मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द, श्रद्धा, आणि शोक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ शब्द, श्रद्धा, आणि शोक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

शब्द, श्रद्धा आणि शोक – – 

 – – – मृत्यू, संदेश आणि आपण!

परवा सकाळी अचानक मोबाईल वाजला.

पटलावर एकच अभद्र ओळ…

“आपल्या सोसायटीतील ज्येष्ठ सभासद श्री ××××× यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ”

बस्स…

त्या एका ओळीत त्यांचे अख्खे आयुष्य थांबले होते.

क्षणभर शांतता.

मग व्हॉट्सॲप समूह हलला… जागा झाला…

आणि पटलावर भावनांचा पूर उसळला.

 

हात जोडले गेले 

अश्रू वाहू लागले 

फुले अर्पण झाली 

दिवे पेटले आणि क्षणात विझले 

 

शब्द कमीच…

भावचिन्हेच जास्त.

RIP…

ॐ शांती…

ईश्वराची इच्छा…

अरेरे…

 

प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेच्या चौकटीतून…

दुःखाला आकार देत होता.

व्यक्ती तितक्या अभिव्यक्ती.

 

शोक सगळ्यांचाच;

पण त्याची मांडणी मात्र

व्यक्तिमत्त्वानुसार—

कुणी कृपण,

कुणी रुक्ष,

कुणी सवंग,

कुणी उथळ;

कुणी शिष्ट, संयमित,

कुणी दयार्द्र,

कुणी प्रगल्भ

*मृत्यूनंतर व्यक्तीला*

*त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार*

*आदरांजली वाहिली जावी, *

*तो त्याचा अधिकार आहे. *

हिंदू मन मृत्यूला पूर्णविराम मानत नाही.

इथे शरीर पडते; आत्मा नाही.

तो अजर, अमर, अविनाशी, नित्य.

तो पुढच्या—अनंताच्या प्रवासाला निघतो.

म्हणूनच अशा वेळी ओठांवर सहज उमटते—

“मृतात्म्यास सद्गती लाभो, ”

“आत्म्यास मोक्ष मिळो. ”

हे शब्द मृत्यूनंतरच्या प्रवासावर

अढळ विश्वास ठेवणाऱ्यांचे.

इस्लाम आणि ख्रिश्चन परंपरेत

जीवन एकदाच मिळते.

मृत्यूनंतर शरीर मातीच्या कुशीत विसावते,

आणि आत्मा अंतिम दिवसाची वाट पाहतो.

म्हणून तिथे सद्गती नसते,

तिथे असते चिरशांती…

चिरनिद्रा…

Rest in Peace.

किंवा अल्लाहकडे केलेली क्षमायाचना.

त्या शब्दांत आक्रोश नसतो,

असतो शांत स्वीकार.

बौद्ध विचार मृत्यूकडे

‘थांबा’ म्हणून पाहतो—

कर्मांच्या प्रवाहातून

मुक्त होण्याची एक शक्यता.

म्हणून “निर्वाणाची प्राप्ती होवो”

असे म्हणताना शब्द हलके होतात…

श्वासासारखे.

शीख धर्मश्रद्धेत

आत्मा ईश्वरात विलीन होतो.

“वाहेगुरूच्या इच्छेत सर्व आहे”

हे वाक्य दुःखाला तर्क देत नाही,

ते फक्त त्याला धरून ठेवते.

प्रत्येक श्रद्धा मृत्यूला वेगळा अर्थ देते,

आणि…

तोच अर्थ

शोकसंदेशात उतरतो.

म्हणून शोक व्यक्त करताना

आपले शब्द आपल्यासाठी नसतात.

ते त्या गेलेल्या माणसासाठी असतात –

आणि उरलेल्यांच्या मनासाठी.

धर्म माहीत नसेल,

तर मौन…

किंवा मोघम, मृदु शब्द—

“त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, ”

“या दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत, ”

“माणसं जातात… आठवणी राहतात. ”

 

शोक मिरवायचा नसतो,

तो जपून ठेवायचा असतो—

योग्य शब्दांत.

