याच. त्या लोकसंस्कृतीतच जन्मल्या. लोकसंस्कृतीतच वाढल्या. त्याचे अनुभव अबोधपणे मनाच्या तळाशी कुठे तरी साचले असावेत. त्यात मग, लोकसाहित्य’ हा विषय महाविद्यालयात शिकवायची वेळ आली. मग तात्विक अभ्यास करायला सुरुवात झाली. त्याच्यातच पुढे अंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्ष नावाची भानगड आली. तेव्हा मग लोकपरंपरेतील जी स्त्री आहे, तिच्यावबद्दल काही तरी लिहावसं वाटलं.

तारा –म्हणजे ताराबाई तुम्ही एकातून दुसरीकडे भरकटत गेलात म्हणा की! एकीकडे तुम्ही स्वत:ला स्त्रीवादी म्हणतात, तिकडे गेलात, नाटकात पण गेलात आणि हे नंतर लोकसाहित्य.

ताराबाई – काय आहे ताराबाई अखंड भरकटतच राहिल्या आहेत. एकातून दुसरं असं काहीच नाही. एकाच वेळेला अनेक विषय आणि विचारांचे गुंते ताराबाईंच्या डोक्यात असतात. त्यांचं परस्पर अभिसरण, आवक—जावक चालू असते. त्यामुळे अमूक एक विषय खुंट्यासारखा घट्ट धरला. त्यावर लेखन केलं, पुस्तक तयार झालं, असं काही ताराबाईंच्या बाबतीत झालं नाही. त्यांचं नाट्यविषयक लेखन चालू असतं, त्याचवेळी लोकसाहित्यावर लेखन चालू असतं, त्याचवेळी स्त्रीविषयक एखादा विचार डोक्यात आला की त्यावर लेखन सुरू होतं. एकाच वेळेला अनेक विषय डोक्यात असतात आणि लेखनामध्येही असतात. त्यामुळे एकातून दुसरं वगैरे काही होत नाही.

नाटकाचा अभ्यास करताना, लोकरंगभूमीचा विचार करणं अपरिहार्य होतं. मग त्याच्यातच लोकपरंपरेतील स्त्री आणि नंतर ७५ मध्ये आलेला स्त्रीवाद ताराबाईंना लोकसाहित्यातही जाणवायला लागला.

तारा – म्हणजे काय ताराबाई, जरा उलगडून सांगा ना!

क्रमश  ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -15 – सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)

☆ जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग – 15 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी☆ 

(सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी)

(सुश्री शिल्पा मैंदर्गी के जीवन पर आधारित साप्ताहिक स्तम्भ “माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे” (“मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”) का ई-अभिव्यक्ति (मराठी) में सतत प्रकाशन हो रहा है। इस अविस्मरणीय एवं प्रेरणास्पद कार्य हेतु आदरणीया सौ. अंजली दिलीप गोखले जी का साधुवाद । वे सुश्री शिल्पा जी की वाणी को मराठी में लिपिबद्ध कर रहीं हैं और उसका  हिंदी भावानुवाद “मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”, सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी जी कर रहीं हैं। इस श्रंखला को आप प्रत्येक शनिवार पढ़ सकते हैं । )  

मेरी नृत्य की यह यात्रा शुरू थी। उसमें अनेक कठिनाइयों का सामना करना पड़ रहा था। उसी वक्त मेरे आयुष्य में कुछ अच्छी घटनाएं भी हो रही थी। इस मधुर और मनोहर यादों में मुझे समझने वाले दर्शकों का भी सहयोग मिला था। इन सब की यादों की माला में मेरी ताई, गोखले चाची, श्रद्धा, मम्मी-पापा, टी.म.वी. की अनघा जोशि मॅडम, मेरे भाई बहन, मेरे काम में मदद करने वाली मेरी प्यारी सहेलियां, रिक्षा चलाने वाले चाचा और दर्शक भी थे।

