मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। आंधळी माया ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

।। आंधळी माया ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(सावनीचे सगळे लाड आजीने पुरवले ! किती attached होती सावनी आजीला !) इथून पुढे — 

सावनी आजीला दर आठवड्याला फोन करायची गप्पा मारायची.कधी एकटं वाटू दिलं नाही तिनं आजीला! सावनी चं एम एस झालं आणि तिला खूप सुंदर जॉब मिळाला.   दरम्यान आजीही अचानकच कालवश झाल्या!आता अमितवर कोणतीही जबाबदारी उरली नाही. सावनीने बोलावले म्हणून तो अमेरिकेला जाणार होता. अरुंधतीला त्याने हे अगदी कॅज्युअली सांगितले.ती म्हणाली,’ मला आणि आनंदला इथे टाकून तुम्ही लाडक्या लेकीकडे जाणार हो?आम्हाला पण सांगा तिला तिकडे न्यायला!’अमित संतापाने बघतच राहिला.’अरुंधती,शरम वाटते का काही बोलायला?ती तुझीही मुलगी होती ना?काय केलंस ग तिच्यासाठी?सतत हा मतिमंद मुलगा बसलीस सांभाळत आणि आमची आयुष्य उध्वस्त केलीस. बिचारी माझी गुणी मुलगी आजी आजोबांच्या छायेत वाढली!माझे आईवडील नसते तर कठीण होतं बरं तिचं!रहा इथेच,तूआणि तुझा हा लाडका लेक.

मी सावनीकडे जाणारच.कोणत्या तोंडाने म्हणतेस ग आम्ही येतो?शी!स्वार्थीपणाचीही हद्द झाली तुझ्या. आता बोलतोच!पत्नी म्हणून काय सुख दिलंस ग मला हा झाल्यापासून?माझं तरुण शरीर तळमळत असायचं  रात्रंदिवस! सतत हा  मुलगा घेऊन बसत होतीस,मी पण कमी नाही केलंय याच्यासाठी! प्रत्येक गोष्टीला लिमिटअसतेअरुंधती!तुझ्यातली फक्त आईतीही या आनंदची, सावनीची नाहीच ! शिल्लक राहिली आणि माझ्या आयुष्याचे वाळवंट झाले. दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने अमित निघून गेला.

 एअरपोर्ट वर सावनी आणि एक उमदा तरुण आले होते. बाबा,हा शिशिर!माझा कलिग आहे.आम्ही एकत्रच  एम एस केलं.शिशिरला आईवडील नाहीत.तो आत्याकडे इथेच usa मध्ये वाढला. एवढी ओळख पुरे सध्या!’सगळे सावनीच्या फ्लॅट मध्ये आले.किती सुंदर ठेवला होता तिनं फ्लॅट!अमितसाठी सुंदर स्वयंपाक करून ठेवला होता.

जेवल्यावर शिशिर त्याच्या घरी गेला. सावनी  बाबांजवळ बसली’.बाबा,बरे आहात ना?किती  वर्षांनी असे घराबाहेर पडत असाल ना?सगळं होतं हो तुमच्याकडे!हौसपैसा सगळं. पण एकेकाळी हौशी असलेली आई किती बदलली ना! सतत आनंद हेच दैवत झालं तिचं! बरोबर होतं तेही पण तिने  ढोर मेहनत करून तो सुधारणार होता का? ती सगळ्या लोकांपासून तुटत गेली.कधीही तिनं मान्य केलं नाही की हा मुलगा गतिमंद आहे.काय  मेहनत  घ्यायची ती हो बाबा!एकेक अक्षर तिने  शंभर शंभर वेळा शिकवलंय त्याला.पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याची पाटी कोरीच. पण निदान त्या स्पेशल स्कूल मध्ये घातल्याने तिथे सगळी मुलं अशीच असल्याने तो  इतका तरी शिकू शकला. आईने त्याला धडपड करून छोटासा का होईना जॉब मिळवून दिला.  बाबा,या सगळ्यात तुम्हाला फार सोसावं लागलं हो.आणि मलाही.मला आईचं प्रेम कधीच मिळालं नाही.तुम्ही आजीनं ती उणीव भरून काढलीत नाहीतर माझं काय झालं असतं बाबा? बाबा,अनेक घरात असं  मूल येतं की जन्माला पण त्याचा कोणी इतका बाऊ करत नाही.शक्य तेवढं  सगळं करतात आईवडील आणि आपलं आयुष्यही सुखात जगतात.आपल्या आई सारखं स्वतःचं आयुष्य गहाण नाही हो टाकत. आईला हे असं मूल म्हणजे तिचा अपमान, कमीपणा वाटायचा.आणि मग मलाही तिने कधीच  न्याय दिला नाही हो. बाबा,मी शिशिरशी लग्न करायचं म्हणतेय.तुम्ही इथे आहात तर आमचं लग्न लावूनच जाल का?मला फार आनंद होईल हो बाबा.आता तर आजीआजोबा ही नाहीत माझं हे कौतुक बघायला. ‘बोलताना पाणी आलं सावनीच्या डोळ्यात.’ अग वेडे,रडतेस कशाला?तुझा बाबा भक्कम उभा आहे तुझ्या पाठीशी.मला खूप आवडलाय शिशिर.उत्तम जोडीदार निवडलास ग बाळा!