कारण

अचूक, समर्पक शब्दयोजना

हीच खरी श्रद्धांजली असते.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “परदेशी भक्तांचा कृष्ण consciousness!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “परदेशी भक्तांचा कृष्ण consciousness!” ☆ श्री संभाजी बबन गायके

शामा आन बसो ब्रिंदावन में 

मेरी उमर बीत गयी गोकुल में 

मैं तो बन के दुल्हन आज सजी

बस तुमही हो मेरे तन मन में ।। 

श्रीकृष्ण नावाचं एक गारूड गेली कित्येक युगे सहृदय मानवांच्या मनावर राज्य करीत आलेलं आहे. विविध रूपांत भगवान श्रीकृष्ण कोट्यवधी लोकांच्या हृदयात विराजमान आहेत. कृष्णलीला अगाध आणि अनंत आहेत.

मानवी देहात अवतरीत झालेला हा देव देहाच्या, वासनेच्या अंगभूत मर्यादा ओलांडून केंव्हाच पुढे, अगदी पुढे निघून आलेला दिसतो. माना मानव वा परमेश्वर… मी स्वामी पतितांचा म्हणत हा कर्माचा योगी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सबंध जगतातील अनेकांच्या मनात वसलेला दिसतो.

जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या ISKON अर्थात International Society for Krishna Consciousness या संस्थेने कृष्णाची आणि जगाची गाठ घालून दिली, असे म्हणता येईल. पाश्चात्य जगतातील विज्ञाननिष्ठ लोक मोठ्या संख्येने कृष्णनाम जपताना दिसतात, तेंव्हा ही जाणीव निश्चितच अगदी उच्च पातळीवरची असेल, यात शंका नाही!

हजारो परदेशी युवक-युवती भारतात कृष्णाच्या शोधात येताना दिसतात, भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानी, त्यांनी लीला केल्या त्या वृंदावनात रमताना दिसतात…. गाताना दिसतात. मोठ्या श्रद्धेने ही मंडळी श्रीकृष्ण भावानामृत ग्रहण करतात. यामागील कारणे काहीही असोत… त्यांना त्यांच्या जीवनाच्या उत्कर्षासाठी हा मार्ग योग्य वाटतो… हे महत्त्वाचे!

इंटरनेट वर सध्या एका रशियन युवतीने अत्यंत तल्लीन होऊन गायलेल्या एका हिंदी कृष्ण भजनाचा रील खूप मोठ्या संख्येने पाहिला जातो आहे. उच्चार, गायनाची धाटणी काहीशी वेगळी असली तरी ती ज्या भावनेने गाते आहे…. ते ऐकण्यासारखे आहे. विशेषत: तन मन में हा उच्चार तर केवळ अवीट गोडीचा.

मन:शांतीच्या शोधात असणा-यांना कृष्णभक्ती हा एक उत्कृष्ट मार्ग उपलब्ध आहे. किंबहुना अध्यात्माच्या जगतात कृष्ण नाम हा परवलीचा शब्द बनला आहे. राम कृष्ण नामे ही (ये) दोन्ही साजिरी… हृदयमंदिरी स्मरा का रे… आपली आपण करा सोडवण… संसार बंधन तोडा वेगी… असं माऊली म्हणतात. राम आणि कृष्ण अर्थात श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन्ही नामे साजिरी, गोड आहेत….. या नामांच्या केवळ उच्चाराने संसार बंधनातून सुटका होऊ शकते, असा विश्वास श्री ज्ञानोबारायांनी दिला आहे. असो.

परदेशी लोकांनी आपला हा ठेवा आपलासा केला आहे… हेच खरे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हनुमान आणि समर्थ रामदास ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ हनुमान आणि समर्थ रामदास ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

महारुद्र जे मारुती रामदास

कलीमाजि जे जाहले रामदास

श्री समर्थ रामदास स्वामींना मारुतीचा कलियुगातील अवतार असे म्हणतात. त्यांना सुरुवातीपासूनच हनुमंता बद्दल अत्यंत ओढ होती. हनुमानावर त्यांची श्रद्धा होती. भक्ती होती. प्रभू श्रीरामांनी त्यांना दृष्टांत दिला तेव्हापासून समर्थांनी ” समर्थ ” होईपर्यंत पुढे कार्य समाप्ती पर्यंत हनुमानाची अखंडित सेवा, साधना केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

शक्तीने मिळती राज्ये

शक्ती नसता विपन्नता

मोंगलांच्या आक्रमणाच्या काळात श्री रामदास स्वामींचा अवतार झाला. मोगलांनी जनतेला सळो कि पळो करून टाकले होते. त्यांची केव्हाही धाड पडायची. घरावर नांगर फिरवला जायचा. आपलीच माणसे क्षुल्लक वतनांसाठी, जहागिरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान कोणाकडेच नव्हता. समाज अस्वस्थ झाला होता. समाज आपले शौर्य, धैर्य विसरला होता. या सर्व परिस्थितीवर समर्थांनी मात केली. आणि बल उपासनेसाठी त्यांनी हनुमंताची मंदिरे स्थापन करण्यास सुरुवात केली. शक्ती आणि भक्ती चा प्रचार केला. मठ स्थापन केले. त्यातून तरुण बलवान व्हायला लागले.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ माणुसकीची शिकवण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

सौ. शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माणुसकीची शिकवण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

त्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. अनिकेतला ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्याने घाईघाईत एक रिक्षा थांबवली. रिक्षात एक ७०-७२ वर्षांचे आजोबा ड्रायव्हर होते. त्यांचे हातपाय वयामुळे थरथरत होते. डोळ्यावर जाड चष्मा होता.

अनिकेत चिडून म्हणाला, “काय ओ आजोबा? घरी बसत जा ना या वयात. चला, मला लवकर ‘हिंजवडी’ला सोडा. “

आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे रिक्षा स्टार्ट केली.

रस्त्यात खड्डे होते. आजोबांची रिक्षा खूप हळू चालत होती. प्रत्येक खड्डा चुकवताना त्यांना वेळ लागत होता.

अनिकेतचा संयम सुटला. तो मागून ओरडला, “अहो, काय चालवलंय? बैलगाडी आहे का ही? जरा फास्ट घ्या ना! माझी मीटिंग आहे. “

आजोबांनी आरशातून एकदा अनिकेतकडे बघितलं. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण पावसामुळे अनिकेतला ते दिसले नाहीत. ते म्हणाले, “साहेब, रस्ता खराब आहे. गाडी जुनी आहे, घसरली तर तुम्हाला लागेल. “

अनिकेतने तोंड वाकडं केलं, “बहाणे नका सांगू. म्हातारपण झालंय तुमचं. ” शेवटी ऑफिस आलं. मीटरवर १४० रुपये झाले होते.

अनिकेतने १५० रुपये दिले आणि म्हणाला, “ठेवा सुट्टे. उपकार समजा. “

आजोबांनी ते पैसे घेतले, पण ते पैसे खिशात ठेवण्याऐवजी, त्यांनी आपल्या सीटच्या खाली ठेवलेल्या एका ‘छोट्या टिफिन बॉक्स’ मध्ये ठेवले. आणि त्या डब्याला त्यांनी नमस्कार केला.

अनिकेतला कुतूहल वाटलं. तो रागाने निघणार होता, पण पाय अडखळला.

त्याने विचारलं, “त्या डब्यात काय देव आहे का? १० रुपयाला नमस्कार करताय? ” आजोबांनी तो डबा उघडला. त्या डब्यात अन्न नव्हतं.

त्यात ‘चिल्लर आणि नोटा’ होत्या आणि एक ‘फोटो’ होता.

तो फोटो एका १० वर्षांच्या गोड मुलीचा होता. तिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता. आजोबा थरथरत्या आवाजात म्हणाले:

“साहेब, ही माझी नात आहे, ‘रिया’. माझा मुलगा आणि सून कोरोनात गेले. तेव्हापासून मीच सांभाळतो तिला. “

आज तिची ‘शाळेची फी’ भरण्याची शेवटची तारीख आहे. १५०० रुपये भरायचे आहेत. सकाळपासून १४०० रुपये जमले होते. १०-२० रुपयांसाठी मी लोकांच्या विनवण्या करत होतो.

आता तुम्ही दिलेले हे १५० रुपये मिळून माझे १५५० रुपये झाले.

“साहेब, मी म्हातारा आहे, हात थरथरतात… पण या हातांनी आज माझ्या नातीचं भविष्य सुरक्षित केलंय. तुम्ही ज्याला ‘उशीर’ म्हणत होतात ना… तो माझ्यासाठी ‘संघर्ष’ होता. कारण जर आज मी फास्ट गाडी चालवून अपघात केला असता, तर माझ्या नातीला अनाथ आश्रमात जावं लागलं असतं. “

हे ऐकून अनिकेत सुन्न झाला.

ज्या हातांना तो ‘कमकुवत’ आणि ‘म्हातारे’ समजत होता, ते हात जगातले सर्वात मजबूत हात होते, जे एका अनाथ मुलीचं भविष्य सावरत होते.

त्याला आपल्या मघाच्या वागण्याची, त्या १० रुपयांच्या उपकाराची आणि त्या टोमण्यांची प्रचंड लाज वाटली.

अनिकेतने आपली बॅग उघडली. त्यात ५००० रुपये कॅश होती.

त्याने ते सगळे पैसे काढले आणि आजोबांच्या त्या टिफिन बॉक्समध्ये ठेवले.

आजोबांनी हात जोडले, “नको साहेब, हे खूप आहेत. “

अनिकेत हळवा होऊन म्हणाला, “आजोबा, हे पैसे फीसाठी नाहीत. हे त्या ‘रिया’साठी आहेत. तिला सांगा, आज तिच्या आजोबांनी एका तरुणाला ‘माणुसकी’ शिकवली. तुम्ही आज घरी जा. ती तुमची वाट बघत असेल. “आजोबांनी अश्रू पुसले आणि रिक्षा वळवली.

अनिकेत ऑफिसच्या पायऱ्यांवर उभा राहून त्या जाणाऱ्या रिक्षाकडे बघत होता. आज त्याला समजलं होतं की, वेग हा गाडीचा नसतो, तर तो आयुष्याच्या परिस्थितीचा असतो.

कधीही कोणाच्या कामावरून किंवा वयावरून त्यांचा अपमान करू नका. प्रत्येकजण आपली लढाई लढत असतो. रिक्षावाला, भाजीवाला हे सुद्धा कोणाचे तरी ‘पालक’ असतात. त्यांचा आदर करा. तुमची १० मिनिटांची घाई त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते.

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जरासं ‘ऑफलाईन’… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जरासं ‘ऑफलाईन’… ? श्री आशिष  बिवलकर ☆

७) चित्रकाव्य — 

“ जरासं ऑफलाईन.. “ कवी : आशिष बिवलकर

चित्रकाव्य : “ जरासं ‘ऑफलाईन’.. “.

कितीही चुका असल्या तरी,

पदरात घेत असते माय मराठी |

लिहिणाऱ्याच्या भावना जाणते 

सारं काही समजून घेत जगजेठी |

शब्द जरी इंग्रजी असले तरी,

समजणारा समजून घेतो |

‘ध’ चा ‘मा’ न करता,

त्याच्या परी खपवून घेतो |

*

सर्व्हर जरी कनेक्ट नसला तरी,

सूचना माणसांना कनेक्ट ठेवते |

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात,

तिच्या परी तरी परफेक्ट वाटते |

*

ऑनलाईनच्या दुनियेत,

थोडं ऑफ लाईन जगावं |

व्हरच्युअल झालेल्या जगात,

प्रत्यक्ष एकमेकांना भेटावं |

*

कितीही आधुनिक झालो तरी,

बांधिलकीची नाळ तूटू नये |

आपल्यापासून दुरावला गेलाय,

स्वप्नात देखील कुणाला वाटू नये |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २७३ – पहचान ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है, आपके काव्य संग्रह ‘शब्द नहीं रहे शब्द‘ की एक भावप्रवण कविता – पहचान।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २७३ – पहचान ✍

(काव्य संग्रहशब्द नहीं रहे शब्द से )

मुझे भी आता है जोर से बोलना

मैं भी दे सकता हूँ

चुभता हुआ जवाब,

मुझे भी याद हैं गालियाँ

मैं भी तोड़ सकता हूँ

किसी के हाथ-पाँव

मैं भी सन्ना सकता हूँ पत्थर ।

मगर मैं

यह सब नहीं करता

करूँगा भी नहीं,

बात सिर्फ इतनी सी है

कि मैं

अपनी पहचान नहीं खोना चाहता।

 

© डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २७२ – “ऋतु का संसार…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत ऋतु का संसार...”.)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २७२ ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “ऋतु का संसार...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

(पैंतीस वर्ष पहले का नवगीत)

यह शीतल –

फरवरी ।

 

काँटों से घर –

आँगन झार ।

टाँक रही

ऋतु का संसार ।

 

फिर –

संगेमरमरी ॥

 

भीगी साँसों

का अहसास ।

पढ़ता हो जैसे

मधुमास –

 

आईने –

अकबरी ॥

©  श्री राघवेन्द्र तिवारी

16-02-2026 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चिरंजीव ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – चिरंजीव ? ?

लपेटा जा रहा है

कच्चा सूत

पुराने बरगद के

चारों ओर..,

आयु बढ़ाने की

मनौती से बनी

यह रक्षापंक्ति

अपनी सदाहरी

सफलता की गाथा

सप्रमाण कहती आई है,

कच्चे धागों से बनी

सुहागिन वैक्सिन

अनंतकाल से

बरगदों को

चिरंजीव रखती आई है!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 21 दिवसीय आशुतोष साधना रविवार दि. 8 फरवरी से शनिवार 28 फरवरी तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा। साथ ही शिव पंचाक्षर स्तोत्र का पाठ भी करेंगे 💥

॥ श्रीशिवपञ्चाक्षरस्तोत्रम् ॥

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय,
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय,
तस्मै न काराय नमः शिवाय ॥१॥

मन्दाकिनी सलिलचन्दन चर्चिताय,
नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय ।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय,
तस्मै म काराय नमः शिवाय ॥२॥

शिवाय गौरीवदनाब्जवृन्द,
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय,
तस्मै शि काराय नमः शिवाय ॥३॥

वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य,
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय।
चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय,
तस्मै व काराय नमः शिवाय ॥४॥

यक्षस्वरूपाय जटाधराय,
पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगम्बराय,
तस्मै य काराय नमः शिवाय ॥५॥

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥

💥 मालाजप शिव पंचाक्षर स्तोत्र के साथ आत्मपरिष्कार एवं मौन-साधना भी नियमित रूप से चलेंगे 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ शेष कुशल # ५९ ☆ व्यंग्य – “इंद्रलोक से कल्पना का पूर्वलोक निहारते हुए…” ☆ श्री शांतिलाल जैन ☆

श्री शांतिलाल जैन

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी के  स्थायी स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक अप्रतिम और विचारणीय व्यंग्य  इंद्रलोक से कल्पना का पूर्वलोक निहारते हुए…” ।)

☆ शेष कुशल # ५९ ☆

☆ व्यंग्य – “इंद्रलोक से कल्पना का पूर्वलोक निहारते हुए – शांतिलाल जैन 

विक्रम सम्वत् 2103, भाद्रपद कृष्णा त्रयोदशी, दिनांक 18 अगस्त, 2047, रविवार. इंद्रलोक में आज साप्ताहिक अवकाश है. सभा में अप्सराएँ नृत्य करने नहीं आएँगी. देव छोटे छोटे समूह बनाकर अनौपचारिक विमर्श में लीन थे. एक छोटे से समूह में देव अपने पूर्वलोक में सर्वत्र बिखरे विकास का आलोक निहार रहे हैं.

विकसित जंबूद्वीप. जितना दृश्य उनके नेत्रों में समा पाता है सड़कें ही सड़कें दिखाई पड़तीं हैं. नश्वर संसार में अविनाशी राजमार्गों का चमचमाता विशाल जाल देखकर मन पुलकित हो उठा है. नीली छतरी के पार से जिस तरफ दृष्टि जितनी दूर तक जा पाती है पिछड़ेपन की कोई निशानी दिखाई नहीं पड़ती, न वन और न वन्य जीव, न चौपाए, न पक्षी, न खेत, न नदी, न तालाब, न झरने, न पहाड़, न हरे-भरे खेत, न लहराती फ़सलें, न हरीतिमा के विस्तार, न छोटे गाँव, न मिट्टी के घर. इन सब को एक संग्रहालय में समेट दिया गया जिसे आप वर्किग-डे में 11 से 5 के बीच टिकट खरीदकर देख सकते हैं. बहरहाल, देव देख पा रहे हैं तो बस तेज़ रफ्तार मोटरें, हैचबैक,  सेडान,  प्रीमियम सेडान, टेस्ला, बीवाईडी,  लिमोजिन,  फ्लाईओवर, टोल प्लाज़ा, लेन-ही-लेन, सड़कें-ही-सड़कें. कहीं कहीं खुली जगह के टापू जो दीख रहे हैं उन पर भी धड़ल्ले से सड़क निर्माण का कार्य चल रहा है. खुली जगह एक इंच बचेगी नहीं. लेन के दोनों ओर चमचमाते रिसोर्ट, ढ़ाबे और रिट्रीट दृष्टिगोचर हो रहे हैं. हर लेन में वाहनों की लम्बी कतारें, कतारों में दौड़ता विकास, तेज़ी से घूमते टायरों से घरघराती आवाज़ निकालता विकास, ओजोन परत में छेद करता विकास, कार्बन से धरती को तप्त करता विकास. कुछेक वर्ष पूर्व तक कितना पिछड़ा हुआ था उनका अपना पूर्वलोक!! युगों युगों से जम्बूद्वीप की राजसत्ता पर्यावरण बचाने के फेर में विकास की उपेक्षा करती रही, अब सब ठीक हो गया लगता है.

एक अन्य देव ने कहा – ‘वह पर्वत भी दृष्टिगोचर नहीं हो रहा जिसकी कंदराओं में बैठकर हमने घोर तपश्चर्या की थी.’

‘हाँ देव, वह उस ओर था. अब उसे समतल कर सड़क बना दी गई है. राष्ट्रीय राजमार्ग. एनएच-92947. राजमार्गों ने शतकों का शतक पूरा कर लिया है. राजमार्ग भी कितने चौड़े, बाप-रे-बाप!! उस ओर दृष्टि डालिए देव, आपके नेत्र खुले-के-खुले रह जाएँगे. दिल्ली मुंबई राजमार्ग. चार सौ बत्तीस लेन का. दो सौ सोलह लेन पर जानेवाली गाड़ियाँ, दो सौ सोलह लेन पर आनेवाली गाड़ियाँ. इसे कहते हैं विकास!’

‘वह आश्रम भी दृष्टिगोचर नहीं हो रहा जहाँ इंद्र हमारी तपस्या में विघ्न उत्पन्न करने के हेतु से ऋषि कन्याएँ डेपुट किया करते थे. वह अरण्य भी दिखाई नहीं दे रहा जहाँ हम वानप्रस्थ के लिए निकले थे और नश्वर देह का विसर्जन किया था.’

‘हाँ देव, पहले वहाँ रिसोर्ट बना, अब एक चमचमाता मॉल बन गया है. जंबूद्वीप इतना विकसित तब हो गया होता तो हम वानप्रस्थ में जाते ही क्यों. फ़ाईवस्टार ओल्ड एज होम में जीवन का अंतिम समय गुजार लेते.’

विमर्श के दौरान देवों को अपने पूर्वलोक में चौड़ी होती जाती सड़क की निरंतर बहती धाराओं को अवलोकित कर गर्व की अनुभूति हो रही थी. मगर तभी, एक देव का कमल सदृश मुख मुरझाने लगा. वे बोले – ‘सब कुछ अच्छा है मगर पर्यावरण लील लिए जाने का दुःख लग रहा है!!’

‘आपका भाग्य अच्छा है देव, आप यहाँ बैठकर पर्यावरण पर रंज प्रकट कर रहे हैं. जंबूद्वीप में करते तो टूलकिट उपयोग करने के आरोप में कारागार में डाल दिए जाते. बरसों नागरिकों ने चार फुटिया सड़क का अभिशाप झेला है, अब वे चार सौ बत्तीस लेन की सड़क आनंद उठा रहे हैं, और आप हैं कि पर्यावरण का रोना लेकर बैठ गए हैं.’

‘तो क्या देव जंबूद्वीप के सभी नागरिकों ने ऐसा ही राष्ट्र चाहा था ?’

‘नहीं देव. एक्टिविस्ट का छोटा सा समूह था वहाँ, अर्बन नक्सली कहाता था. वो उन दीन-हीन मनुष्यों की पक्षधरता में खड़ा रहता जिनका जल, जंगल, जमीन सब छिनता चला जा रहा था. वो कभी जैव-विविधता की बात करता, कभी अल-नीनो की. विकास उसे सुहाता नहीं था. आंदोलनजीवी कहाता. वो घर और भूमि से बेदख़ल किए जाने वाले नागरिकों के लिए आंदोलन करता. धरती बचाने की पहल करते करते राजसत्ता से भिड़ जाता. लेकिन राज्य व्यवस्था के कर्ण पर कभी जूँ नाम का प्राणी रेंगा भी नहीं. विकास थमा नहीं देव, और थमेगा भी नहीं. चार हज़ार बत्तीस लेन की सड़क की डीपीआर रेडी है. जनसामान्य का मानस बना दिया गया है कि वे सड़क-निर्माण को ही विकास का पर्याय मान लें. जंबूद्वीप में वे ही नागरिक बचे रह पाएँगे जो विकास के संग-संग दौड़ लगा पाने के सक्षम हों, शेष तो बस…..’

अर्बन नक्सली टाईप के देव को छोड़कर शेष सभी ने जंबूद्वीप के अतिविकसित हो जाने पर गहरा संतोष व्यक्त किया और विमर्श को विराम देते हुए अपने अपने वैमनिकों में प्रस्थान कर गए.

-x-x-x-

(टीप: यह आवश्यक नहीं है कि संपादक मंडल व्यंग्य /आलेख में व्यक्त विचारों/राय से सहमत हो।)

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर, उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ शू डॉग 👟SHOE DOG ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

जगत सिंह बिष्ट

(मास्टर टीचर : हैप्पीनेस्स अँड वेल-बीइंग, हास्य-योग मास्टर ट्रेनर, लेखक, ब्लॉगर, शिक्षाविद एवं विशिष्ट वक्ता)

☆ पुस्तक चर्चा 👟शू डॉग 👟SHOE DOG ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

👟शू डॉग   👟SHOE DOG

 जब व्यापार एक अर्थपूर्ण दौड़ बन जाता है 👟

कुछ आत्मकथाएँ हम प्रशंसा के भाव से पढ़ते हैं। कुछ जिज्ञासा से। और कुछ विरल पुस्तकें ऐसी होती हैं जिन्हें हम पढ़ते नहीं, जीते हैं — धड़कन दर धड़कन, संशय दर संशय।

मेरे लिए शू डॉग ऐसी ही पुस्तक रही।

मैं आत्मकथाएँ पढ़ना बहुत पसन्द करता हूँ। वे हमें किसी मनुष्य के भीतर बैठकर उसकी सफलताओं ही नहीं, उसकी शंकाओं और असफलताओं को भी सुनने का अवसर देती हैं। पर यह संस्मरण कुछ अलग है। यह किसी शिखर पर खड़े विजेता का चमकदार भाषण नहीं है; यह उस व्यक्ति की आत्मस्वीकृति है जिसने यात्रा के हर मोड़ पर भय, अव्यवस्था और असुरक्षा को महसूस किया।

इसीलिए यह पुस्तक स्मृति में बस जाती है।

बिना कवच की कहानी 👟

अक्सर उद्यमियों की कथाएँ पढ़ते समय लगता है मानो सफलता उनके लिए नियति थी। पर इस संस्मरण में Phil Knight उस मिथक को तोड़ देते हैं।

यह यात्रा सुघड़ और सुव्यवस्थित नहीं है। यह उलझनों से भरी है, जोखिमों से लदी हुई है। बार-बार धन की कमी, बैंक की चेतावनियाँ, माल की आपूर्ति में अड़चनें, प्रतिस्पर्धा का दबाव — सब कुछ जैसे एक साथ सिर पर टूट पड़ता है।

फिर भी, वर्णन में कहीं भी अहंकार नहीं है। कोई आत्मप्रशंसा नहीं।

इसके विपरीत, एक ईमानदार स्वीकार है — डर का, असुरक्षा का, असफलताओं का। वे बताते हैं कि कितनी बार लगा सब कुछ हाथ से निकल जाएगा। कितनी रातें ऐसी बीतीं जब वेतन देने का भी भरोसा नहीं था।

आज के समय में, जब लोग अपनी अजेय छवि गढ़ने में लगे रहते हैं, यह सादगी चकित करती है।

केवल जूते नहीं, रिश्ते भी 👟

यह पुस्तक Nike की स्थापना की कथा अवश्य है, पर उससे कहीं अधिक है। यह एक ऐसे ‘शू डॉग’ की कहानी है जिसे दौड़ से प्रेम था — खिलाड़ियों के पैरों की थाप से, उनके परिश्रम से, उनकी लगन से।

खेल उनके लिए केवल व्यवसाय नहीं था, एक साधना था।

पर उससे भी अधिक मार्मिक है परिवार और सहकर्मियों के प्रति उनका स्नेह।

प्रारम्भिक टीम किसी कम्पनी के कर्मचारी नहीं, बल्कि एक स्वप्न के सहयात्री लगते हैं। उनमें कमियाँ भी हैं, सनक भी है, पर एक गहरा विश्वास भी है।

पुस्तक पढ़ते हुए लगता है कि यह कहानी लाभ और हानि से अधिक, भरोसे और साथ की है।

धन नहीं, अर्थ की तलाश 👟

मुझे सबसे अधिक जिस बात ने छुआ, वह यह कि उनका स्वप्न धन अर्जित करना नहीं था।

वे लिखते हैं कि वे दुनिया पर कोई छाप छोड़ना चाहते थे। वे जीतना चाहते थे — या शायद केवल हारना नहीं चाहते थे। और जब वे दौड़ते थे, जब फेफड़े फैलते थे और पेड़ हरे धुँधले आकार में बदल जाते थे, तब उन्हें जीवन का स्वरूप दिखता था — खेलना।

“खेल” — यह शब्द इस पुस्तक की आत्मा है।

यह हमें याद दिलाता है कि जीवन का सर्वोत्तम रूप वही है जिसमें हम पूरी तन्मयता से लगे हों। जहाँ काम बोझ नहीं, गति हो। जहाँ संघर्ष भी जीवंतता का प्रमाण हो।

शायद यही एकमात्र सलाह 👟

1962 की एक सुबह उन्होंने स्वयं से कहा —

लोग तुम्हारे विचार को पागलपन कहें, कहने दो। बस चलते रहो। रुकना मत। यह भी मत सोचो कि ‘वहाँ’ कहाँ है। जो भी हो, चलते रहो।

मुझे लगता है, यही वह सलाह है जो हम सबको चाहिए।

हम अक्सर मंज़िल को लेकर इतने व्यस्त रहते हैं कि यात्रा भूल जाते हैं। हम ‘वहाँ’ की परिभाषा तय करने में ही थक जाते हैं। पर सच्ची परीक्षा तो निरन्तर चलते रहने में है — जब रास्ता धुँधला हो, जब संसाधन कम हों, जब लोग आशंका से भरी नज़रें डालें।

चलते रहो।

अहंकार से नहीं, धैर्य से।

अंधी जिद से नहीं, आस्था से।

एक-एक क़दम।

अन्ततः विजय क्या है? 👟

अन्तिम पृष्ठ पर पहुँचकर मुझे लगा कि मैंने किसी ब्राण्ड की सफलता नहीं पढ़ी, बल्कि एक युवा की जिद पढ़ी है — जो तब तक दौड़ता रहा जब तक उसकी साँस और संकल्प साथ रहे।

शायद जीवन भी यही है।

हमें सम्पूर्ण स्पष्टता नहीं चाहिए।

हमें सबकी स्वीकृति नहीं चाहिए।

हमें केवल अगला क़दम उठाने का साहस चाहिए।

 

फिर अगला।

फिर अगला।

 

इसी तरह एक ‘शू डॉग’ ने अपनी पहचान बनाई।

और शायद इसी तरह हम भी अपने जीवन की पगडंडी पर कोई अर्थपूर्ण निशान छोड़ सकते हैं। 👟

©  जगत सिंह बिष्ट

इंदौर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares