हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 40 ☆ बदलू और बदलागिरी ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

( ई-अभिव्यक्ति संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों / अलंकरणों से पुरस्कृत / अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर रचना “बदलू और बदलागिरी”। इस सार्थक रचना के लिए  श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन ।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 40 – बदलू और बदलागिरी☆

वक्त बदलता है ये तो सही है, पर पूरा कार्य करवाने के बाद न पहचानना,ये खूबी कुछ लोगों में ही पायी जाती है। ऐसी ही कहानी है बदलू की, जो दलबदल करने वाले लोगों से भी एक हाथ आगे जाकर अपनी रणनीति बनाता है। नीति कोई भी हो, शोध की हद पार करते ही सबको समझ में आने लगती है। कुछ लोग मौनव्रत धारी होते हैं। ठीक समय पर हाजिर होकर हाजिरी लगवाई और चलते बनें।

हाजिरी लेने वाले भी ऐसे लोगों से ही दोस्ती रखते हैं। आखिर शो बाजी का जमाना जो ठहरा। थोड़ा बहुत दिखावा किया और शो मैन बनकर चलते बनें। काम करने वाला करता रहे, उससे किसी को कोई लेना देना नहीं होता। बदलू जी के पास वैसे भी कोई ज्यादा देर टिकता ही नहीं है।

दूध से मक्खी की तरह निकाल कर फेंकने में इन्हें महारथ हासिल है। पर मक्खी तो स्वभाव से ही मीठे पर मंडराने वाली होती है। सो भिन- भिन करती हुई उड़ती रहती है। कुछ लोग जो  बैठे हारे मक्खी मारते रहते हैं, वे तो हमेशा ऐसा ही करेंगे पर बदलू अपनी बात पर अड़िग ही नहीं रह सकता सो कोई न कोई नया आयोजन करता रहता है। सच तो ये है जब कोई कार्य अच्छा हो तो उसे अपना बनाकर आधिपत्य हासिल करने में जो मजा है वो और कहीं नहीं हो सकता। ऐसे ही ये क्रम चलता चला आ रहा है क्योंकि लोग बदलागिरी से दूर रहकर शांति प्रिय जीवन जीना चाहते हैं।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 47 ☆ गीत – सकल सृष्टि में जीवन भरते ☆ डॉ राकेश ‘चक्र’

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा  डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे । इस कड़ी में आज प्रस्तुत हैं  एक गीत “सकल सृष्टि में जीवन भरते .)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 47 ☆

☆ गीत – सकल सृष्टि में जीवन भरते ☆ 

पश्चिम में सूरज जी छिपते

पूरब में चंदा जी उगते।।

दोनों का वंदन – अभिनंदन

सकल सृष्टि में जीवन भरते।।

 

निशा बढ़ी ज्यों धीरे- धीरे

चंदा का बिखरा उजियारा

तारों की झालर वे लेकर

दिखा रहे छवियों को प्यारा।।

 

शरद पूर्णिमा वंदित- नंदित

हर्षित मन में पुष्प बरसते।।

सकल सृष्टि में  जीवन भरते।।

 

शीतल रात हुई नभ शोभित

दमक रहा हर झिलमिल कोना

प्रियतम बंशी ले मुस्काएँ

रास रचाएँ सोना- सोना।।

 

हर गोरी की प्यास बुझ रही

कामदेव के अहमा मरते।

सकल सृष्टि में जीवन भरते।।

 

खूब नहाए हम जी भरकर

अनुपम छटा गीत है गाती

मौन हो गईं सभी दिशाएँ

शशि की सोलह कला सुहातीं।।

 

पूरी धरती धवल हो गई

चंदा के नए रूप उभरते।

सकल सृष्टि में जीवन भरते।।

 

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ करवा चौथ और महंगाई ☆ सुश्री हरप्रीत कौर

सुश्री हरप्रीत कौर

(आज प्रस्तुत है  सुश्री हरप्रीत कौर जी  की एक समसामयिक भावप्रवण कविता  “करवा चौथ और महंगाई”।)   

☆ कविता ☆ करवा चौथ और महंगाई

कृष्ण पक्ष की चौथ,

करवे से देती चाँद को अर्ध्य

करती पति की दीर्घायु

होने की कामना,

सुहाग बना रहे

बस यही भावना.