तू आता लग्नाची झाली आहेस,हेही अरुंधतीने लक्षात घेतलं नाहीये.पण देव असतो बघ पाठीशी उभा.मी आनंदाने लग्न लावून देईन ग पोरी.आधी बोलली असतीस तर आजीने तुला दिलेले सगळे दागिने घेऊन आलो असतो सावनी! ‘नको हो बाबा,मला काही नको .फक्त तुमचे आशीर्वाद द्या,तेच खूप मोलाचे आहेत आमच्यासाठी!लग्न झाल्यावर मग आईला मी तुम्ही,सावकाश कळवूया.तिला त्याचं काहीच सुखदुःख नसणार बाबा.जाऊ दे.माझे वडील हेच माझ्यासाठी आई बाबा दोन्हीही आहेत असं मी समजत आलेय.’ ठरलेल्या मुहूर्तावर सावनी आणि शिशिरचं लग्न खूप छान थोडक्यात करून दिलं अमितने! शिशिरच्या आत्याबाईही हजर होत्या. लग्न झाल्यावर सावनी  सासरी शिशिरच्या फ्लॅट मध्ये गेली.दुसऱ्या दिवशी सावनी पुन्हा आपल्या घरी आली आणि म्हणाली,’बाबा तुम्ही आता सहा महिने इकडे रहात जा.मी तुमचं ग्रीन कार्ड प्रोसेस करीन.तुम्ही इथेच छानसा जॉब बघा आणि रहा इथेच.तुम्हाला नक्की मिळेल जॉब हो बाबा,आणि पैशासाठी नाही पण मन गुंतावे म्हणून करा तुम्ही जॉब!बघा कसं वाटतंय ते!’ मी आग्रह नाही करत हं पण मला वाटतं तुमच्या बुद्धीचंही इथे चीज होईल आणि खरं तर तुम्हाला त्या घरापासून सुटका मिळेल हो बाबा. सावकाश विचार करा. आत्ता ठरवलंय तुम्ही तसे परत जा आणि मग पुढच्या वेळी याल तेव्हा मला निर्णय सांगा नक्की बाबा!’जड अंतःकरणाने तिचा निरोप घेऊन अमित परत आला पण मनात अतिशय समाधान होते,की सावनीचं भलं झालं.आपल्यालाशोधूनही असा उमदा मुलगा मिळाला नसता तिच्यासाठी!’  अरुंधतीला त्याने लग्नाचे फोटो पाठवले होतेच. चार दिवसांनी अमितने तिला  सांगून टाकलं  अरुंधती, मी सध्यातरी ग्रीन कार्ड होई पर्यंत सहा महिने सावनी कडे राहणार आहे आणि ग्रीन कार्ड नंतर मी तिकडेच राहीन.तुला भरपूर पेन्शन मिळेल आणि मीही तुला  इतके इतके पैसे फिक्स मध्ये टाकून जाणार आहे. याच घरात तुम्ही दोघेही रहा,तू आणि आनंद! मला मात्र आता इथे राहायचं नाही.बस झाला संसाराचा  फार्स.  आणि आता मला  अडवू नकोस.मी जायचा निर्णय घेतला आहे, त्यात बदल होणार नाही.  तू तुझा मुलगा सुखाने रहा इथे’. निर्विकार पणे अरुंधतीने हे ऐकून घेतलं आणि एक शब्दही न बोलता, ती आत निघून गेली. अमित थक्क झाला.निदान, असे जाऊ नका, माझं चुकलं असेलही,हे तिने म्हणावे ही अपेक्षाही चुकीचीच ठरली अरुंधतीच्या बाबतीत!तिने सावनीच्या लग्नाबद्दल अवाक्षर ही काढले नाही.   अमितला अतिशय वाईट वाटले.काय विचित्र योग असतील आपल्या गुणी मुलीचे तिच्या सख्ख्या आईशी,याचं त्याला नेहमीच आश्चर्य वाटलं आलं होतं.ठरलेल्या वेळी अमित  अमेरिकेला निघून गेला.

राहिली ती अरुंधती आणि ज्या मुलासाठी रक्ताचं पाणी केलं तो आनंद.ज्याला तेवढंसमजण्याचीही कुवत नव्हती की आई आपल्यासाठी सगळी नाती तोडून  झिजत राहिली. जन्मभर तोडलेली नाती उतारवयात अरुंधती समोर फेर धरू लागली.आणि सोन्यासारखी मुलगी आपण गमावली तिच्या लग्नालाही तिने   आपल्याला बोलावलं नाही,याचं वाईट  वाटून तरी उपयोग नव्हताच.जसं तिनं पेरलं तसंच उगवलं. या एका मुलापायी नवरा, मुलगी सगळं सगळं गमावून बसली अरुंधती!वेळ निघून गेली होती आणि  आपली  असणारी माणसं तिने स्वतःहूनच परकी केली. अरुंधतीला ही पुढची अत्यंत अवघड वाट एकटीने चालायची होती.आता पश्चाताप करून काय फायदा होता?

तिच्या आईवडिलांनीही तिला किती तरी वेळा सांगितलं होतं,की अग बाई,तू या एका मुलापायी संसार उध्वस्त करतेआहेस.अमित सारखा नवरा आणि सावनीसारखी मुलगी भाग्यानेच मिळते बरं!काय तो आनंद घेऊन बसतेस जवळ सारखी ग!

करायचे ते सगळे प्रयत्न झालेत करून!त्याच्या पायी तू अतिशय अन्याय करते आहेस सगळ्यामाणसांवर.’त्याहीवेळी तिला आईवडिलांचेही पटले नाहीच. आता एवढ्या मोठ्या घरात उरली एकटी अरुंधती आणि हा  खुळा आनंद.वेळ निघून गेली आणि आता परतीचे दोरही स्वतःच कापून टाकलेली अरुंधती त्या भकास घरात एकटी उरली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाह्याकाका ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ डाह्याकाका ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

खरंतर डाह्याकाका हे माझे सख्खे काका नव्हते. सुरतेला माझ्या मावस भाऊबहिणींचे ते काका होते. माझ्या मावशीचे दीर. आम्ही लहानपणी सुट्टीत मावशीकडे जाऊन रहायचो. मग ते आमचेही काका झाले. छोट्या चणीचे. थोडेसेच जाडगेलेसे, विशेषतः त्यांचा खालचा ओठ खूपच जाड. फारसे चपळ नसलेले त्याला कारण होतं, दुर्दैवाने ते थोडेसे मंदबुद्धी होते. याचा अर्थ त्यांना कळत नसे असं नाही. सगळं कळत असे. पण स्वतःची हुशारी कमी. कोण्या विद्वानाने त्यांचं नाव डाह्याकाका ठेवलं होतं कुणास ठाऊक!! डाह्यो म्हणजे गुजरातीत शहाणा. डाह्यो मारो छोकरो वा डाही मारी छोकरी हे म्हटलं जातं, शहाणं माझं बाळ या अर्थाने. मात्र डाह्याकाकांना ते चपखल बसत नव्हतं. त्यांचं खरं नाव हसमुखराय होतं. ते मात्र त्यांना शोभून दिसणारं. ते सदा हसतमुख असायचे. इतकं चांगलं नाव असूनही सगळे त्यांना डाह्याकाकाच म्हणायचे. 

सुरतेला मावश्यांकडे भिक्षुकी होती. खत्री (क्षत्रियो) जातीचे ते गुरूजी लागत. बहुतेक तालेवार घराणी. कुणाची कापडाची मिल, कुणाचा मसाल्याचा व्यापार. व्यापार उदीम बरोबर नोकरी वा छोटेमोठे धंदे करणारे सर्वसामान्य ही खूप. सगळे देवभोळे. साधी घराच्या खिडकीची चौकट बदलायची असेल तरी त्यांना ग्रह नक्षत्र, मुहूर्त लागायचा. माहेरी चार दिवस रहायला आलेल्या मुलीला सासरी  पाठवायची असेल तरी गुरूजींना विचारायला यायचे की कोणत्या दिवशी पाठवू. मग मावशे म्हणायचे, की, तुला मुलगी जड झालीय का?राहू दे दोन दिवस अधिक, परवाचा मुहूर्त चांगला आहे तेव्हा पाठव. यजमान त्यालाही मान डोलवायचे.पत्रिका बघणे व त्यातून यजमानांची कामे मार्गी लावणे. हा व्यवसाय. म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात. मात्र खत्री समाजात लग्नाच्या गाठी मात्र मावशेच पत्रिकेवरून लावून द्यायचे.  एक आषाढ महिना सोडला तर मावशेंना कामाची धामधूम असायची सदैव. कुणाकडे सत्यनारायण वा चंडीपाठ, कुणाकडे वास्तुशांती, क्रियाकर्म, लग्नसराईत तर एका दिवसात चौदा चौदा लग्न लावलेली मी पाहिली आहेत. महिना दीड महिन्यात तर शेकड्यांनी. मग दीडेक वर्षात तिच मंडळी परत यायची. मुलगी वा सुनेचं खोळा भरण कार्यक्रमासाठी. मग मावश्यांना आठवायचं. ह्यांच्याकडे मुलगी दिलीय तेच ना. मग सासर माहेर दोन्ही घरांकडून दक्षिणा मिळायची. भिक्षुकी म्हटली की पूजापाठ  झाले की घरी यायचा तो शिधा. त्यात सप्तधान्य, गुळ खोबरं, साजूक तूप, सुकामेवा यांच्या झोळ्या असायच्या.  फळफळावळ, मिठाईचे बॉक्स वेगळे. मग डाह्याकाकांकडे या झोळ्या सुट्या करून त्यातील सामान व्यवस्थित डब्यांमधे भरणे हा उद्योग असायचा. कधीकधी तर त्यांना ते करताना दिवस पुरायचा.  शिधा सुटा करताना त्यात गुप्त दान म्हणून सुटे पैसे असायचे. ते मात्र डाह्याकाका खिशात घालायचे. हे सर्वांना ठाऊक होतं. मग ते त्या पैशांतून दाढी, कटिंग करून घ्यायचे. ते नेहेमी क्लीन शेव करूनच यायचे. शिधा सुटा करताना सुकामेव्यातील, काजू बदाम, बेदाणे थोडेफार फस्तही करत. मिठाई वरही ताव मारत. सगळे त्याकडे काणाडोळा करत. बऱ्याच वेळा त्यावरून कसं पकडलं वगैरे चेष्टा करत मग हसमुखराय छानपैकी हसत. 

माझे मावसभाऊबहिणी, चार भावंडं, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळूनच मोठे झालेत. त्यांना तर त्यांचा विशेष लळा होता व आदराचे स्थानही. दिवसातून कुणी ना कुणी सारखं त्यांची दखल घ्यायचं. डाह्याकाकांना तितकंच बरं वाटे. ते फारसं कधी बोलत नसे. आपण काही विचारलं तर पच म्हणजे हो, वा पचपच म्हणजे नाही. असं मोजकंच बोलणं होई. मात्र घरात सगळे एकत्र बसून चर्चा करत असतील तर लक्षपूर्वक ऐकत व मधून एखादं वाक्य बोलून जात. ते तितकं महत्वाचं नसायचं पण आपली उपस्थिती नोंदवायची त्यांची तऱ्हा होती. काम नसलं की ते ओट्यावर जाऊन बसायचे. ओटा पुरूषभर ऊंच होता. त्यावरून ते वाहती वर्दळ बघत बसायचे. आपण अवचित गेलो की छानपैकी हसून स्वागत करायचे. 