ताई की बहुत मिठास याद मुझे बताने का मन हो रहा है। नृत्य सीखने से पहले स्तर पर रहने के बाद बहुत बरस के बाद कौन सा चित्र देखने को मिलेगा यह मालूम नहीं था। समाज की प्रतिक्रिया कैसी होगी यह भी मालूम नहीं था। नृत्य शुरू रहेगा या नहीं ऐसे द्विधा मनःस्थिति में रहती थी। मुझे अचानक कहा गया कि दीपावली के बाद ‘सुचिता चाफेकर’ निर्मित ‘कलावर्धिनी’ की तरफ से होने वाली नृत्यांगना कार्यक्रम में तुझे ‘तीश्र अलारूप’ याने नृत्य का पहला पाठ पेश करना है, पुना मे ‘मुक्तांगण’ हॉल में, सुनकर मैं सोच में पड़ गई। क्योंकि खुद ताई ने पुणे के कार्यक्रम के लिए मेरा नाम दिया था। पुणे में मेरा कोई रिश्तेदार नहीं था। दीदी मुझे अपने मायके लेकर गई। उधर खाना करके आराम करने के बाद हम हॉल में आ गए। मैं सज-धज के मेकअप रूम में तैयार होकर बैठी थी। बाहर से इतने भीड़ से दीदी आगे आ गई। उन्होंने मुझे टेबल पर बिठाया और खुद नीचे बैठकर मेरे हाथ और पांवों को आलता लगाया। यह मेरे जिंदगी का बहुत बड़ा सम्मान था।

मेरे नृत्य का कार्यक्रम बहुत रंग में आया था और खुद सुचेता चाफेकर और पुणे के दर्शक मेरे पीठ थपथपाकर प्रशंसा करने लगे, मेरी तारीफ करने लगे। वह दिन मेरे लिए अविस्मरणीय है।

वैसे ही दोपहर की कड़ी धूप में अपना सब काम छोड़कर, संसार की महत्व का काम बाजू में रखकर तीन बजे धूप में मेरी एम.ए. की पढ़ाई करने के लिए तैयार करवाने वाली मेरी गोखले चाची को इस जीवन में कभी भी भूल नहीं पाती।

खुद की कॉलेज की पढ़ाई करते करते मेरे लिए एम.ए. की रायटर मन से हंसते-खेलते मुझे साथ देने वाली मेरी सहेली, मेकअपमेन, श्रद्धा म्हसकर, मेरे अपूर्वाई की सहेली बन गई मेरी भाग्य से।

टि.म.वी की अनघा मैडम ने मुझे जो चाहे मदद की थी। उसी के साथ ही मेरी दूसरी सहेली ‘सविता शिंदे’ मेरी जिंदगी के अधिक करीब आ गई। मुझे घूमने को लेकर जाकर मेरे साथ अच्छी अच्छी बातें करते करते हम एक दूसरों की कठिनाईयां समझकर दूर करते थे।

जब हमारे घर से क्लास तक छोड़ने कोई नहीं होते थे तो काॅर्नर के रिक्षा वाले चाचा मेरे पापा जी को कहते थे कि हम शिल्पा जी को क्लास तक छोड़ कर फिर वापस लेकर घर छोड़ देंगे। पिताजी लोगों की परख करके ही मुझे उनके साथ जाने को कहते थे।

मेरे मन में ऐसी सोच आती है, सच में मुझे आंखें नहीं होती तो भी बहुत सी आंखों ने मुझे सहारा दिया है। जिसकी वजह से मैं अनेक आंखों से दुनिया देख रही हूँ, सुबह देख रही हूँ, खुशियाँ मना रही हूँ।

 

प्रस्तुति – सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी, पुणे 

मो ७०२८०२००३१

संपर्क – सुश्री शिल्पा मैंदर्गी,  दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -14 – सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी

सुश्री शिल्पा मैंदर्गी 

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)

☆ जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग – 14 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी☆ 

(सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी)