 

सजना के लिए

करती साज सिंगार,

षोडशी की तरह दमकता रूप,

उपहार, होता बस प्यार

जताने का बहाना

होती यूं लालायित

मानो मिलेगा संसार.

उधर,

पिया जी हैं असमंजस में,

मिलती है आधी पगार

महामारी की है मार.

बाजारों में रौनक छाई है,

उत्सवों की अंगड़ाई है.

क्या, कैसे खरीद लूँ

जो “प्रिया” के मन

को भाए,

कुछ समझ ना आए.

तोहफा तो नहीं

जो जमा पूंजी है पास मेरे

वह सब दे दूँगा,

जो उतने में आये ले आना

साफ कह दूँगा.

अरमान कैसे करेगी पूरे

मेरे पास पैसे हैं थोड़े.

 

कलाइयों में चूड़ियाँ सजानी हैं,

हाथों में मेंहदी भी रचानी है,

पूजा के लिए साड़ी

नयी होनी चाहिए.

 

साजन के मन की बातों से

अंजान नहीं थी सजनी

वो भी झेल रही थी

महँगाई की मार.

 

कह दी उसने

दिल की बात,

चाँद के साथ देख

मुख तेरा,

तेरे करों से करूँ

जल-भोजन ग्रहण

हो जाए जीवन

मेरा सफल

 

बस यही तुम्हारा प्रेम

है मेरा उपहार.

 

©  सुश्री हरप्रीत कौर

ई मेल preetisukh78@gmail.com

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोह  ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मोह ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

 

आठवाच्या पावसाने पूर आला लोचनाला

आसवाचे हेच पाणी ओल देते काळजाला

 

वाढलो आहे तरीही अंगणीचे बाळ झालो

ओसरीला ठेवलेल्या खेळण्यांचा मोह झाला

 

बंधनांच्या रिंगणाणी कैद केले भावनेला

वासनांचे आज ओझे पेलवेना माणसाला

 

थांबला तो संपला हा मंत्र आहे या जगाचा

काळ आहे धावणारा थांबतो कोठे कशाला

 

सोबतीने मी सखीच्या ध्येय गाठाया निघालो

चालताना धैर्य आले लाभले बळ पावलाला

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – एक चंद्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य – एक चंद्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

एक एक पान गेले

मागे डहाळी ठेवून

जीवनाच्या प्रवासात

आहे झाड ते टिकून. . . . !

 

चैत्र पालवीत गेला

कसा सरून वसंत

एकट्याने सांभाळला

जीव अनादी अनंत. . . . !

 

पिढ्या पिढ्या हेच घडे

जाते लेकरू सोडून

आठवांच्या पौर्णिमेला

जाते घरटे देऊन. . . . !

 

किती आले किती गेले

जीवनात हे उन्हाळे

फांदी फांदीने जपले

सुख दुःख पावसाळे . . . . !

 

एक चंद्र ॠतूरंगी

चैतन्याने फुलारतो

कवितेच्या रोमरोमी

अलगद विसावतो……!

 

एक चंद्र शरदाचा

मनी आशा जागवतो

तरू निष्पर्ण होताना

रोमरोमी फुलारतो. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण (अनुवादीत कथा) – क्रमश: भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

नर्स विचारात पडली होती. इकडे रोझाला आराम वाटू लागेपर्यंत तिकडे डिरांगची बेचैनी वाढत जायची. त्याची व्याकुळता पाहून रोझा हैराण व्हायची.  दोघांच्या वयात खूप अंतर होतं. एकाएकी तिला वाटलं ‘तशीही मी शहाऐंशी पार करणार आहे. कुणी मागे नाही, कुणी पुढे नाही. आणखी जगून तरी काय करणार आहे? पण या मुलापुढे तर सारा भविष्यकाळ आहे.’ शेजारून जाणार्‍या डॉक्टरांना ती म्हणाली, ‘सर, एक निवेदन आहे.’

‘मिस रोझा, आम्हाला आपल्या त्रासाची जाणीव आहे. जितकं शक्य आहे, तितकं आम्ही आपल्यासाठी करतोच आहोत.’ त्यांना वाटलं, तिला काही तक्रार करायची आहे.

‘जी, तेच म्हणते आहे मी! मला आता व्हेंटिलेटरची गरज नाही.’

‘म्हणजे?’ ते एकाएकी मागे वळले. चष्यातून बाहेर दिसणारे डोळे काहीच न समजल्याचा संकेत देत होते.

‘मी ठीक आहे. माझ्यापेक्षा डिरांगला व्हेंटिलेटरची जास्त गरज आहे.’

‘मिस रोझा काय बोलताय आपण?’

‘जी, माझी इच्छा आहे की मला व्हेंटिलेटर लावण्याच्याऐवजी आपण त्याला लावा. तशीही मी वयाच्या मानाने जास्तच जगले आहे.’

डॉक्टर रोझाचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते.

त्यांना दुविध्यात पडलेलं बघून रोझा आपल्या अडखळत्या आवाजावर जोर देत म्हणाली, ‘मला एवढं कर्तव्य तरी पूर्ण करू दे. त्या नवयुवकाचे प्राण वाचवू देत.’

हतप्रभसे डॉक्टर डिरांगकडे पाहू लागले. त्यांना दोघांचीही चिंता वाटत होती. वय ,रंग, धर्म, जात असा कुठलाही भेदभाव न करता  जीवनाचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य होतं, पण रोझाने प्रेमाने, मानवतेच्या दृष्टीकोनातून धरलेला आग्रह स्वीकारण्यात त्यांना काहीच हरकत वाटणार नव्हती.

तरुणाची प्रकृती बिघडत चालली होती.

‘जरा घाई करा. त्याचा जीव वाचवा.’

ना कसला पेपर, ना कसली सही, ना नोकरीची चिंता. चिंता एकच होती. एक जीव वाचवण्याची.  कुठलाही उशीर न करता रोझाचा वेळही डिरांगला दिला गेला. एक असं काम तिने केलं होतं ज्याबद्दल ती स्टीव्हला सांगणार होती. अर्थात वर गेल्यावर…

तोदेखील खूश होऊन म्हणेल, ‘रोझ, तू खरोखरच रोझ आहेस. जीवनाचा सुगंध पसरवते आहेस.’

हे ऐकून रोझचे  गाल निश्चितपणे लाल होतील.

एक तास होऊन गेला होता. अर्ध जागृत, अर्ध निद्रावस्थेत ती स्टीव्हशी बोलत होती. डिरांगचे डोळे हळू हळू उघडू लागले होते आणि रोझाचे बंद होऊ लागले होते. तिच्या ओठांवर मात्र हसू होतं कारण समोर तिचा हात धरण्यासाठी स्टीव्ह उभा होता. जीवनाची देवाण-घेवाण झाली होती. मृत्यूने आमंत्रण स्वीकारलं होतं. वरचं छत धूसर होऊ लागलं होतं. क्षणभरात घेतलेला निर्णय समाधानाचा मृत्यू देऊन गेला होता.

आपला मृत्यू निवडण्याचं सुख सगळ्यांनाच मिळत नाही. रोझाला ते मिळालं होतं. लाकडाची हांडी स्वत:च चुलीवर चढली होती. कारण जाळ पेटलेला राहायला हवा होता.

 

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ५. गर्वहरण

धारानगरीच्या राजाच्या आश्रयाला दोघेजण रहात होते. त्यापैकी एक ब्राह्मण होता व दुसरा व्यापारी. तो राजा प्रेमाने दोघांनाही वेळोवेळी भरपूर धन देत असे. त्यामुळे ते दोघेही धनवान होऊन सुखाने जीवन जगत होते.

एक दिवस राजाने दोघांनाही विचारले, “कोणाच्या कृपेने तुम्ही सुखी जीवन जगत आहात?” “महाराज, आपल्याच कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय”असे ब्राह्मण उत्तरला. व्यापारी मात्र “देवाच्या कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय” असे म्हणाला. राजाने त्या दोघांच्याही बोलण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.