डाह्याकाकांकडे देवपूजेचा मान होता. सकाळीस आंघोळ झाली की गंध उगाळून देवपूजेला बसायचे. मावशीकडे देवघर मोठे असलेले. फळ्यांची चढणच. त्यावर तितकेच देव. ते सर्व देव ताम्हणात घेऊन त्यांना आंघोळ घालून, स्वच्छ पुसून, गंध हळदीकुंकू लावून फळ्यांवर ठेवायची. मग फुलं वाहून, धूप, दीप, आरती गुळखोबरं फळं याचा नैवेद्य सगळं साग्रसंगीत करायचे.  सर्वात वरच्या फळीवर, गणपती, देवी व लंगडा बाळकृष्णाचा मान. बहुतेकदा ते रंगनाथ वर ठेवताना गडगडून खाली यायचा. मग मावशे म्हणायचे, बघ देवाला आज तुझ्या बरोबर खेळायचंय त्यावरही हसमुखराय हसायचे. 

डाह्याकाका व मावशीचं एक अनोखं नातं होतं. ते दीर असले तरी मावशींनी त्यांना आपलं मुलच मानलं होतं. ती नेहेमी त्यांना जपायची. त्यांना लागलं खुपलं ते लगेच द्यायची. डाह्याभई अशी हाक मारली की डाह्याकाका कुठेही असले तर लगेच हजर व्हायचे. मावशीचं, घरातलं कोणतंही काम विनातक्रार करायचे. पण ते सांगकामे नव्हते. मावशींनी त्यांचा तेवढा आब राखला होता. घरात काही चांगला पदार्थ बनवला तर तो चाखण्याचा मान डाह्याकाकांचा असायचा. जेवण वाढतानाही मावशी त्यांच्या पोळीवर जास्त तूप लावून द्यायची. ते त्यांच्या लक्षात यायचं. तितकेच ते खुश होऊन जायचे. 

डाह्याकाकांनी कधीच काही मागण्या केल्या नाहीत ना कुठलाही हट्ट. कापडचोपड यजमानांकडून यायचं त्यातून सदरा व लेंघा शिवून घ्यायचे. गरजा कमीच. चार गोड शब्द बोलले की गडी खुश. चार भिंतीमधलं आयुष्य ते आनंदाने जगले. भाचे मंडळींनी देवदर्शनाला वा बागेत नेले तर जायचे. वर्षातून एकदा लांब आजोळी महिनाभर राहून यायचे. तेव्हा ताप्ती रेल्वेलाईनची मजा अनुभवायचे. असं सगळं असलं तरी त्यांना रागलोभ ही होताच. कधी काही मनाप्रमाणे नाही झालं की रूसायचे. मग एका कोपऱ्यात बसून राहायचे. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच डोळे पुसायचे. हे मावशीच्या लक्षात यायचे. मग त्या, “ काय डाह्याभई? ” म्हटलं की घळाघळा रडायचे पण ते तेवढ्यापुरतंच. मग आभाळभर हसायचे. २००५साली सुरतेत तापीला महापूर आला होता. मोठं नुकसान झालं. बरीच रोगराई पसरून बरीच माणसं मेली होती. डाह्याकाका वार्धक्यामुळे वारले तर त्यांना सोवळ्यात नेले होते. खांदेकरी ही सोवळ्यात. स्मशानात बरीच गर्दी होती. डाह्याकाकांना नेलं तेव्हा सगळी गर्दी बाजूला झाली. ब्राह्मणाचं आलेलं दिसतंय म्हणत. स्मशानातही त्यांना मान मिळाला. असं मानाचं जगणं जगले व गेले तेही मानाने. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ । 

विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ ४-१ ॥ 

कथित भगवान

अव्यय योग कथिला मी विवस्वानाला

त्याने कथिला स्वपुत्राला वैवस्वताला ।। १ ।।

अपुल्या सुतास कथिले त्याने मग मनुला

इक्ष्वाकूला मनुने कथिले या अव्यय योगाला ॥१॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । 

स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥ 

अरितापना राजर्षींनी योग जाणला परंपरेने

वसुंधरेवर नष्ट पावला तो परि कालौघाने ॥२॥

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । 

भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ ४-३ ॥ 

योग हा तर अतिश्रेष्ठ अन् कारकरहस्य

प्रिय सखा नि भक्त असशी माझा कौन्तेय 

मानवजातीला उद्धरण्या घेउन आलो हा योग

तुजला कथितो आपुलकीने पार्था ऐक हा योग ॥३॥

अर्जुन उवाच 

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । 

कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥ 

कथिले अर्जुनाने

हे श्रीकृष्णा जन्म तुझा तर अर्वाचीन काळाला

अतिप्राचीन सूर्यजन्म  कल्पारंभी काळाला

महाप्रचंड अंतर तुम्हा दोघांच्याही काळाला

मला न उमगे आदीकाळी कथिले कैसे सूर्याला ॥४॥

श्रीभगवानुवाच 

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । 

तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥ 

कथित श्रीभगवान

कितीक जन्म झाले माझे-तुझे ऐक परंतपा कुंतीपुत्रा

तुला न जाणिव त्यांची परी मी त्या सर्वांचा ज्ञाता ॥५॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ । 

प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥ 

अजन्मा मी,  मी अविनाशी मला न काही अंत

सकल जीवांचा ईश्वर मी नाही तुजला ज्ञात

समग्र प्रकृती स्वाधीन करुनी देह धारुनी येतो

योगमायेने मी अपुल्या प्रकट होत असतो ॥६॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ 

जेव्हा जेव्हा धर्माची भारता होत ग्लानी 

उद्धरण्याला धर्माला येतो मी अवतरुनी ॥७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । 

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥ 

विनाश करुनीया दुष्टांचा रक्षण करण्या साधूंचे

युगा युगातुन येतो मी  संस्थापन करण्या धर्माचे ॥८॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । 

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥ 

जन्म माझा दिव्य पार्था कर्म तथा निर्मल

मोक्ष तया मिळेल जोही या तत्वा जाणेल

देहाला सोडताच तो मजला प्राप्त करेल

पुनरपि मागे फिरोन ना पुनर्जन्मास येईल ॥९॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । 

बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥ 

क्रोध भयाला नष्ट  करुनी निस्पृह जे झाले होते

अनन्य प्रेमाने माझ्या ठायी वास करूनि स्थित होते

ममाश्रयी बहु भक्त पावन होउनिया तपाचरणे ते

कृपा होउनी प्राप्त तयांना स्वरूप माझे झाले होते ॥१०॥

– क्रमशः भाग चौथा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी एका मित्राला फोन केला.’ तुला नव वर्षानिमित्त हार्दीक शुभेच्छा !’ तो एकदम चक्रावून म्हणाला,’ तुला कसं कळलं माझ्याकडं वर्षा कामाला लागली म्हणून?’

त्यामुळं ‘वर्षा’बद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी मी ‘ईयर’ हा शब्द वापरण्याचं ठरवलं व दुसर्‍या मित्राला फोन केला.’एंजाॅय न्यू इयर!’ तो माझ्यावर चिडलाच. नंतर मला त्याच्या चिडण्याचं कारण समजलं.

त्याला ऐकायला जरा कमी येतं. त्यामुळं त्यानं नवीन कर्णयंत्रं विकत घेऊन ती आजपासून वापरायला सुरुवात केली होती. व मी त्याला हिणवण्यासाठी ‘ Enjoy new ear’ असा फोन केल्याचं त्याला वाटलं.

या प्रसंगामुळं  मी ईयरऐवजी  ‘साल’ चा प्रयोग करायचं ठरवलं.

मी तिसर्‍या मित्राला  शुभेच्छा दिल्या ,’ तुला  साल मुबारक !’

हा मित्रही भयंकर चिडला कारण तो आजच सालीवरुन घसरुन पडला होता!

चवथ्या मित्राचंही असंच झालं.आज तोही सालीवर भयंकर चिडलेला होता आणि तोही आज सालीवर घसरला होता. कारण त्याच्या सालीनं आज त्याच्या बायकोला घरी आणून सोडलं होतं!

मग ‘साल’ ला बाद करुन सालाबादप्रमाणं एका मैत्रिणीला मी ‘नव संवत्सरकी शुभकामनाएं’ असा संदेश पाठवला . ती माझ्यावर खूपच नाराज झाली. कारण तिला एक सवत होती.तिला मी नेहमी संवत्सर (सवत+मत्सर) म्हणून चिडवायचो.माझ्या संदेशावरुन तिला ‘आणखी एखादी सवत येवो,’ अशी मी इच्छा प्रकट केल्याचा संशय आला.

शेवटी मला रशियन भाषा येत असल्यानं माझ्या रशियन अवगत असणार्‍या मैत्रिणीला मी ‘नये गोद की शुभकामनाएं’ असा मेसेज पाठवला. ती विधवा असल्यानं नवीन गोदचा प्रश्नच नाही, अशी तिची धारणा होती.रशियनमधे ‘गोद’चा अर्थ वर्ष असा होतो, हे ती विसरली होती.तिनं खूप अकांडतांडव केलं व मी दिसलो, की ती मौनव्रत धारण करायला लागली.

मला हेच कळेना नवीन वर्षाला वर्ष म्हणावं की साल म्हणावं की इयर म्हणावं  मग संस्कृतमधलं ‘संवत्सर’ व रशियनमधलं ‘गोद’ तर दूरच राह्यलं !

मग मी ‘वर्षा’चा नाद सोडला व महिन्यांवर आलो. मी माझ्या  एका मैत्रिणीला संदेश पाठवला,’ तुला येणार्‍या महिन्यांमधे अजिबात त्रास न होवो.’ तिनं फणकार्‍यानं उत्तर पाठवलं,’ माझा महिन्याचा त्रास ही माझी खाजगी बाब आहे. त्यांत तू दखल न घेणं चांगलं !’                                               

मी सर्दच झालो. तरी मी शुभेच्छा पाठवण्याचा चंगच बांधला होता. त्यामुळं मी महिन्यांच्या ऐवजी दिवसांवर यायचं ठरवलं व तिला परत लिहिलं,’ तुझा कांहीतरी गैरसमज होतोय. तुला चांगले दिवस जावोत असं मला म्हणायचं होतं.’  झालं!ती नवर्‍याला घेऊन माझ्याशी भांडायलाच आली.मी नवर्‍याला वर्ष, महिने व दिवसांचं स्पष्टीकरण दिलं तेव्हां तो म्हणतो कसा,’ आता  वर्ष, महिने वा दिवस अशी काळाची गणती सोडून द्या नाहीतर तुमची काळाशी गाठ पडेल व नंतर घटकाही मोजाव्या लागतील.’

माझ्या माय मराठीनं इथं हात टेकले. खूप विचारांती  मी  त्यातून पुढील तोडगा काढला, तो आपणा सर्वांच्याही उपयोगी पडेल .                          

‘माझ्या सर्व सुहृदांना नूतन वर्षाच्या (आपण घ्याल त्या अर्थानं) मनापासून शुभेच्छा !

लेखक : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 134 ☆ लघुकथा – पचास पार की औरत ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा पचास पार की औरत। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 134 ☆

☆ लघुकथा – पचास पार की औरत ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

सुनंदा बहुत दिनों से अनमनी-सी हो रही थी। क्यों? यह उसे भी नहीं पता।बस मन कुछ उचट रहा था। रह-रहकर निराशा और अकेलापन उसे घेर लेता। बेटी की शादी के बाद से अक्सर ऐसा होने लगा था। पति अपनी नौकरी में व्यस्त और वह सारा दिन घर में अकेली। इतनी फुरसत तो आज तक कभी उसे मिली ही नहीं थी। कहीं पढ़ा था कि पैंतालीस-पचास की उम्र के बाद स्त्रियों में हारमोनल बदलाव आते हैं, तो यह मूड स्विंग है? मेरे साथ भी यही हो रहा है क्या? अपने में ही उलझी हुई थी कि फोन की घंटी बजी। बेटी का फोन था– ‘क्या कर रही हो मम्माँ! बर्थ डे का क्या प्लान है? कितने साल की हो गईं अब ? ‘

‘अरे, कुछ नहीं इस उम्र में क्या बर्थ डे मनाना। जहाँ उम्र का काँटा चालीस-पैंतालीस के पार गया कि फिर शरीर ही उम्र बताने लगता है बेटा! विदेश में कहते हैं कि जीवन चालीस में शुरू होता है। हमारे देश में तो इस उम्र तक आते-आते महिलाएं चुक जाती हैं। ‘वह सोचने लगी अब पति कहते हैं– ‘तुम्हें आराम के लिए समय नहीं मिलता था ना, अब जितना आराम करना है करो।‘ बेटी समझाती है-  ‘घूमने जाइए, शॉपिंग करिए, मस्ती करिए, बहुत काम कर लिया माँ आपने। ‘वह कैसे समझाए कि उसकी जिंदगी तो इन दोनों के इर्द-गिर्द ही घूमती रही। अपने लिए कभी सोचा ही कहाँ उसने। अब एकदम से कैसे बदल ले अपने आपको ?

‘हैलो मम्माँ कहाँ खो गईं ?’ बेटी फोन पर फिर बोली ।

‘अरे यहीं हूँ, बोल ना।‘

‘बताया नहीं आपने, क्या करेंगी बर्थ डे पर?‘

अभी कुछ सोचा नहीं है, अच्छा फोन रखती हूँ। मुँह धोकर वह शीशे के सामने खड़ी हो गई। लगा बहुत समय बाद फुरसत से अपने चेहरे को देख रही है। वह मुस्कुराने लगी, सुना था ऐसा करने से मन खुशी से भर जाता है। हाँ कुछ कह रहा है मन ‘-अब भी अपने लिए नहीं जीऊँगी तो कब? निकलना ही होगा अपने बनाए इस घेरे से। ‘उसने कपड़े बदले, रिक्शा बुलाया और निकल पड़ी।

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘Abode of love…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present his English poem “Abode of love….  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages.

? – Abode of love??

Hold my hand in your cushy hand

      Clasp it with all your passion

Let’s walk by the side of river of

      unending love and endearment…!

We’d rewrite our Lovestory beyond

      any fantasy book has ever scripted,

Though they say love is blind, but

      your euphoric dazzling eyes always

illuminate even the darkest of alley…!

      With woven hands, let’s fly beyond

the reach of the evil human eyes and the

      sky’ll be our abode of love, everafter!!

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares
Poetry,
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मौन संवाद ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मौन संवाद ? ?

चाहते दोनों नहीं थे

फिर भी खींच दी

या शायद खिंच गई

मौन की रेखा

उनके बीच,

उनके व्यक्तित्वों को

साझा होने से

रोकने के लिए

यह ज़रूरी था,

खुश हैं

मौन के दोनों पात्र,

यह देखकर कि

उनका मौन संवाद

गहरा छन रहा है,

गढ़िया रहा है,

कथित समझदार श्रोता

इस मौन के भले

निकालते हों अर्थ

अपनी-अपनी सुविधा

और अपने-अपने तरीके से,

बेचारे हैं, विचित्र हैं,

कागज़ी ज्ञान तक सीमित हैं,

प्रेम की भाषा, बिम्ब,

प्रतीक और भावार्थ से

नितांत अपरिचित हैं!

© संजय भारद्वाज 

(अपराह्न 4 बजे, दीपावली,11.11.2015)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ १८ जनवरी – स्व. हरिवंशराय बच्चन जी के पुण्यस्मरण अवसर पर ….” ☆ श्री सुनील देशपांडे  ☆

श्री सुनील देशपांडे

☆ “१८ जनवरी – स्व. हरिवंशराय बच्चन जी के पुण्यस्मरण अवसर पर ….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

स्व. हरिवंशराय बच्चन

(जन्म, 27 नवम्बर 1907. निधन, 18 जनवरी 2003)

स्व. हरिवंशराय बच्चनजी के असंख्य चाहने वालों में से मैं एक हूं। उनकी कवितासे मैं बेहद प्यार करता हूं और जाहिर है कि उनकी मधुशाला का मैं बहुत बड़ा भक्त हूं।   प्रकृति के हर अंगों में, जीवन के हर पहलू में, सभी जगह जिधर देखें उधर उन्हें मधुशाला नजर आती हैं। उनकी नजर तो मुझमें नहीं है और ना मैं उनके जैसा शब्दप्रभू हूँ फिर भी एक भक्त के नाते जो कुछ मन में आता है,  वह शायद उनकी ही प्रेरणा है,  मैं सादर कर रहा हूं। आपके आशिर्वाद और प्रशंसा के सिवा भी आपके सुझावों को भी जरूर चाहता हूं जिसके जरिए मुझे ज्यादा से ज्यादा सुधरने का मौका मिल सकेगा और शब्दों में ज्यादा से ज्यादा नशीलापन मैं भर सकूंगा।

          ——– सुनील देशपांडे

लॉकडाउन के काल में जब दुकानें बंद थी उसी माहौल के लिए यह चंद पंक्तियाँ बनाई थी आपके सामने रखता हूँ –

दुकाँ दुकाँ पे है ताला   

घूंट भर न मिलेगी हाला

पिला दे नजरों से साकी

अब तो बंद है मधुशाला

 

कहीं न मिलेगी अब हाला

दिखे न अब साकी बाला

पूछ रहा है बार बार दिल

कभी खुलेगी मधुशाला

 

याद न अब आती हाला

भूल चुकी साकी बाला

काम चलाऊं घर की बला से

यदि खुले न कोई मधुशाला

 

पानी में देखो हाला

पत्नी में साकी बाला

कहां चले बाहर बाबू

घर में देखो मधुशाला

 

सद्भाव बनेंगे जब हाला

शब्द बने मधु का प्याला

बन के साकी पिला सभी को

हर कोई भाषा है मधुशाला

 

धर्म विचारों की हाला

धर्म ग्रंथ मधु का प्याला

खुद पढ़ के जब जानेगा

हर कोई धर्म है मधुशाला

 

सुबह रहे मन खाली प्याला

निसर्ग संगीत की भर हाला

टहलने निकल बाहर पगले

प्रकृति बन जाए मधुशाला

 

शब्द धुंद जैसे  मधुबाला

उससे भर संगीत का प्याला

सवार हो सुर-लय-तालों पर

हर महफ़िल होगी मधुशाला

 

अंगदान की विचार हाला

शब्दों का भर भर मैं प्याला

बनके साकी चल पड़ता हूँ

मेरी पदयात्रा मधुशाला

 

किसने दिया है किसे मिला

किसे है शिकवा किसे गिला

आओ चलो मिलकर बैठेंगे

अंगदान महफ़िल मधुशाला

 

ताजी  सब्जी दिखती हाला

खाली थैली मधु का प्याला

साकी बनेगी सब्जी वाली

सब्जी मंडी हो मधुशाला

 

प्यासा मैं मन मधु का प्याला

जिधर भी देखूं दिखती हाला

जहाँ वहाँ दिख साकी बाला

 देख जहाँ मिलती मधुशाला

 

रोज नयी शब्द-चित्र हाला

हर समूह एक साकी बाला

लाख लाख तू घूंट पिए जा

भ्रमणध्वनी है एक मधुशाला

 

ज्ञान समुंदर जैसी हाला

हर पुस्तक है मधु का प्याला

पीले जितनी चाह बची है

वाचन मंदिर है मधुशाला

 

सुखमय यादों की हो हाला

जीवन अनुभव मधु का प्याला

विस्मृति में कटु अनुभव जाए

मन स्मृतिवन बन जा मधुशाला

 

मधुबाला की दिशा निराली

मधुशाला संग निशा निराली

निशा निमंत्रण करे रुबाई

उस हाला की नशा निराली

 

आनंद लुटा जा पीकर हाला

अती हो तो हो विषमय प्याला

गुलाम ना बन उसकी नशा का

ग़ुलाम बन जाए मधुशाला

 

इच्छित कार्य बने मधु हाला

कार्य नियोजन मधु का प्याला

कार्य की नशा बने अनावर

तब कार्यालय हो मधुशाला

 

मैं हूँ एक मस्तीका प्याला

तन मन की मस्ती हो हाला

अंदर आत्मा धुंद नशासे

अंतर्मन मेरी मधुशाला

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 255 ⇒ स्वर्ण काल -भक्तिकाल… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “स्वर्ण काल -भक्तिकाल।)

?अभी अभी # 255 ⇒ स्वर्ण काल -भक्तिकाल… ? श्री प्रदीप शर्मा  ?

साहित्य में भक्तिकाल को स्वर्ण काल कहा गया है। यह भक्ति साहित्य ही है, जिसने भक्ति की अलख को सदा जलाए रखा है। भक्ति आंदोलन कोई नया आन्दोलन नहीं है। 1375 से 1700 तक का समय हिंदी साहित्य का श्रेष्ठ युग माना गया है। भक्ति काल को लोक जागरण का काल भी कहा गया है।

रामानुजाचार्य की परंपरा में रामानुज द्वारा यह आंदोलन दक्षिण भारत से उत्तर भारत में लाया गया।

चैतन्य महाप्रभु, नामदेव, संत तुकाराम, जयदेव और गुरु नानक इनमें प्रमुख है।।

वाल्मिकी कृत आदि महाकाव्य रामायण और तुलसीदास रचित रामचरितमानस ने अगर रामाश्रयी परंपरा को पुष्ट किया तो वल्लभाचार्य के अष्ट छाप कवियों ने कृष्णाश्रयी परम्परा में पुष्टिमार्ग को स्थापित किया। मीरा अगर प्रेमाश्रयी शाखा के अंतर्गत कृष्ण भक्ति में लीन थी, तो हमारे कबीर साहब ज्ञानाश्रयी मतावलंबी होते हुए अपनी साखियों द्वारा समाज में व्याप्त अंध विश्वास और पाखंड की धज्जियां भी बिखेरने से बाज नहीं आते थे।

बिना भक्तों के कैसा भक्ति आंदोलन। भक्त जब जाग जाए तभी जन आंदोलन। कभी चित्रकूट के घाट पर संतों की भीड़ जमा होती थी, तुलसीदास जी चंदन घिसते थे, और रघुवीर का तिलक करते थे। आज अयोध्या में सरयू के तट पर संतों की भीड़ जमा है। बस तुलसीदास और रघुवीर की कमी है।।

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम ने त्रेता युग में अपने वनवास काल में दुष्ट रावण का सहार किया, लंका पर विजय पाई और सीता, लखन सहित अयोध्या वापस लौटे रघुराई। उनका राजतिलक हुआ, रामराज्य की स्थापना हुई। लेकिन तब से आज तक हम हर वर्ष रावण जलाते रहे, दशहरा मनाते रहे, लेकिन रावण न जला, न जला, न मरा, न मरा।

रावण के जितने सिर हैं, उतने ही उसके अवतार हैं। अशोक वाटिका को तहस नहस करने और लंका में आग लगाने के बाद रामभक्त हनुमान शांत नहीं बैठे। हमारे हनुमत वीरा के भी कई अवतार हैं। रामकाज को आतुर सभी रामभक्तों ने कलयुग में एक और रावण की लंका ढहाई। भक्तों का यह जन आंदोलन था, जिसके ही कारण आज रामलला पुनः अयोध्या में विराज रहे हैं।।

कलयुग में यह त्रेतायुग का पदार्पण है। भक्ति का बीज अक्षुण्ण होता है, यह कभी नहीं मरता। वाल्मीकि, तुलसी और करोड़ों राम भक्तों की आस्था का ही यह परिणाम है कि आज अयोध्या में पुनः भव्य राम मंदिर की स्थापना हो रही है।

भक्तों के जन आंदोलन से बड़ा कोई आंदोलन नहीं होता। भक्ति काल ही हमारे जीवन का स्वर्ण काल है।

सगुण हो अथवा निर्गुण, ईश्वर प्राप्ति का एकमात्र साधन भक्ति ही है।।

अगर हम चाहते हैं कि वहां पुनः रामलला की प्राण प्रतिष्ठा हो तो एक प्रतिज्ञा हमें भी करनी पड़ेगी। राम की मर्यादा और आचरण को अपने जीवन में उतारने की। शायद पंडित भीमसेन जोशी का भी इस भजन में यही संकेत है ;

राम का गुणगान करिये

राम की भद्रता का

सभ्यता का ध्यान धरिये।

मनुजता को कर विभूषित

मनुज को धनवान करिये

ध्यान धरिये।।

तू अंतर्यामी, सबका स्वामी

तेरे चरणों में चारों धाम

हे राम, हे राम ..!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  3

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 254 ☆ आलेख – धर्म और धर्म ध्वज ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपका एक विचारणीय आलेख – धर्म और धर्म ध्वज )

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 254 ☆

? आलेख – धर्म और धर्म ध्वज ?

वर्तमान समय वैश्विक सोच का है, क्या धर्म इस विस्तार को संकुचित करता है ?  समान सांस्कृतिक परम्परा के मानने वालों का समूह एक धर्मावलंबी  होता है। धर्म की अनुपालना मनुष्य को मनुष्यत्व  सिखाती  है।

धर्म की अवधारणा ज्यादा पुरानी नहीं है। यह 16वीं और 17वीं शताब्दी में बनाई गई थी। संस्कृत शब्द धर्म, का अर्थ कानून भी है। पूरे  दक्षिण एशिया में, कानून के अध्ययन में धर्मपरायणता  के साथ-साथ व्यावहारिक परंपराओं के माध्यम से तपस्या जैसी अवधारणाएं शामिल थीं। मध्यकालीन जापान में पहले शाही कानून और सार्वभौमिक या बुद्ध कानून के बीच एक समान संघ था, लेकिन बाद में ये सत्ता के स्वतंत्र स्रोत बन गए। परंपराएं, पवित्र ग्रंथ और प्रथाएं सदा  मौजूद रही हैं। अधिकांश संस्कृतियां धर्म की पश्चिमी धारणाओं से अलग है। 18वीं और 19वीं शताब्दी में, बौद्ध धर्म, हिंदू धर्म, ताओवाद, कन्फ्यूशीवाद और विश्व धर्म शब्द सबसे पहले अंग्रेजी भाषा में आए। अमेरिकी मूल-निवासियों के बारे में भी सोचा जाता था कि उनका कोई धर्म नहीं है और उनकी भाषाओं में धर्म के लिए कोई शब्द भी नहीं है। 1800 के दशक से पहले किसी ने स्वयं को हिंदू या बौद्ध या अन्य समान शब्दों के रूप में पहचाना नहीं था। “हिंदू” ऐतिहासिक रूप से भारतीय उपमहाद्वीप के स्वदेशी लोगों के लिए एक भौगोलिक, सांस्कृतिक और बाद में धार्मिक पहचान के रूप में इस्तेमाल किया गया है। अपने लंबे इतिहास के दौरान, जापान के पास धर्म की कोई अवधारणा नहीं थी।

19 वीं शताब्दी में भाषाशास्त्री मैक्स मुलर के अनुसार, अंग्रेजी शब्द धर्म की जड़, लैटिन धर्म, मूल रूप से केवल ईश्वर या देवताओं के प्रति श्रद्धा, दैवीय चीजों के बारे में सावधानीपूर्वक विचार करने के लिए इस्तेमाल किया गया था, धर्मपरायणता (जिसे सिसेरो ने आगे अर्थ के लिए व्युत्पन्न किया था) । मैक्स मुलर ने इतिहास में इस बिंदु पर एक समान शक्ति संरचना के रूप में मिस्र, फारस और भारत सहित दुनिया भर में कई अन्य संस्कृतियों की विशेषता बताई। जिसे आज प्राचीन धर्म कहा जाता है, उसे तब केवल सामाजिक व्यवस्था के रूप में समझा जाता था।

सामान्यतः ध्वज चौकोन होते हैं। पर हिंदू धर्म ध्वज त्रिकोणीय होते हैं। ध्वज के रंग, उस पर बने चित्र  आदि संप्रदाय विशेष, एक मतावलंबियो, मठों, के अनुरूप विशिष्ट पहचान के रूप में, बिना किसी पंजीयन के ही मान्य रहे हैं। युद्ध में एक सेना एक ध्वज के तले नियंत्रित और उससे ऊर्जा प्राप्त करती थी। जय, विजय, लोल, विशाल, दीर्घ, वैजांतिक, भीम, चपल आदि ध्वजो के वर्णन महाभारत के युद्ध में मिलते हैं। अस्तु आज जब दुनिया भर में धर्म की व्याख्या को महत्व दिया जा रहा है, धर्म और उसके प्रतीक ध्वज को नई दृष्टि से देखा जा रहा है।  

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print