हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 59 – डोल रही है सारी धरती ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। । साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य  शृंखला में आज प्रस्तुत हैं  एक  अतिसुन्दर एवं सार्थक कविता  “डोल रही है सारी धरती ।  एक विचारणीय कविता। इस सार्थक कविता के लिए श्रीमती सिद्धेश्वरी जी को हार्दिक बधाई।

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 59 ☆

☆ डोल रही है सारी धरती

 

आज यशोदा के कान्हा को

फिर से बहुत पुकारा है

डोल रही है सारी धरती

अब तुम्हारा सहारा है

 

मचा हुआ जीवन कोलाहल

छलकता विष का प्याला है

धू-धू करती आग उगलती

हर रिश्तो में ज्वाला है

 

डोल रहीं हैं सारी धरती

अब तुम्हारा सहारा हैं

 

झर-झर बहते अश्रु धार

नैनो के बीच समाया है

थिरक थिरक मधुमास लिए

गुलशन बना मधुशाला है

 

डोल रहीं हैं सारी धरती

अब तुम्हारा सहारा हैं

 

कौन श्रृंगार करे दर्पण से

हर चेहरा मुखौटा है

जीवन में उन्माद समाया

सांझ यौवन नशीला है

 

डोल रही हैं सारी धरती

अब तुम्हारा सहारा है

 

न दिया की बाती कोई

अब ना भेंट भलाई है

बना हुआ कैसा उलझन

शोर मचाती तरुणाई है

 

डोल रही हैं सारी धरती

अब तुम्हारा सहारा हैं

 

कटुता समाए मन में

दिखाता छल छलावा है

लगाए बातों की मक्खन

पीठ में खंजर चुभाता है

 

डोल रही है सारी धरती

अब तुम्हारा सहारा है

 

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाट आणि सूर्योदय ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

संक्षिप्त परिचय 

प्रा. सौ . सुमती पवार  एम ए . बी एड  (सेवा निवृत्त ( K T H M College)), नाशिक

छंद …वाचन , कविता लेखन.  एकूण पुस्तके ..१५. ( आगामी ३), बालगीत संग्रह …१०,  कविता संग्रह …२, “सु” मतीचे श्लोक -भाग १ व भाग २ व ३

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या (बालभारती) पुणे प्रकाशित “सुलभ भारती”,  मराठीच्या इ . ६ वी च्या पाठ्यपुस्तकात “हे खरे खरे व्हावे “ ही कविता २०१६ पासून

समाविष्ट…

अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.

समरसता साहित्य परिषद , मुंबईचा उत्कृष्ट बालवाड.मयातील योगदानाचा पुरस्कार.

अखिल भारतीय लेखक प्रकाशक संघातर्फे बाल वाड.मयातील भरीव कामगिरी बद्दल पुरस्कार व सत्कार .

नाशिक सार्वजनिक वाचनालया तर्फे…. १: कवी गोविंद पुरस्कार २: अ . वा . वर्टी पुरस्कार  ३: लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

“भूमिका मेडिकोज “ मुंबई चा यशवंत देवांच्या उपस्थितीत  कवितेचा प्रथम पुरस्कार ….. असे  …. अनेक पुरस्कार प्राप्त.

अखिल भारतीय महिला लेखिका संघटनेच्या सदस्य व राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षा( २०१९).

“आनंद “बालमासिक पुणे यांचे १०० व्या दिवाळी अंकातील योगदानाचे  गौरव चिन्ह. असे खूप पुरस्कार मिळाले आहेत.

 

 ☆ कवितेचा उत्सव ☆ पहाट आणि सूर्योदय .. ☆

 

उबदार मातीमध्ये तडातडा उमलतं

जगायचं जगायचं म्हणत पहा डोकावतं

जमिनीतून येताच वर आकाशात झेपावतं….

 

सृजनाचा नियमच पडून रहायचं नसतंच

कशासाठी भीतीने उगाच पहा आकसायचं

उबदार असते माती पांघरूण घालते मऊ

हळू हळू उठ बाळा प्रकाशाकडे जाऊ….

 

माय असो माती असो “कस” सारा लावणारंच

गर्भात तिच्या कळीचं फूल पहा होणारच

झेपावत वरवर स्वप्न पाहू लागते

माय मात्र जमिनीत मूळं धरून ठेवते …

 

थंडी वारा ऊन पाऊस सावरत असते सदा

पाऊस झोडपतो वारा हलवतो गदागदा

वादळात वाकतात झाडे भुईला  ती टेकतात

जणू काही मातीला वंदन पहा करतात..