राजाने एका भोपळ्याला भोक पाडून त्यात मोती भरले. त्यानंतर ते भोक बुजवून तो भोपळा ब्राह्मणाला दिला. व्यापाऱ्याला दोन नाणी दिली. राजाने आपल्याला क्षुल्लक भोपळा दिला म्हणून ब्राह्मणाला खूप वाईट वाटले. भोपळ्यात मोती आहेत याची त्याला कल्पनाच नव्हती.

राजगृहातून बाहेर पडल्यावर ब्राह्मण व्यापाऱ्याला म्हणाला, “मला या भोपळ्याचा काहीही उपयोग नाही. जर तुला हवा असेल तर तू घे व तुझी नाणी मला दे.” “ठीक आहे” असे म्हणून व्यापाऱ्याने त्याला नाणी दिली व भोपळा घेऊन तो घरी आला.

जेव्हा व्यापाऱ्याने भोपळा फोडला, तेव्हा तो मोत्यांनी भरलेला पाहून त्याला खूपच आनंद झाला. तात्काळ राजाकडे येऊन त्याने सर्व वृत्तांत त्याला सांगितला. ती वार्ता ऐकताच ‘मी सर्वांचे रक्षण करतो’ या त्याच्या गर्वाचे हरण झाले व तो अधिक सुखाने राहू लागला.

तात्पर्य – परमेश्वराच्या सहाय्याविना मनुष्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात.

 

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर☆ 

\गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात “मौजमजेसाठी युवाईकडून ‛वाट्टेल ते’ …”ही बातमी आली होती.  काही अल्पवयीन मुले डुप्लिकेट चावी वापरुन एका व्यक्तीची रेल्वेस्टेशनवर दिवसभर पार्किंग केलेली गाडी फिरवायचे व संध्याकाळी पुन्हा जागेवर नेऊन ठेवायचे. शिवाय हल्ली काही तरुणांमध्ये अशा डुप्लिकेट चाव्या वापरुन गाड्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे असेही त्यात  म्हटले होते. परंतु या बातमीतच चौकटीमध्ये मांडलेला विचार मला जास्त महत्वाचा वाटला . “अशी कृत्ये करणाऱ्या मुलांच्या  पालकांवर आधी गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा या मुलांना अल्पवयीन असूनही योग्य ती शिक्षा झाली झाली पाहिजे.”

मुळात मुलांना योग्य वयात आल्याशिवाय हातात गाडी देणे ही चूक आहे हेच  पालकांना पटत नाही. आज अनेकदा बऱ्याच पालकांना आपली मुले “लहान वयात उत्तम गाडी चालवतात” ही आत्मप्रौढी मिरवण्यात धन्यता वाटते. वास्तविक ज्यावेळी 18 वर्षे ही स्वयंचलित गाडी चालवण्याचे वय ठरवले आहे त्यामागे काहीतरी शास्त्रीय  अभ्यास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. समजा तुमच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला हातात पैसे देऊन संपूर्ण घरखर्च चालवायची जबाबदारी दिली तर ते योग्य होईल का ?  तीच गोष्ट गाडी चालवण्याच्या बाबतीत आहे. कदाचित या मुलांची शारीरिक क्षमता परिपूर्ण असेल , पण मानसिक क्षमतेचे काय? सिनेमात बघून ‛धूम’ स्टाईल गाडी चालवणे इतकाच मर्यादित अर्थ वाहन चालवण्याच्या बाबतीत त्यांच्या दृष्टीने असतो. त्याच्या परिणामांची पर्वा या वयात त्यांना नसते.

अगदी दोन दिवसांपूर्वीच माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग घडला. रहदारीच्या रस्त्यावरुन एक स्कुटर सरळ जात होती. त्याच वेळी एका 15 ते 16 वर्षाच्या मुलाने एका दुकानासमोर पार्क केलेली आपली स्कुटर काढली. त्याच्या कानाला हेडफोन होते व तो गाणी ऐकत होता. त्या नादात समोरुन येणारी गाडी त्याला दिसली नाही व दोन्ही गाड्या एकमेकींवर आपटल्या. सुदैवाने दोन्ही गाड्यांचा वेग जास्त नसल्याने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. पण असे काही घडले असते तर ? हा त्या वयातील मानसिकतेचा, अपरिपक्वतेचा परिणाम नाही काय?

एकंदरीतच पालक म्हणून सर्वच गोष्टींमध्ये आपले मूल प्रवीण असावे अशी आपली धारणा झाली आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपोटी आपण शिक्षण, क्रीडा, कला किंबहुना सर्वच क्षेत्रात आपल्या मुलांना घुसमटून टाकत आहोत का? किंवा अकाली त्यांच्या हातात स्वयंचलित वाहने, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप यासारखी उपकरणे देत आहोत का? हल्ली एखादे पाच- सहा महिन्यांचे मूल सुद्धा मोबाईल हातात घेण्यासाठी हट्ट करते.त्याने नीट खावे म्हणून मोबाईल दाखवला जातो. त्यामुळे काहीही भरवताना तो मोबाईलशिवाय तोंडात घास घेत नाही. ही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. वास्तविक सुरवातीला आपणच ही सवय लावल्यामुळे हे होत असते. त्यामुळे जे साध्य व्हावे असे आपल्याला वाटते त्याऐवजी  बूमरँगसारखी ती आपल्यावरच उलटत आहेत. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ ही उपकरणे मुलांनी वापरु नये असा नसून ती क्षमता त्यांच्यात निर्माण झाल्यावर जर ती त्यांना दिली तर  ते हाताळण्याची प्रगल्भता त्यांच्यात येईल.

अर्थात काहीजण असेही समर्थन करतील की आमची मुले लहानपणापासून या गोष्टी हाताळत आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण नियमाला अपवाद असतोच. झी टीव्हीच्या संगीत कार्यक्रमात एखादा आठ वर्षाचा चिमुरडा इतके अप्रतिम गाऊन जातो की दिग्गज कलाकारसुद्धा तोंडात बोटे घालतात. पण म्हणून सर्वच आठ वर्षांची मुले इतके अप्रतिम गाऊ शकतील असे नाही. कारण ती क्षमताच त्यांच्यात नाही. एवढेच सत्य जरी लक्षात घेतले तरी आज ज्या अनेक समस्यांना पालक म्हणून आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत – 2 – राग~काफी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

परिचयः

गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य.

शिक्षणः एम्.ए. एलफिन्स्टन काॅलेज, मुंबई युनिव्हर्सिटी.

संगीत विशारद~ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

गद्य/पद्य लेखनाची आवड!

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  2 – राग~काफी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील लेखांत यमन रागाविषयी लिहिल्यानंतर आज काफी रागाचा परिचय करावा असे मनांत आहे.

कल्पद्रुमांकूर या पुस्तकांत चार ओळीत काफी रागाचे वर्णन आहे.

“काफी रागो भुवनविदितः कोमलाभ्यां गनिभ्यां।

मन्यैस्तीव्रैः परममधुरः पंचमो वादीरूपः।।

संवादी स्यात् स इह कतिचिद्वादिनं गं वदंति।

सांद्रस्निग्धं सरसितिर्भिर्गीयतेsसौ निशायाम।।

अर्थात सर्वांना माहीत असलेला हा राग अतिशय मधूर आहे. गंधार व निषाद कोमल आहेत. वादी पंचम,संवादी षड् गायन समय मध्यरात्र जाति संपूर्ण

आरोहः सा रे ग(कोमल)म प ध नि(कोमल) सां

अवरोहः सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा

सर्व रागांना सामावून घेणार्‍या विशाल र्‍hridayii

थाटांतील हा जनक राग! ” अतहि सुहावन लागत निसदिन” असे या रागिणीचे पारंपारिक लक्षणगीतांतून वर्णन केले आहे.एक अत्यंत श्रुतिमधूर रागिणी म्हणून ती रसिकांच्या पसंतीस उतरली आहे कोमल गंधार व निषाद आणि शेष स्वर शुद्ध असलेली ही रागिणी थाटांतील स्वरांचे पालन करते,परंतु कंठाच्या सोयीसाठी याच्या उत्तरार्धात म प ध नि सां असा कोमल निषाद लावणे कठीण जाते म्हणून शुद्ध निषाद लावण्याची मुभा आहे, तसेच पुर्वार्धात क्वचित शुद्ध गंधार घेण्यास परवानगी आहे.मधुनच असा प्रयोग कलात्मकही वाटतो.मात्र वारंवार हा प्रयोग अमान्य आहे,त्यामुळे रागाच्या शुद्धतेला बाधा येईल व रसहानीही होईल.

रागाचे स्वरूप सा सा रे रे ग ग(कोमल) म म प——, रेप मप धप, धनि(कोमल) धप रेप मप मग(कोमल) रेसा अशा स्वर समूहाने स्पष्ट होते.

ख्याल गायनासाठी हा राग प्रचलित नाही.ठुमरी,दादरा,टप्पा,होरी वगैरे उपशास्रीय गायन प्रकारांत हा प्रामुख्याने वावरतांना दिसतो.याचे कारण ह्या रागाचे अंग श्रृंगार रसपरिपोषक आहे. मध्य लयीत बांधलेल्या पारंपारिक बंदिशी पाहिल्या असता असे दिसून येते की त्या राधा कृष्ण, रास लीला, कृष्णाचे गोपींना छेडणे याचेच वर्णन करणार्‍या आहेत.जसे “काहे छेडो मोहे हो शाम” किंवा “जिन डारो रंग मानो गिरिधारी मोरी बात”, “छांडो छांडो छैला मोरी बैंया दुखत मोरी नरम कल्हाई वगैरे.

ठुमरी दादरा प्रकारातही “बतिया काहे को बनाई नटखट कुवर कन्हाई” “मोहे मत मारो शाम भरके रंग तुम पिचकारी” अशीच काव्यरचना असते.

काफी रागावर आधारीत “एक लडकीको देखा तो ऐसा लगा”~1942 लव्ह स्टोरी

“हर घडी बदल रही है धूप जिन्दगी”~कल हो ना हो ही चित्रपटांतील गाणी सर्व श्रुत आहेत.

याठिकाणी असे सांगावेसे वाटते की कलावंताला या शास्राचे नुसते संपूर्ण ज्ञान असणे पुरेसे नाही.कलाविष्कार करतांना योग्य ती रसोत्पत्ती झाली तरच रसिकांचे मन जिंकतां येते.नाट्यशास्रानुसार रागाच्या अभिव्यक्तीचा विचार होणे अत्यावश्यक आहे. नाट्यांतील प्रसंग दृष्य स्वरूपाचे असतात.त्याचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी नेपथ्य, पात्र,वाच्य या गोष्टींची योजना केली असते. साहित्यांत दृष्याचे वर्णन असते. स्वरभाषेत या तत्वांची फक्त जाणीव असते.स्वरभाषेतून श्रोते,रसिकजन आंतरिकरित्या योग्य तो परिणाम अनुभवत असतात. कलाकाराने रागाचे सादरीकरण करतांना त्या त्या रागांच्या भावाला अपेक्षित अनुकूल सांगितिक वातावरण निर्मिती केली नाही तर मैफीलीत रंग भरणार नाही. जो कलावंत रागभावाच्या पूर्ण स्वरूपाची जाण श्रोत्यांच्या मनांत संक्रमित करतो तोच खरा यशस्वी कलाकार!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (39) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18  

(सन्यास   योग)

(तीनों गुणों के अनुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति और सुख के पृथक-पृथक भेद)

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः।

निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌॥

जो कि आदि से अंत तक ,मोह में रखता डाल

आलस, नींद, प्रमाद से वह तामस बेहाल ।।39।।

 

भावार्थ :  जो सुख भोगकाल में तथा परिणाम में भी आत्मा को मोहित करने वाला है, वह निद्रा, आलस्य और प्रमाद से उत्पन्न सुख तामस कहा गया है॥39॥

That pleasure which at first and in the sequel is delusive of the self, arising from sleep, indolence and heedlessness-such a pleasure is declared to be Tamasic.

 

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’  

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares