अनघा , तिच्या सासूबाई आणि सासरेतिघं चहा-ब्रेकफास्ट घेत होते, तेवढ्यात नवरा आणि मुलगा पण आले. लॉक डाउन मूळे हे एक बरे झाले होतेकी सगळेएकत्र जमून चहा-ब्रेकफास्ट घेत होते.” अनघा , आज सकाळी लवकर उठून तु भराभर सगळे आवरलेस, एकदम खुश दिसते आहेस ! ” इति सासरे. हो बाबा आज पासून माझी शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे तेव्हा मला बरेच दिवसाने विद्यार्थ्यांचे यस मॅम, थेंक्यु मॅम, सॉरी मॅम असे शब्द कानावर पडणार आहे.” अनधा उत्तरली.
“पण अनु तुला ते ऑनलाईन वगैरे जमणार आहे का?” नवरा गुरगुरला.
“हो न जमायला काय झालं मी एक होउ घातलेल्या आइ-टी इंजिनियर ची आई आहे. अमेय ने मला सगळे निट समजावले आहे.”
“ऑनलाईन शिक्षण म्हणे …! नसते टाईम पास उद्योग … !” नवरा पुटपुटला.
“नाही हो बाबा मी तर म्हणेन जसे सध्याचा काळात आपण डॉक्टर, नर्स, पोलिस ह्याचे कौतुक करतो तसे शिक्षकांचे पण करायला हवे ते सगळे सुद्धा नुसते अभ्यास घेण्याचे काम नाही करत, ते आपल्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या निगेटीव्ह वातावरणातून पॉझिटीव्ह एक्टिवीटत बिझी ठेवतात. मला तर अभिमान वाटतो माझ्या आईचा त्यात खारीचा वाटा आहे.” लेकाने केलेले कौतुक एकून अनधा सुखावली. “अनघा तु तुझे कामाचे बघ,मी पोळ्या करेन.” सासूबाई म्हणाल्या.
“हो मी पण भाजी निवडून देतो तेवढाच आमचा सुद्धाखारीच्या घरच्यां चा वाटा….” सासरे हसत म्हणाले.
खूप वेळा मनात येत की काही काही आठवणींचे ऋतू असतात. त्या त्या ऋतूत, दिवसात काही आठवणी ताज्या होतात. याचा अर्थ इतर वेळी काही आठवे नसतात अस नव्हे… पण आठवांचे ऋतू काही औरच!
आत आत मनात घर करून बसलेली आठवे कधी कधी खूप उत्साही अन आनंदी करतात…. कधी हेच दिवस पुन्हा यावेत ही मागणीही करतात!
निसर्गाचे जरी तीनच ऋतू असले तरी माझ्या आठवांचे हजारो ऋतू असतात. ‘शब्दांनी’ बहरणारा नी धुंद करणारा माझ्या आठवणीचा…फक्त माझाच….हक्काचा वसंत ऋतू! अस मी म्हणेन…. मला जास्त भावतो. मग तो बाराही महिने असू शकतो. पण…. अस कस होणार!
कुठेतरी चढ उतार असतोच न….
नको असलेले मळभ झटकून टाकणारा, स्वच्छ धूणारा अन परत निरभ्र होणारा.… मनाचा वर्षा ऋतू !
होय! सगळं हलकं हलकं करणारा तन आणि मन चिंब करणारा …. आठवांचे तरंग .. नवतरंग होऊन मिरवणारा! असे अनेक उपऋतु माझ्या आठवणी जाग्या करतात.
कधी मनोमन लाजवतात! रोमांच अंगी उठवतात!
कधी थरारक आठवेही अंग थरथरून टाकतात… हे असे ऋतू मात्र नको वाटतात, पण त्यातून धडे मिळालेले असतात आणि जीवनाला नवी वाटाही … त्यामुळे नको वाटणारे ऋतू खर तर नकळतच एक नवे आव्हान ठरलेला असतो.
एक अवर्णनीय आनंद आणि समाधान देणारा….डोळे बंद केले तरी सगळं हिरवं हिरवं दाखवणारा..मखमल भासवणारा !शांत करणारा…
गुलाबी थंडीतही शब्दांची ऊब माझे ऋतू देतात , शब्दांची चादर अन गोधडी! एक नवं सृजनाचं, सर्जनशील ….सृजन नेहमीच प्रसवत! आणि मन नवे गाणे गाऊ लागत!… हिरव्या ऋतूच…आठवांच्या ऋतूच!
भक्ती म्हणजे काय? केवळ देव देव करणे म्हणजे भक्ती नव्हे. देवावरील प्रेम म्हणजे भक्ती. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर,
भक्तीते कठीण । सुळावरची पोळी
निवडी तो बळी । विरळाशू
वेदपुराणात आपण बघितले की, धाडसी व्यक्तीनेच भक्ती केली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. त्याचे वडील हिरण्यकाश्यपू यांना देवही घाबरायचे. अशा भक्त प्रल्हादाने भगवान श्री विष्णूंची भक्ती केली. त्याने आपल्या वडिलांना पटवून सांगितले की, भक्ती काय असते.
भक्ती आणि व्यवहारातील लौकिक प्रेम यांतील फरक असा :- लौकिक प्रेम हे सापेक्ष, सहेतुक, दुतर्फी व कार्य-कारणांनी युक्त असते. भक्ती ही मात्र निरपेक्ष, निर्हेतुक, व अखंड असते. प्रेमाची पराकाष्ठा हीच भक्ति. नारायणास /देवास आवडेल तेच करणे हेच त्याचेवरचे प्रेम होय. भगवंताचे प्रेम अखंड हवे.
देवाच्या नामाचा प्रेमाने उच्चार म्हणजे भक्ती. देवाला स्मरणे हीच भक्ती. एका दृष्टीने भक्ती ही सोपी तर एका प्रकारे ती कठिण आहे. जीवनातील सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी भक्तीचे नऊ प्रकार आहेत. त्यांना नवविधा भक्ती म्हणतात.
भक्तीचे आकर्षण असे आहे की ते भगवंतालाही खेचते. आणि न घडे ते घडते असा अनुभव येतो. प्रभू रामचंद्रही भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांना भुलले. असे भक्तिप्रेमाचे माहात्म्य आहे. भक्ति-भावाचे धन पदरी असले की सुखाला तोटा नाही. भक्तीचे रूपांतर अद्वैतात म्हणजे एका ब्रह्मस्थितीतच होते.
भक्तीचा हिशोब करता येत नाही. भक्ती कधी कमी-अधिक होत नाही.
व्यवहारात काय, परमार्थात काय सदा चैतन्याचे स्मरण असावयास हवे. आपली वृत्ति चैतन्याकडे वळविणे हीच भक्ती. चैतन्याशी तादात्म्यस्थिति हीच भक्ती. चैतन्याचे द्वारा चैतन्याशी तादात्म्य होऊन चैतन्याची अनुभूति घेणे हीच निखळ भक्ती आहे. चिद्वायूचे लहरीकडे व लहरीचे वायूकडे आकर्षण हीच शुद्ध भक्ती किंवा भक्तिप्रेम. भक्ती जीवास सुख प्राप्त करून देणारे उत्तम रसायन आहे.
‘भक्त’ या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय? तर जो विभक्त नाही. ‘विभक्त’ म्हणजे ‘डिपार्टेड’ म्हणजेच दूर गेलेला, तर ‘भक्त’ याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ‘जवळ येणं’ म्हणजे काय? तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं, ज्याला ‘फिजिकल डिस्टन्स’ असं म्हणतात.
देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभाऱ्यात पोहोचला. शारीरिक अंतर कमी झालं. पण आंतरिक अंतर? ज्याला आपण ‘इनर स्पेस’ म्हणतो, त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता, पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रुळला, राजकारणावर चर्चा केली. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधूच निघाला. मग काय! एक महत्त्वाचा व्यवहार ठरला.. तासाभरात जर बाहेर पडलो, तर आजच हा व्यवहार साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर हा व्यवहार, हे ‘डील’ होऊ दे! पाच किलो पेढे देईन!……. साध्य बदललं !!!
मघाशी त्याचं साध्य होतं ‘देव’. आता साध्य आहे ‘व्यवहार’! देव हे फक्त साधन आहे. म्हणजे शरीराने जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय, तेव्हाच मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या व्यवहाराच्या ठिकाणी पोहोचलाय. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही. कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला….
प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही.
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(सुश्री शिल्पा मैंदर्गी यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारी लेखमाला सुरू करत आहोत. धन्यवाद – सम्पादक मंडळ (मराठी))
(हम आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी के ह्रदय से आभारी हैं। उन्होंने हमारे आग्रह पर अपने जीवन की अब तक की लड़ाई पर विमर्श हम सबके साथ श्रृंखलाबद्ध साझा करना स्वीकार किया है। आप हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। हम आदरणीया सौ अंजली गोखले जी के भी आभारी हैं। ई-अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग सम्पादक – हेमन्त बावनकर )
मी अजून लढते आहे
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
मी शिल्पा. शिल्पा मैंदर्गी. ई अभिव्यक्तिच्या साहित्यिकांमध्ये मला सामावून घेतल्या बद्दल सर्व प्रथम हेमंत बावनकर सर, सुहास पंडित सर आणि उज्वला तांईचे मनापासून आभार !
मी जन्मतः पूर्ण अंध नाही. साधारण तिसरी पर्यंत मला धूसर दिसत होते. अगदी लहान असताना आजीला शंका आली आणि माझ्या आईबाबांची डोळ्याच्या डॉक्टरांकडे धाव सुरू झाली. डॉक्टरांनी खूप तपासण्या केल्या. खूप स्पेशलिस्टना दाखवले. पण सर्वांचे म्हणणे एकच होते, ते म्हणजे हिची दृष्टी जाणार.
घरी मी दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्याबरोबर मोठी होत होते. बरोबरीने खेळत होते, दंगा करत होते. जेवढे दिसत होते, तेवढ्यावर माझे सगळे सुरु होते. मला गांभीर्य काही नव्हतेच कारण मला काही समजतच नव्हतेना! मला कमी दिसते, तेही मला कळत नव्हते. सगळ्यांचेच असे असते, असेच मला वाटे. आईच्या बोटाला धरुन शाळेत जायची, यायची त्यामुळे माझ्यात काही कमी आहे असे कधी जाणवले नाही.
तिसरीमध्ये गेल्यापासून माझ्या डोळ्यांची बरीच ऑपरेशन्स झाली. आई बाबा खूप धिराने घेत होते. एकाही ऑपरेशनचा उपयोग झाला नाही. जवळ जवळ ८ – १० ऑपरेशन्स झाली पण काही फरक नाही. मात्र शाळा अभ्यास नियमित सुरु होते. माझे बाबा विद्यामंदिर शाळेमध्ये शिकवत होते. माझ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. ते मला खूप गोष्टी सांगत. पाचवी मध्ये गेल्यापासून मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.पहिल्या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे मी सादर केले आणि आश्चर्य म्हणजे मला पहिल्या नंबर चीढाल मिळाली.
अभ्यास, शाळा, वक्तृत्व स्पर्धा, घरी दंगा, डोळ्याचे इलाज सगळेच सुरु होते. दिसणे अंधूक अंधूक होत पूर्ण बंद झाले होते. पण डोळ्या मधून सतत पाणी येत होते. ते थांबवण्याचे ही ऑपरेशन झाले. ते झाले मद्रासला म्हणजे आत्ताच्या चेनईला. डॉक्टरांनी आई बाबा ना आता डोळ्याच्या बाबतीतले सर्व प्रयत्न थांबवायला सांगितले. नाहीतर विनाकारण मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता होती. आई बाबांनी ते मान्य केले आणि माझा अभ्यास, वक्तृत्व इकडे लक्ष द्यायचे ठरवले.
मला घरी अडगळीत टाकले नाही किंवा तेही हताश झाले नाहीत. मला सतत प्रोत्साहित करत राहिले. घरी मी खेळत होते, भांडत होते. दंगा ही करत होते. हिला दिसत नाही, म्हणून माझे फाजील लाडही केले नाहीत.
ऑपरेशन्स झाल्यामुळे माझे डोळे म्हणजे नुसत्या पांढऱ्या खोबण्या झाल्या होत्या. दुसऱ्यांना भयावह दिसू नये म्हणून ऑपरेशन करून बुब्बुळ बसवले. तेही एकाच डोळ्याला बसले. डॉक्टरांनीच मग अथक् प्रयत्नांनी मला कृत्रिम डोळा बनवून दिला. जो मी अजूनही वापरते, काढते, घालते. अर्थात मला त्याचा काहीच उपयोग नाही. माझे डोळे फवत समोरच्या साठी आहेत. त्यांना भिती वाटू नये, त्रास होऊ नये म्हणून. थोडक्यात काय माझे डोळे अर्थात कृत्रिम तुमच्या साठी’, माझ्यासाठी नाहीत बरं !
भावार्थ : किन्तु जो ज्ञान अर्थात जिस ज्ञान के द्वारा मनुष्य सम्पूर्ण भूतों में भिन्न-भिन्न प्रकार के नाना भावों को अलग-अलग जानता है, उस ज्ञान को तू राजस जान।।21।।
But that knowledge which sees in all beings various entities of distinct kinds as different from one another-know thou that knowledge to be Rajasic (passionate).।।21।।
प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं। आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर व्यंग्य रचना ‘शोकसभा में सियासतदान’। डॉ परिहार जी ने आखिर यह पढ़ ही लिया कि मन और जुबान में ज्यादा दूरी नहीं होती। विश्वास न हो तो यह व्यंग्य पढ़ लीजिये। इस सार्थक व्यंग्य के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 69 ☆
☆ व्यंग्य – शोकसभा में सियासतदान ☆
बाबू भाई तेहत्तर साल की पकी उम्र तक इस असार संसार को रौंद और खौंद कर विदा हुए थे, उन्हीं का शान्ति-पाठ आयोजित था। बाबू भाई परिवार को खूब माल-मत्ता देकर गये थे। उनके पुण्य-प्रताप से परिवार के सभी सदस्य आगे और कमाई बटोरने की स्थिति में पहुँच गये थे, इसलिए सभी के मन में दिवंगत के प्रति अपार श्रद्धा और ओठों पर दुआएं थीं। सब यही चाहते थे कि बाबू भाई की पवित्र आत्मा को परमात्मा के चरणों में स्थान मिले और वे आगे उस तरह के फसादों में न पड़ें जैसे वे ज़िन्दगी भर करते रहे थे।
शान्ति-पाठ में बाबू भाई के नाते- रिश्तेदार,बंधु-बांधव इकट्ठे थे। जो इस दुनिया को अपना ‘परमानेंट हेडक्वार्टर’ समझे हुए थे वे भी आज मजबूरन जीवन की क्षणभंगुरता का उपदेश सुनने को उपस्थित थे। सभा में आचार्य जी के अलावा सभी वक्ताओं के भाषणों का लुब्बो- लुवाब यही था कि संसार माया है, शरीर नश्वर है, एक दिन सब नष्ट हो जाने वाला है, इसलिए संसार से मन हटा कर प्रभु में लौ लगाना ही समझदारी की बात है। सब ये बातें रोज रोज टीवी पर और शोकसभाओं में सुन सुन कर भूलते रहते थे, लेकिन आज इस तरह गंभीर होकर बैठे थे जैसे सभा से उठते ही सब छोड़-छाड़ कर हिमालय की किसी कन्दरा में जा बैठेंगे। कई वक्ताओं का हिन्दी- ज्ञान शोचनीय था। वे बार बार ‘आचार्य जी’ को ‘अचार जी’ कह कर संबोधित कर रहे थे।
सभा खत्म होने को थी कि अचानक कक्ष में राजनीति की गंध फैल गयी। सब ने सूँघ कर इधर उधर देखा। कुछ समझ में नहीं आया। ‘अचार जी’ पिछले दरवाजे की तरफ देखकर कुछ अस्थिर हो रहे थे। सब ने उधर नज़रें घुमायीं। देखा, शहर के खुर्राट राजनीतिज्ञ पोपट भाई चेहरे पर भारी गंभीरता ओढ़े दरवाजे पर जूते उतार रहे थे। सब का मन बिगड़ गया। अब यहाँ भी पाखंड फैलेगा। लेकिन जो पोपट भाई के कृपाकांक्षी थे वे प्रसन्न और सक्रिय हुए और उन्हें सादर अगली पंक्ति में ले आये।
पोपट भाई हिसाब से शान्ति-पाठ की समाप्ति के वक्त आये थे ताकि उनका वक्तव्य भी हो जाए और फालतू बैठना भी न पड़े।
जल्दी ही उन्हें माइक पर बुलाया गया। बोलने को खड़े हुए तो आधे मिनट आँखें बन्द किए मौन खड़े रहे, मुँह से बोल नहीं फूटा। फिर ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः’ से भाषण शुरू किया।
बोले—‘भाइयो और बहनो, लोगों को यह भरम है कि राजनीतिज्ञ जहाँ जाता है वहाँ राजनीति ही बोलता है, लेकिन मैं आपका यह भरम दूर करना चाहता हूँ। मैं यहाँ राजनीति करने नहीं, स्वर्गीय बाबू भाई को अपनी विनम्र श्रद्धांजलि देने आया हूँ। बाबू भाई एक महान आत्मा थे, उनके संसार छोड़ने से हमारे नगर की अपूरणीय क्षति हुई है। उनके ऊपर बहुत आरोप लगते थे, कई केस भी उन पर चले, लेकिन वे सभी राजनीति से प्रेरित थे। बाबू भाई एक महान समाजसेवी और देशभक्त थे।
‘लोगों का यह सोचना बिलकुल गलत है कि राजनीतिज्ञ जहाँ भी जाता है वहाँ राजनीति के मतलब से जाता है और राजनीति की बात करता है। मैं तो यहाँ बाबू भाई को अपनी श्रद्धांजलि देने आया हूँ। मैं यहाँ खड़े होकर कह सकता था कि मेरी पार्टी ने जनता की बड़ी सेवा की, जनता के लिए बहुत काम किया,लेकिन मैं ऐसा कुछ नहीं कहूँगा क्योंकि यह वक्त उन सब बातों का नहीं है। अभी तो हमें बाबू भाई की आत्मा की शान्ति के लिए परमपिता परमात्मा से प्रार्थना करनी है।
‘कोई राजनीतिज्ञ ऐसा मूरख नहीं होता कि श्रद्धांजलि-सभा में राजनीति की बातें करने लगे। ऐसी बेवकूफी विरोधी पार्टी वाले ही कर सकते हैं। हम कभी नहीं कर सकते। हर जगह एक ही राग अलापना और मौके की नज़ाकत को न समझना मूर्खों का काम है। हमसे ऐसी गलती कभी नहीं हो सकती। मैं चाहता तो कह सकता था कि पहले गाँवों में चौबीस घंटे में चार घंटे बिजली मिलती थी, अब हमारी पार्टी के शासन में छः घंटे मिलती है। पहले सड़कें इतनी खराब थीं कि रोज आठ-दस एक्सीडेंट होते थे, अब मुश्किल से तीन- चार होते हैं। दो साल पहले रिश्वतखोरी के अठारह सौ मामले दर्ज हुए थे, इस साल यह संख्या घट कर बारह सौ पर आ गयी है। कुछ लोग कहते हैं कि इस की वजह यह है कि रोकने और पकड़ने वाले भी भ्रष्ट हो गये हैं, लेकिन ये सब बरगलाने वाली बातें हैं।
‘मैं यह भी कह सकता था कि हमने सरकारी स्कूलों की छतों के सारे टपके बन्द करा दिये हैं,अब उनमें एक बूँद पानी भी नहीं टपकता। इस मरम्मत पर हमने इस शहर में ही दस करोड़ रुपये खर्च किये हैं। इस खर्च को लेकर भी विरोधी हमारी आलोचना करते हैं, लेकिन हम विचलित होने वाले नहीं। हम हर स्कूल को टपकामुक्त करने के लिए प्रतिबद्ध हैं। स्कूलों की इमारतों की खस्ता हालत की जानकारी हमें है और जान-माल का कोई नुकसान होने से पहले कार्यवाही करने का निश्चय हमने कर लिया है। फिलहाल हमने सारी क्लासें स्कूल बिल्डिंग से बाहर मैदान में लगाने के आदेश दे दिये हैं। इससे विद्यार्थियों को खुली हवा में पढ़ने-लिखने का मौका मिलेगा, जो उनके स्वास्थ्य के लिए ज़रूरी है।
‘आप तो जानते ही हैं कि हमारा प्रदेश उद्योगों की दृष्टि से बहुत पिछड़ा है,यहाँ बहुत गरीबी और बेरोजगारी है। उद्योगों को बढ़ाने और गरीबी बेरोजगारी को दूर करने के तरीकों का अध्ययन करने के लिए हमारे सारे विधायक अमेरिका और इंगलैंड की तीन महीने की यात्रा पर जा रहे हैं। हमें विश्वास है कि उसके बाद यहाँ उद्योगों की भारी बढ़ोत्तरी होगी और गरीबी बेरोजगारी जड़ से खत्म हो जाएगी। मेरी नौजवान भाइयों से अपील है कि जैसे इतने दिन धीरज रखा, थोड़े दिन और रखें। सब्र का फल मीठा होता है।
‘लेकिन जैसा कि मैंने कहा, यह मौका ये सब बातें कहने का नहीं है। अभी चुनाव सिर पर है और मैं आपसे कह सकता था कि आप लोग एकजुट होकर हमारी पार्टी को वोट दें और विरोधी पार्टियों को धूल चटायें, लेकिन अभी मैं यह सब नहीं कहूँगा। अभी तो वक्त बाबू भाई की महान आत्मा को श्रद्धांजलि देने का है। ओम शान्तिः शान्तिः। ‘
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