(सुश्री शिल्पा मैंदर्गी  के जीवन पर आधारित साप्ताहिक स्तम्भ “माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे” (“मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”) का ई-अभिव्यक्ति (मराठी) में सतत प्रकाशन हो रहा है। इस अविस्मरणीय एवं प्रेरणास्पद कार्य हेतु आदरणीया सौ. अंजली दिलीप गोखले जी का साधुवाद । वे सुश्री शिल्पा जी की वाणी को मराठी में लिपिबद्ध कर रहीं हैं और उसका  हिंदी भावानुवाद “मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”, सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी जी कर रहीं हैं। इस श्रंखला को आप प्रत्येक शनिवार पढ़ सकते हैं । )  

इतने साल के अथक परिश्रम, तपश्चर्या के बाद जिस सुवर्ण काल की राह देखती थी, वही वक्त आज मेरे सपने में आ गया है। मैंने भरतनाट्यम जैसे कठिन नृत्य प्रकार में एम.ए. की पदवी संपादन करके ‘मास्टर्स’ की उपाधि  प्राप्त की थी। यही क्षण मेरे माता-पिता जी, घर के सभी लोग, गोखले चाची, श्रद्धा और मेरी अनेक सहेलियां, सबके लिए हमेशा के लिए ध्यान में रखने का क्षण था। आनंद का समय था, सफलता का क्षण था।

एम.ए की पदवी प्राप्त करने के बाद मेरा व्यक्तित्व बदल गया। सच तो यह है कि- इस अवस्था में परिस्थिति से जूझते जूझते घर के कोने में बैठ जाती थी। माता-पिता जी की हमेशा की चिंता बन कर रह जाती थी। फिर भी इस आफत से दूर जाकर मैंने यशस्विता प्राप्त कर ली थी।

बहुत पाठशालाओं, महिला मंडल, रोटरॅक्ट क्लब, लायन्स क्लब से मुझे नृत्य के कार्यक्रमों का बुलावा आता था। समाज में मेरी पहचान को ‘अंध शिल्पा’ न रहकर ‘नृत्यांगना’ नाम से पुकारा जाता था। मेरे रास्ते में भाग्य से कलाकार का आयुष्य आ गया। उसे पहचाना जाने लगा।

हमेशा कार्यक्रम, ड्रेसअप, मेकअप, हेयर स्टाइल, अलंकार पहनना, पांव में घुँघरू बांधना, कार्यक्रम स्थल पर वक्त पर पहुंचना, इसमें मुझे बहुत खुशी मिलती थी। घुंघरू के मधुर मंजुळ नाद से मुझे जीवन का अनोखा संगीत प्राप्त हुआ। तालियों की आवाज, अभिप्राय, लोगों की मेरे पीठ पर अभिमान से थपथपाई हुई आवाज, लोगों ने मेरे रंगमंच से नीचे उतरते ही प्रसन्नता से हाथ में हाथ लेकर मुझे ऊंचाई पर बिठाना, इन सब बातों से मैं हर्षित हो गई। मेरे जीवन को बहुत ऊंचाई पर ले गए। मेरे गौरव के कारण मां और पिताजी के चेहरे पर खुशियां, समाधान, शांति दिखाई देती थी।

भरतनाट्यम में एम.ए. पदवी प्राप्त करना मेरे लिए और ताई की तपश्चर्या का लंबा काल था, प्रवास था। उसकी फलश्रुति के रूप में पदवी का सुंदर सुहाना फल मिला था। इस आनंद को प्रकट करने के लिए माताजी पिताजी ने कुटुंब उत्सव करने का तय किया। वह दिन मेरे लिए ‘न भूतो न भविष्यति’ ऐसा ही था। इस कार्यक्रम में मेरे सारे परिवारजन, घर के लोग, आपटे कुटुंब,  सुपरिचित सब लोगों को निमंत्रित किया था। इन सब लोगों के सामने मैंने मेरी कला भी सादर की थी, सभी लोग नृत्य का आनंद ले रहे थे।

प्रस्तुति – सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी, पुणे 

मो ७०२८०२००३१

संपर्क – सुश्री शिल्पा मैंदर्गी,  दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -13 – सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी

सुश्री शिल्पा मैंदर्गी 

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)

☆ जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग – 13 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी☆ 

(सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी)

(सुश्री शिल्पा मैंदर्गी  के जीवन पर आधारित साप्ताहिक स्तम्भ “माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे” (“मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”) का ई-अभिव्यक्ति (मराठी) में सतत प्रकाशन हो रहा है। इस अविस्मरणीय एवं प्रेरणास्पद कार्य हेतु आदरणीया सौ. अंजली दिलीप गोखले जी का साधुवाद । वे सुश्री शिल्पा जी की वाणी को मराठी में लिपिबद्ध कर रहीं हैं और उसका  हिंदी भावानुवाद “मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”, सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी जी कर रहीं हैं। इस श्रंखला को आप प्रत्येक शनिवार पढ़ सकते हैं । )  

प्रात्यक्षिक इम्तिहान की मेरी तैयारी जोर से चल रही थी। मेरे मन में जो भय था, वह भी पूरी तरह से चला गया था। कब परीक्षा लेने के लिए अध्यापक आयेंगे और मेरा  इम्तिहान लेंगे इसकी मुझे प्रतीक्षा थी। मन में परीक्षा का भय जरूर था। अब तक पूरी दृष्टि जाने के बाद चौथी कक्षा से लेकर बी.ए. तक की परीक्षा में पिछले साल राइटर की मदद से यशस्विता के साथ संपन्न की थी। अब तो एम.ए. की परीक्षा की पढ़ाई उच्चतर की थी। उसके लिए मुझे संदर्भ ग्रंथ को पढ़ना जरूरी था। हर रोज गोखले चाची के साथ जोर से पढ़ना शुरू था। इसके लिए हर रोज दोपहर ३:०० से ५:०० बजे तक जोर से पढ़ना शुरू था। तत्वज्ञान की बड़ी-बड़ी किताबें पढ़ना, सुनना, उसका अर्थ, उसके कठिन नाम और संकल्पना, जटिलता कुछ समझ में नहीं आता था। चाची और मैं दोनों बहुत हंसते थे, फिर भी पढ़ना नेकी से शुरू था। ऐसी पेचीदा पढ़ाई के वक्त कभी-कभी मम्मी तो कभी-कभी पिताजी इलायची वाली चाय बना कर लाते थे, कभी अदरक वाला शरबत भी बना कर लाते थे और हमारी खुशियां बढाते थे। गोखले चाची जब पढ़ाती थी तब मैं टेप रेकॉर्डर पर उसकी कैसेट बना कर रखती थी। जब मुझे वक्त मिलेगा तब मैं वह सुनकर मेरी मस्तिष्क में जमा करके सेव करके रखती थी। इसी प्रकार सभी विषय की मेरी पढ़ाई जोर से आगे बढ़ रही थी।

टी.म.वी. विद्यापीठ से मैं परीक्षा देती थी उनका भी मुझे बहुत बड़ा सहयोग मिलता था। पेपर में आने वाले सवालों का अंदाजा लेने के लिए मैं फोन करके पिछले सालों की परीक्षा के पेपर मंगवा लेती थी। उन्होंने भी अच्छी तरह से मुझे सहयोग दिया था। थोड़ी देर हो गई तो मेरा फोन बंद हो गया ऐसा समझ लेना चाहिए। विद्यापीठ के अध्यापक भी मेरी आवाज पहचान गए थे। मैं पूरी अंध होकर भी फोन करती थी उसका उनको अभिमान था। मुझे मदद करने के लिए वह तैयार रहते थे। मुझे प्रात्यक्षिक परीक्षा देने के लिए राइटर को पहले ही तैयार करके रखना पड़ता था। मुझे मेरा राइटर ऐसा चाहिए था, जिसकी लेखनी और अक्षर अच्छी हो, उसने मैंने कहने के तुरंत ही जल्दी जल्दी लिखना चाहिए। जो उम्र से मुझसे और शिक्षा से छोटी हो। भगवान के कृपा से “श्रद्धा म्हसकर” नाम की लड़की मुझे मिली। मेरी अच्छी सहेली भी बन गई। प्रभु की कृपा से मेरे पेपर मेरे मन में जैसा चाहिए था उसी तरह अच्छी तरह से लिखे थे। पेपर लिखना अत्यंत कठिन था। हॉल में, मैं और श्रद्धा दोनों ही रहते थे और राइटर हमारे पिछले बेंच पर बैठते थे। मैं जो बताती हूं, हर एक शब्द वैसे का वैसा  लिखती थी या नहीं,  दूसरा कुछ नहीं पड़ रहा है,  इस पर अध्यापक कड़ी नजर रखते थे। इसी तरह मेरी प्रात्यक्षिक और पेपर लिखने की परीक्षा अच्छी तरह से संपन्न हुई।

प्रस्तुति – सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी, पुणे 

मो ७०२८०२००३१

संपर्क – सुश्री शिल्पा मैंदर्गी,  दूरभाष ०२३३ २२२५२७५

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’…. स्व. शांतिरानी पॉल ☆ श्री अजीत सिंह, पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन

श्री अजीत सिंह

(हमारे आग्रह पर श्री अजीत सिंह जी (पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन) हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए विचारणीय आलेख, वार्ताएं, संस्मरण साझा करते रहते हैं।  इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। आज  श्री अजीत सिंह जी द्वारा प्रस्तुत है ई-अभिव्यक्ति के जीवन-यात्रा स्तम्भ के अंतर्गत श्रद्धांजलि स्वरुप एक प्रेरक प्रसंग –  ‘’हत्थ खिच्च के रखीं पुतर’…. स्व. शांतिरानी पॉल’। हम आपकी अनुभवी कलम से ऐसे ही आलेख समय-समय पर साझा करते रहेंगे।)

श्रद्धांजलि
☆ जीवन यात्रा ☆ ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’…. स्व. शांतिरानी पॉल ☆

वे चली गईं यह कहकर…. “हत्थ खिच्च के रखीं पुतर”!

शांतिरानी पॉल का आशीर्वचन  हमेशा एक ही होता था, “हत्थ खिच्च के रखीं पुतर” यानि खर्चा संभल के करना।

जीवन में भारी उतार चढ़ाव देख चुकी वे अक्सर कहती थीं, “मुसीबतों को ज़्यादा याद नहीं करना चाहिए, नेमतों को याद रखो, और सबसे बड़ी बात यह कि किफायत से जीवन जीओ। बुरे वक़्त में सबसे पहले रुपया पैसा ही काम आता है। वक़्त कभी भी बदल सकता है”।

अपने पीछे एक भरा पूरा खुशहाल परिवार छोड़ 94-वर्ष  की आयु में वे गत दिवस अनन्त में विलीन हो गईं।  उम्र के हिसाब से वे अच्छी सेहत की मालिक थीं और  खानपान, टेलीविजन और क्रिकेट का मज़ा लेते हुए चिंतामुक्त मस्ती भरा जीवन बिता रही थीं पर 1947 के भारत-पाकिस्तान विभाजन के बाद उन्होंने बड़ा ही कष्टदायक जीवन देखा था।

विभाजन के वक़्त 6 महीने के पुत्र को लेकर लायलपुर से परिवार के साथ निकली शांतिरानी शिमला, हांसी और लुधियाना होते हुए आखिर हिसार में आकर बसी थी।

“पाकिस्तान से परिवार तो सही सलामत भारत आ गया था क्योंकि हम जुलाई 1947 में दंगे शुरू होने के तुरंत बाद ही निकल आए थे। सामान भी ट्रेन में बुक कराया था पर जब वो भारत पहुंचा तो ट्रकों और बोरियों में ईंट और पत्थर भरे मिले। कुछ गहने साथ ला सके थे, वहीं काम आए । शिमला में ननद के परिवार ने बड़ी मदद की, उन्हीं के कपड़े पहन कर 6 महीने गुजारे, फिर हांसी आ गए”।

“पति डॉ पाल की नौकरी कृषि विश्वविद्यालय लुधियाना में लगी तो वहां चले गए। हरियाणा बनने पर उनकी बदली हिसार हुई तो यहां आ गए और बस यहीं के हो कर रह गए। इस शहर और यहां के लोगों ने हमें बहुत कुछ दिया”।

हेलो हैलो’ और ‘आई लव यू’

शांतिरानी छोटे बेटे डॉ विनोद पॉल के साथ रहती थीं पर कई देशों में काम कर रहे पोते-पोतियों के पास भी घूम फिर आई थीं।

“विदेशों में अंग्रेज़ी बोलने की कुछ समस्या रहती है पर ‘हेलो हैलो’ और ‘आई लव यू’ से काम चल जाता है। फिर बेटा, बेटी या बहू मेरे ट्रांसलेटर बनकर साथ चलते थे। इंडिया में मेलजोल बड़ा है। अपने बंदों में रहने की बात ही अलग होती है”।

शांतिरानी की बहू कविता  कहती हैं कि आखिर तक वे अपना कमरा खुद ठीक करती थीं । “मेरी शादी ग्रेजुएशन के बाद ही हो गई थी। फिर बेटा पैदा हुआ और बेटे की देखभाल और घर-गृहस्थी में मुझे लगा कि अब मेरी आगे की पढ़ाई नहीं हो सकेगी। अम्मा ने मुझे पोस्ट ग्रेजुएशन के लिए भेजा और 6 महीने के मेरे बेटे की ऐसी देखभाल की कि वह कई साल तक अपनी दादी को ही मम्मी कहता रहा”।

सुख लेने में नहीं, देने में है

शांतिरानी को साढ़े तेरह हजार रूपए महीना फैमिली पेंशन मिलती थी। इसका वह पूरा हिसाब रखती थी। घर वालों को फिजूलखर्ची से रोकती थी।

“जब अम्मा को लगता  कि उसके खाते में चार लाख से ज़्यादा रुपए हो गए हैं तो वे  परिवार को इकट्ठा कर सब बेटे बेटियों में बराबर बांट देती थीं।

पर हमेशा इस नसीहत के साथ कि ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’, शांतिदेवी के पुत्र डॉ विनोद पॉल बताते हैं।

वानप्रस्थ संस्था में अपने सम्मान समारोह में पहुंची तो वहां भी 11 हजार की राशि दे आई और साथ में अपनी वही नसीहत भी, ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’।

अन्तिम समय तक अम्मा दिमागी तौर पर पूरी तरह अलर्ट थीं। चलने फिरने में तकलीफ होती थी। वे सादा भोजन करती थीं पर मिठाई और पकोड़े भी खाती थीं। नज़र भी सही थी। टेलीविजन स्क्रीन पर लिखे शब्द पढ़ लेती थीं।

लेडी-शो का मज़ा

अम्मा को सिनेमा का भी बड़ा शौक रहा। “पहले सिनेमा घरों में लेडी शो हुआ करते थे। बड़ी औरतें देखने जाती थी। राजेन्द्र कुमार मेरे प्रिय हीरो थे। ‘ससुराल’ और ‘आरज़ू’ फिल्में देखी थीं पर ‘मेरे महबूब’ नहीं देख सकी”, अम्मा ने पुरानी यादें खोजते हुए कहा था।

शांति रानी बाद में फिल्में कम और टेलीविजन सीरियल ज़्यादा देखती थीं, रोज़ाना करीबन 6 घंटे। क्रिकेट की भी बड़ी शौकीन थी। कोई खिलाड़ी ठीक न खेल रहा हो तो वे डांट लगाती थीं, “डुड्डा जेहा ना होवे ते”!

दिल बड़ा रखना चाहिए

बढ़ते पारिवारिक झगड़ों के बारे में सुन कर शांति रानी बड़ी हैरान होती थीं। “मुझे तो समझ ही नहीं आता कि लोग झगड़ते क्यूं हैं। चलो, छोटों ने कोई गलती करदी तो बड़ों को माफ कर देना चाहिए। बड़ों को हमेशा बड़ा दिल रखना चाहिए”।

उनकी यही सोच थी जिसने पूरे परिवार को बांधे रखा। सृजनात्मक सोच ही उनकी दीर्घ आयु का राज़ था।

नमन उनकी प्रेरणादायक स्मृति को।

©  श्री अजीत सिंह

पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन

संपर्क: 9466647037

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print