 

निघून जातात ढग पहा स्वच्छ पडते ऊन

रोपाच्या मनात पहा वाजू लागते धून

लधडतात पाने फुले अंगाने ते सजते

हात जोडून आभाळात देवाकडे बघते…

 

संकटे येतात म्हणून …..

थांबवायचे नसते….

पहाट आणि सूर्योदय …..

सारे …..

आपल्यासाठीच … असते….

 

© प्रा.सौ .सुमती पवार

नाशिक

मो  ९७६३६०५६४२

दि: ३१/०७/२०२०

वेळ: रात्री १०:४०

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 59 ☆ कवितेचा पक्षी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता  “कवितेचा पक्षी।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 59 ☆

☆ कवितेचा पक्षी ☆

 

माझ्या कवितेचा पक्षी

फिरे आकाशी चौफेर

 

मोत्या सारखं अक्षर

त्याला विणण्याला जर

अशी मोत्याची या माळ

कंठी जाता होई सूर

 

कशी शब्दांच्या या भाळी

बिंदी शोभते कपाळी

कुंकू भाळात भरलं

चंद्रकोर त्याच्यावर

 

मात्रा असते बोलकी

जशी खांद्यावर काठी

कुणी भेटता नाठाळ

देई शब्दांचा ही मार

 

शब्द करतो संस्कार

तोच जीवनी आधार

जरा जपून वापरा

त्याला असते हो धार

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : अकल्पित ☆ सुश्री मंजुषा मुळे

 ☆ जीवनरंग ☆ लघुकथा : अकल्पित ☆ सुश्री मंजुषा मुळे ☆ 

दोन तास झाले तरी ते दार उघडलं नव्हतं. बाहेर थांबलेल्या त्या दोघांची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत होते… त्यासाठीच अमेरिकेहून परत आले होते.

एकदाचं दार उघडलं. नर्स बाळांना घेऊन आली. दोघांनाही प्रचंड आनंद झाला.त्या बाईला तिळं  होणार हे खरंतर आधीच माहिती होतं. पण तीनही बाळं सुखरूप असणं, ही त्या दोघांसाठी फार मोठी गोष्ट होती.

अनेक डॉक्टरांचे उंबरे झिजवून, अनेक प्रकारच्या टेस्टस करून, खूप वेगवेगळ्या शक्यतांवर, पर्यायांवर खोलवर चर्चा करून, त्यांनी हा निर्णय घेतला होता…… आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय. तिला मूल होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ ठरली होती. पण तो सक्षम होता. एखादं मूल दत्तक घ्यावं, असं तिचं म्हणणं होतं. पण “मला माझे मूल होऊ शकत असेल, तर काय हरकत आहे? ‘’हे त्याचं म्हणणं, त्याच्यावरच्या अतीव प्रेमापोटी, त्याच्या भावना जपण्यासाठी, खूप विचारांती तिने मान्य केलं होतं, आणि ‘सरोगसी’ चा पर्याय स्वीकारला होता. आज त्या ‘सरोगेट मदर’ ची प्रसूती झाली, आणि त्याला तीन मुलं झाली. तिलाही मनापासून आनंद झाला…. स्वतःच ‘आई’ झाल्यासारखा.

इतक्यात डॉक्टर गंभीर चेह-याने बाहेर आले. स्वतःचं गर्भाशय भाड्याने दिलेली ती बाळंतीण मात्र स्वतःचा जीव गमावून बसली होती. दोघेही एकदम सुन्न झाले. त्यांना मूल देण्याच्या बदल्यात, तिची स्वतःची तीन मुलं पोरकी झाली होती हे सत्य,  पैसे देऊनही बदलणार नव्हतं.

असह्य अस्वस्थता, दुःख, आणि अपराधीपणाची, मनाला घायाळ करणारी तीव्र वेदना……. दोघांनाही काहीच सुचत नव्ह्तं………….

शेवटी तिनेच कसंबसं स्वतःला सावरलं. त्याचा हात हळुवारपणे हातात घेतला…. “हे बघ, ऐक…  तुला तुझं एक बाळ हवं होतं, तर तीन मिळाली. मी एखादं मूल दत्तक घेऊ म्हणत होते, पण आता तीन मुलं दत्तक घेऊ शकेन…. हो…… तिची पोरकी झालेली तीन मुलं. देवाच्या कृपेने, सहा मुलं वाढवण्यासाठी आवश्यक ते सगळं आहे आपल्याकडे… तिच्या आयुष्याच्या बदल्यात, इतकं तर नक्कीच करू शकतो आपण… हो ना?”

तो कृतज्ञतेने तिच्याकडे पहात राहिला. तिच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा त्याला प्रकर्षाने जाणवला… मग फक्त डोळे बोलले…. आणि अमेरिकेला परत जाण्यासाठी आता एकूण आठ तिकिटं काढली गेली……….

© सुश्री मंजुषा मुळे

मो ९८२२८४६७६२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: चहा ☆ श्री अविनाश सगरे

☆ विविधा – ललित : ☕️ चहा ☕️ ☆ श्री अविनाश सगरे

कसं मस्तमस्त वाटतंय सकाळीसकाळी वाफाळलेला चहा हातात पडल्यावर,म्हणजे कप हातात घेतल्यांवर!घराच्या बाल्कनीतून ओसरीतून गच्चीतून पार्किंग जागेतून हवं तर अंगणातून म्हणा नाही तर सोफ्यातून म्हणा ना! समोरचा दिसणारा हिरवागार निसर्ग,निळाशुभ्र तर कधी मेघांनी हा  आक्रमिलेला नभ आसमंत! जगवणारी ऑक्सीजनची ही स्वच्छ हवा,आपण सोडलेला कार्बनडायऑक्साईडचा हा फवारा शोषून घेणारा तो लतावेलीं वृक्षराजींचा परिसर. हं सांगायचं म्हणजे अंगाखांद्यावर हवेहवेसेच असे वाटणारे खेळणारे सोनेरी सूर्यकिरणे आणि त्याचा तो प्रकाशझोत.

पाखरांचे मधुर सुगमसंगीत,त्यातच कोकिळेचा स्वरसाज. तन मन कसे प्रसन्न उत्तम उत्साही सळसळीत अन उभारी देवून जातं.या सर्वाबरोबरच वाफाळलेला चहा घेत असतां चहाची वाफ कशी गोलाई करत हळुवार वरवर जाते तसा उगवलेला दिवसही शांत शांत हळुवार जावा असे वाटते.

तो सर्व तयारीनिशी सज्ज आहे तुमच्यां भैरवी भूपाळीला, तुमच्या अणुरेणूंत उर्जा भरायला आणि धमन्यातलं रक्त सळसळावायला. आणि सूर्यास्तापर्यंतच्या कष्टाने व्याकूळ दमलेल्या मनाला शरीराला शांत समाधानी करत ती रात्र आहे तुम्हांला निद्रादेवीच्या आधीन करायला,सुखाच्या या आपल्यां झोपेसाठी मऊमुलायम चादरअंगावर ओढायला चहा निमित्तही आहे व हवासाही आहे दिवस आरंभाला!परंतु त्यांमूळे माणूस आत्मध्यानात  न राहता विश्वाच्या या उदार उदात्त कृपाळू अभय अमोघ अथांग असिमितआणि  बहुसहस्त्र पसारयांशी एकरुप होतो तद्रुप तादात्म्य पावतो अर्थात ते जाणले ओळखले मानले तर आणि तरच आहे!

पंचमहाभूतां देणगी मुक्तहस्ते। घे झोळी भरुन शुभकरांते.

 

©  श्री अविनाश सगरे

मूळ हिंगणगांव सध्या जयसिंगपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोनाडा ☆ सुश्री दीपा पुजारी

☆ मनमंजुषेतून : कोनाडा – सुश्री दीपा पुजारी  ☆

आज सकाळपासून मन सैरभैर झालंय माझं.कारणही तसंच होतं.भावानं फोन वर सांगितलेली बातमी तशीच होती.आई बाबांनी आमचं जुनं घर पाडून नवीन बांधण्याचं ठरवलं होतं. हे कधी ना कधी होणार च होत.पण मनच ते. केंव्हाच माहेरघरी पोचलं.

आमचं घर तसं जुनंच,मातीचं, दोन मजली.जुन्या पध्दतीचं, तरीही मायेचा गारवा

देणारं! या घरात आठवणींचा खजिना होता.असच एकदा बाहेरच्या खोलीतल्या कोनाड्यात मी एक पेन लपवून ठेवलं होतं. मिलिंद, माझा लहान भाऊ, त्यानं घेऊ नये म्हणून. बाबांनी आणलेलं तेच पेन दोघांना पाहिजे असे.बरेच दिवस या कोनाड्यानं पेनाचं गुपित सांभाळून ठेवलं.त्या कोनाड्यात आईनं एक कृष्णाची मूर्ती ठेवली होती.गोकुळाष्टमी ला तिथं कोनाड्यात च सजावट करून पूजा केली जाई. याच खोलीत गणपतीचा कोनाडाही होता. चांगला लांब रुंद तसाच उंच.पुढील चौकटीला छानशी नक्षीदार कमानी होती.कोनाडा बंद करण्यासाठी लहानस दार होतं,पिटुकल्या कडीसह.

माजघरातल्या कोनाड्यांची साठवण काही वेगळीच बरं. एकात तेलाची बुधली, फणीपेटी, कंगवे, कुंकू,रिबीनी इ.वस्तू असत. दुसऱ्या कोनाड्यात वाळवून ठेवलेल्या भाज्या, कडधान्य असतं.माहेरपणाला आलेल्या माझ्या आत्त्या या कोनाड्यांमध्ये त्यांचं बालपण शोधत स्वैपांकघरातील कोनाडे म्हणजे आजच्या घरांतील स्टोअररुम! चिंच, आमसुलं,गुळ,साखर, अशांच्या

बरण्या दाटीवाटीने, नटूनथटून, उंचीनुसार ऊभ्या असतं. दुपारी आई झोपली की आम्ही त्यांच्या शी सलगी करत असू.काय, सुटलं ना तोंडाला पाणी?

या कोनाड्यात माझ्या काही हळव्या, काही लज्जतदार, काही जायकेदार,तर काही जरतारी साठवणी साठवून ठेवल्या आहेत.तुळशीवृंदावनातल्या पणतीच्या कोनाड्यात

आजी आजोबांनी सांगितलेल्या किती गोष्टींचं संस्कारांचा गाठोडं आहे.

कोनाडा हा शब्द अलिकड हद्दपार झाला असला तरी आजकालच्या फ्ल्याट मध्ये तो शोकेसमध्ये गवसतो.नजाकतदार, डेकोरेटिव्ह विविध आकारात तो समोर येतो. माणसाने स्वत: बरोबर

त्याचीही ऊत्क्रांती केलेली दिसते.मन व राहणी आधुनिक असली तरीही आठवणी पाठशिवण करत येतातच ना? प्रत्येकाच्या मनात

एक कोनाडा असतोच ना? हो, फक्त त्याचा आकार वेगळा असेल इतकचं. कविवर्य सुरेश भटांनी दूर कोपरयात दिवा ठेवून तो अजरामर केलाच आहे.

 

©  सुश्री दीपा पुजारी

इचलकरंजी, मो.नं. ९६६५६६९१४८

ई मेल deepapujari57@gmail.com

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – षोडश अध्याय (11) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

दैवासुर संपद्विभाग  योग

(आसुरी संपदा वालों के लक्षण और उनकी अधोगति का कथन)

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः।

कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः।।11।।

घिरे सतत चिन्ताओं में प्रलय काल पर्यन्त

काम-भोग में रत सदा, पाते दुखमय अंत।।11।।

 

भावार्थ :  तथा वे मृत्युपर्यन्त रहने वाली असंख्य चिन्ताओं का आश्रय लेने वाले, विषयभोगों के भोगने में तत्पर रहने वाले और ‘इतना ही सुख है’ इस प्रकार मानने वाले होते हैं।।11।।

Giving themselves  over  to  immeasurable  cares  ending  only  with  death,  regarding gratification of lust as their highest aim, and feeling sure that that is all.।।11।।

 

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in

मो ७०००३७५७९८

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ लेखनी सुमित्र की – दोहे ☆ डॉ राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम दोहे। )

  ✍  लेखनी सुमित्र की – दोहे  ✍

 

दोहों के दरबार में, हाजिर दोहा कार ।

सिंधु समाता सीप में, दोनों में संसार दोहा ।।

 

दोहा, दूहा, दोहरा, संबोधन के नाम।

वामन काया में छिपा, याद रंग अभिराम ।।

 

खुसरो ने दोहे कहे, कहे कबीर कमाल ।

फिर तुलसी ने खोल दी, दोहों की टकसाल।।

 

गंग, वृंद, दादू वली, या रहीम मतिराम ।।

दोहों के रस लीन से, कितने हुए इमाम ।।

 

दोहे हम भी रच रहे, कविवर हुए अनेक।

किंतु बिहारी की छटा, घटा न पाया एक।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 11 – ओ सुहागिन झील ☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज पस्तुत है आपका अभिनव गीत  “ओ सुहागिन झील”

☆ साप्ताहिक स्तम्भ # 11 – ।। अभिनव गीत ।।

☆ ओ सुहागिन झील  ☆

 

लक्ष्य को संधान करते

देखता है नील

धनुष की डोरी चढ़ाते

काँपता है भील

 

कथन :: एक

 

बस अँगूठा, तर्जनी की

पकड़ का यह संतुलन भर

आदमी की हिंस्र लोलुप

वृत्ति का उपयुक्त स्वर

 

या प्रतीक्षित परीक्षण का

मौन यह उपक्रम अनूठा

या कदाचित अनुभवों

की पुस्तिका अश्लील

 

कथन :: दो

 

पुण्य पापों की समीक्षा

के लिये उद्यत व्यवस्था

याक जंगल के नियम को

जाँचने कोई अवस्था

 

या प्रमाणों में कहीं

बचता बचाता झूठ कोई

दी गई जिसको यहाँ पर

फिर सुरक्षित ढील

 

कथन:: तीन

 

गहन हैं निश्चित यहाँ की

राजपोषित सब प्रथायें

फिर कहाँवन के प्रवर्तित

रूप पर कर लें सभायें

 

पैरव फैलाये थके हैं

सभी पाखी अकारण ही

जाँच लेतू भी स्वयं को

ओ! सुहागिन झील

 

© राघवेन्द्र तिवारी

27-06-2020

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 58 ☆ परसाई जी के जीवन का अन्तिम इन्टरव्यू – बड़ा उपन्यास ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी   की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय  एवं  साहित्य में  सँजो रखा है । प्रस्तुत है साप्ताहिक स्तम्भ की  अगली कड़ी में  उनके द्वारा स्व हरिशंकर परसाईं जी के जीवन के अंतिम इंटरव्यू का अंश।  श्री जय प्रकाश पाण्डेय जी ने  27 वर्ष पूर्व स्व  परसाईं जी का एक लम्बा साक्षात्कार लिया था। यह साक्षात्कार उनके जीवन का अंतिम साक्षात्कार मन जाता है। आप प्रत्येक सोमवार ई-अभिव्यिक्ति में श्री जय प्रकाश पाण्डेय जी के सौजन्य से उस लम्बे साक्षात्कार के अंशों को आत्मसात कर सकेंगे।) 

☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 58 

☆ परसाई जी के जीवन का अन्तिम इन्टरव्यू – बड़ा उपन्यास ☆ 

जय प्रकाश पाण्डेय –

आपके बहुत सारे पाठकों-प्रशंसकों से की प्रबल इच्छा रही है कि छोटे-आकार-प्रकार वाले लेखों-टिप्पणियों में जिनमें स्तम्भ लेखन भी शामिल है, से मुक्त होकर अब आपको कोई बड़ा उपन्यास या नाटक या ऐसी ही कोई और चीज लिखनी चाहिए, कोई ऐसी रचना जिसमें समकालीन जीवन अपेक्षाकृत अधिक विविधता और सम्पूर्णता के साथ एक जगह चित्रित हो सके, इस इच्छा में क्या आप स्वंय को भी शामिल मानते हैं ?

हरिशंकर परसाई –

हां, मुझसे अपेक्षा तो बहुत पहले से की जा रही है, मैं उस तरह का उपन्यास, जिसको परंपरागत उपन्यास कहते हैं, उसको तो नहीं लिख सकता। मुझमें वह टेलेंट नहीं है और जैसा कि मैंने आपसे कहा कि मैं एक फेन्टेसी उपन्यास लिख सकता हूं, जिसमें सभी क्षेत्र आ जावें जीवन के, और कोशिश भी कर रहा था उसके लिए…..अब इस अवस्था में जबकि मेरा स्वास्थ्य भी ठीक नहीं रहता, क्षीणता भी आ गई है, मैं उतनी मेहनत भी नहीं कर पाता….उम्र भी 71 साल के लगभग हो रही है, मैं कोई उपन्यास बड़ा लिख सकूंगा उसकी मुझे अभी संभावना तो नहीं दिखती है। हो सकता है कि कुछ परिस्थितियां पलटें और मैं लिखूं। लिखना जरूर चाहता हूँ, लेकिन फिर या तो किसी व्यक्ति को लेकर, उसके जीवन पर आधारित उपन्यास, जिसमें और भी बहुत से पात्र आ जावेंगे, उसमें समाज का चित्रण हो सकेगा या फिर वौ एक लम्बी फेन्टेसी होगी उपन्यास के रूप में। मैं आशा करता हूं कि जैसी अपेक्षा है मुझसे, इस तरह का एक बड़ा उपन्यास लिखूं……

……………………………..क्रमशः….

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

Please share your Post !

Shares