मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३३ – – – – 

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा|

शशी सूर्य तारांगणे मेघमाला|

चिरंजीव केले जनी दास दोन्ही |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३|अर्थ : ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे. दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(मेरू – स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार – समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला)

विवेचन : समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

मेरू पर्वत, ज्याला सुमेरू असेही म्हटले जाते, एक पौराणिक पर्वत असून हिमालयात स्थित आहे असे मानले जाते. हा पर्वत म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे एक पवित्र स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित असून पृथ्वीची नाभी समजला जातो. हा पर्वत सुवर्णप्रमाणे चमकतो.

मांदार पर्वताचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये येतो. हा पर्वत बिहारच्या बांका जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे ७०० फूट आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागासह या पर्वताला रवीसारखे वापरले होते। हे हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या अद्भुत पर्वतांसारख्या अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर आपल्याला दिसणाऱ्या या अवघ्या विश्वाचा निर्माता भगवंत आहे. या सृष्टीमध्ये सजीवांसाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी त्यानेच निर्माण केल्या आहेत. त्याची निर्मिती असलेले चंद्र आणि सूर्य आपल्याला प्रकाश देतात. नद्या आपली तहान भागवतात. मेघातून बरसणारा पाऊस आपल्यासाठी अन्न निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परमेश्वराचीच निर्मिती आहेत.

जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तारे, चंद्र, सूर्य आपल्याला प्रकाश देत राहतील. मेघ जलाचा वर्षाव करत राहतील ही भूमाता आपल्यासाठी अन्न निर्मिती करील. शतकानुशतके युगानुयुगे या गोष्टी होत आल्या आहेत आणि होत राहतील. परंतु या सृष्टीवर मानवासहित जे सर्व सजीव प्राणी, वनस्पती जन्माला आले आहेत ते सर्व मर्त्य आहेत. त्यांना मृत्यू अटळ आहे.

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात

दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत

या गीतरामायणातील ओळी मानवी जन्म आणि मृत्यू हे कसे एकमेकांशी निगडित आहेत हे सांगतात.

या जगात जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू आहेच हे निश्चित पण असे असले तरी भगवंताने आपल्या दोन दासांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिले. या जगामध्ये सात व्यक्ती चिरंजीव आहेत असे मानले जाते.

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः।

कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरंजिविनः॥

अश्वत्थामा, बळीराजा, वेद व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सप्त चिरंजीव. यातील हनुमान आणि बिभीषण हे दोघे निस्सीम श्रीरामांचे भक्त आहेत. हनुमंताचा जन्म वानर कुळातील तर बिभीषण राक्षस कुळात जन्मलेला. हनुमंत श्रीरामांचा निष्ठावान सेवक आहे हे आपण जाणतो. बिभीषणाची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. त्याचा जन्म राक्षस कुळात झालेला आणि महापराक्रमी रावणाचा तो सख्खा भाऊ. अन्यायी अशा रावणाची साथ सोडून श्रीरामांच्या पक्षात येणे ही गोष्ट त्याच्यासाठी एवढी सोपी नव्हती. परंतु तरी देखील त्याची रामावर असणारी श्रद्धा एवढी प्रचंड होती की तो हा सगळा विरोध सहन करून श्रीरामांना शरण आला. रामाने रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी लंकेचा राजा व्हावे अशीही इच्छा बिभीषणाने व्यक्त केली होती. एवढा तो रामभक्त होता.

हनुमंत आणि बिभीषण या दोघांचेही स्वभाव आणि कर्म वेगवेगळे होते. परंतु या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. ती म्हणजे ते दोघेही श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांच्या अपार भक्तीमुळे श्रीरामांनी त्यांना चिरंजीव केले. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका केली. या मृत्यू लोकात जन्म घेऊनही ते अमर झाले ही फक्त श्रीरामंचीच कृपा!

खरी निष्ठा आणि भक्ती कशी असते आणि अशा भक्तांवर प्रभू श्रीराम कशी कृपा करतात हे या उदाहरणातून समर्थांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि म्हणून ते पुन्हा आपल्याला सांगत आहेत की श्रीराम हे दासाभिमानी आहेत. आपल्या भक्ताची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत.

स्वसंवाद : 

१) हनुमान आणि बिभीषण यांच्या इतकी भगवंताची भक्ती कदाचित मला जमणार नाही. परंतु किमान त्या मार्गावर चालावे असे तरी मला वाटते का?

२) ही सृष्टी भगवंताची लीला आहे असे मी मानतो का?

३) निसर्गाच्या विशालतेकडे पाहताना माझ्या मनात परमेश्वराप्रती कृतज्ञता येते का की मी ते गृहीत धरतो?

४) चिरंजीव होणे म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. माझ्या भक्तीचे ध्येय केवळ सांसारिक सुखापुरते आहे की मोक्षापर्यंत पोहोचण्याची माझी खरी इच्छा आहे?

– – – –

श्लोक क्र. ३४ – – – 

उपेक्षा कदा रामरुपी असेना|

जिवा मानवां निश्चयो तो वसेना|

शिरी भार वाहेन बोले पुराणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३४|

अर्थ : आतापर्यंतच्या उदाहरणांवरून समर्थांनी आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की) भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. परंतु (आपण असे दुर्दैवी जीव आहोत की) त्याची भक्ती करण्याचा आपला निश्चयच होत नाही. भक्तांची सारी काळजी मी वाहतो असे पुराणात त्याने वचन दिले आहे. दासाभिमानी असलेला श्रीराम आपल्या दासांची म्हणजेच भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(रामरुपी – भगवंताजवळ, जिवां मानवां – जीवरूपी म्हणजेच सामान्य माणसाला)

विवेचन : आपल्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करीत नाही. त्याचा संपूर्ण भार तो वाहतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. परंतु त्याच्या पित्याला त्याची विष्णूभक्ती मान्य नव्हती. तो देवांना आपले शत्रू मानत असे. विष्णू भक्ती करू नये म्हणून सुरुवातीला त्याने प्रल्हादाला समजावून पाहिले. परंतु तो जेव्हा ऐकत नाही असे दिसले तेव्हा त्याने विविध प्रकारे प्रल्हादाला ठार मारण्याचे प्रयत्न केले. परंतु सर्व प्रसंगांमध्ये भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी नरसिंह रूपात प्रकट होऊन श्रीविष्णूंनी अत्याचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला आणि अशा रीतीने आपल्या भक्ताचे संरक्षण केले.

आपल्या प्रजेला परमेश्वराचे नाव घेण्यास आणि ऋषीमुनींना यज्ञ करण्यास कंसाने बंदी घातली होती. त्याने ईश्वर भक्तांचा अनन्वित छळ केला. परंतु भगवंताने श्रीकृष्ण अवतारात या अन्यायी आणि दुराचारी कंसाचा वध करून प्रजेला त्याच्या छळातून मुक्त केले.

अशा विविध प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. त्यांचा भार किंवा काळजी तो आपल्या शिरावर घेतो अशी अनेक उदाहरणे पुराणांमध्ये आहेत.

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

असे वचन त्याने गीतेत आपल्याला दिले आहेच. असे असले तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला भगवंत आपल्याला सहाय्य करीलच याची खात्री वाटत नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे परमेश्वर अस्तित्वात आहे आणि तो सदैव आपल्याजवळ आहे याची खात्री आपल्याला असत नाही. आपल्या हाकेला तो धावून येईलच याबद्दलही आपण साशंक असतो. त्याच्यावर भार टाकून निर्धास्त राहण्याइतकी निष्ठा किंवा समर्पण आपले नसते.

आपली अशी अपेक्षा असते की भगवंताने आपल्याला प्रपंचात येणाऱ्या अडचणींमध्ये आणि दुःखामध्ये मदत करावी. अशा गोष्टींसाठी आपण भगवंताला गृहीत धरतो. तो प्रसन्न व्हावा म्हणून निरनिराळ्या प्रकारचे नवस करतो, प्रार्थना करतो. भगवंताला निरनिराळ्या प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्याला कोणी भक्त मोठी देणगी देतो तर कधी कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करतो. परंतु या गोष्टींची भगवंताला अपेक्षा नसते. त्याला अपेक्षा असते ती शुद्ध आणि निरपेक्ष भक्तीची!

आपण परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली की आपली अशी अपेक्षा असते की त्याने आपल्यावर कृपा करावी. आपल्या संकटात धावून यावे. परंतु जेव्हा आपल्याला तसे होताना दिसत नाही तेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास डळमळीत होताना दिसू लागतो. परंतु ही परमेश्वराने पाहिलेली आपली परीक्षा असते असे म्हणावे लागेल.

जो भगवंत आनंदनिधान आहे, कल्पतरू आहे अशा भगवंताकडे भक्ती, मुक्ती आणि मोक्ष मागण्या ऐवजी त्याच्याकडून आपण पैसा, व्यवहारातील यश, सुखाचा प्रपंच यासारख्या क्षुल्लक गोष्टींची अपेक्षा करत असतो. व्यवहारातील यश, पैसा, सुखसमृद्धी या गोष्टींनाच सामान्य माणसे परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे असे समजतात. परंतु सदाचार आणि सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे असे समजावे.

भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे की “योगक्षेमं वहम्याहं. ” भगवंत आपला भार घेतो. त्याला आपली काळजी आहे. या त्याच्या वचनाचा अर्थ आपण असा घेता कामा नये की आपण आपले जे कर्तव्य आहे ते सोडून केवळ त्याच्यावर भार टाकून निवांत बसावे. अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच तर त्याने गीता सांगितली. आपल्या पूर्ण क्षमतेने आपले कर्तव्य करावे, स्वधर्म पार पाडावा. परंतु असे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. संत जनाबाई म्हणतात 

दळीता कांडीता तुज गाईन अनंता |

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी

– असेच आपणही आपले कर्तव्य करत असताना त्याच्या नामात मग्न राहावे.

स्वसंवाद : 

१) मी भगवंताची भक्ती करतो तेव्हा माझ्या मनात काय असते – निरपेक्ष प्रेम की एखादी अपेक्षा?

२) परमेश्वराप्रती असलेली माझी भक्ती खरोखर निरपेक्ष असून ती “लाच” तर नाही ना?

३) संकटात भगवंताची कृपा दिसली नाही तेव्हा माझी श्रद्धा डळमळीत होते का?

४) “योगक्षेमं वहाम्यहं” हे वचन मला माहीत आहे – परंतु माझे कर्तव्य करताना मी खरोखर त्याच्यावर भार सोपवतो का की प्रपंचाची काळजी मीच वाहत राहतो?

– क्रमशः श्लोक ३३ आणि ३४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

पाकिस्तानात हळदीचा कार्यक्रम अन् पुरणपोळीचा बेत..

‘धुरंधर’मुळं ‘बलुचिस्तान’ जगाच्या नजरेत आलेलं. ‘बलोच’ शब्दाचं सर्चिंग शतपटीनं सोशल मीडियावर वाढलेलं. मात्र, हेच बलुचिस्तानी गेल्या अडीचशे वर्षांपासून शोध घेताहेत आपल्याच मावळ प्रांताचा.. कारण तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या समूहाला पाकिस्तानात ओळखलं जातं ‘बलोच मराठा’ म्हणून. होय. अनोख्या इतिहासाची ही विचित्र वाटचाल डोळे विस्फारून टाकणारी.

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाचा ‘रहमान डकैत’ मूळ बलुचिस्तानातला दाखवलेला. कारच्या बॉम्बस्फोटात मरण्यापूर्वी संजय दत्तचा ‘एसपी अस्लम चौधरी’ फोनवर ‘ए बलोचऽऽ’ म्हणून दम देताना दिसलेला. यामुळं भारतीयांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तानबद्दल उत्सुकता वाढलेली. त्याचवेळी त्या प्रांतातल्या हजारो नागरिकांनीही या चित्रपटाच्या छोट्या -मोठ्या रिल्सवर कौतुकानं कॉमेंट देण्यास सुरुवात केलेली. यात सर्वाधिक संख्या ‘बलोच मराठा’ नावाची असलेली, कारण त्या मंडळींना ‘बॉलिवूड’बद्दल प्रचंड आकर्षण असलेलं. यातूनच आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याची धडपड स्पष्टपणे दिसून आलेली. या साऱ्याचं मूळ तब्बल दोनशे पासष्ट वर्षांपूर्वीच्या कहाणीत असल्याचं लक्षात आलेलं.

सन १७६१ साली ‘पानिपत’च्या युद्धानंतर ‘अब्दाली’ खजिन्याविनाच रिकाम्या हाती अफगाण प्रांतात परतला. त्याला युद्धात सैनिकांची मदत करणाऱ्या मीर नासीरखानला मोबदल्यापोटी त्यानं ‘बंदी दुश्मन’ सैनिकांना बलुचिस्तानात सोडलं. तेव्हा ती संख्या होती जवळपास वीस हजार. तेव्हापासून ते तिथंच राहिले. यातले बहुतांश मूळचे मावळ प्रांतातले. सुपीक-सधन मातीतले. त्यामुळं तिथं ओसाड वाळवंटात जगण्यासाठी त्यांना निसर्गाशी लढावं लागलं. आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांशीही संघर्ष करावा लागला. काळाच्या ओघात त्यांची ‘भाषा’ बदलली. ‘वेश अन् देश’ बदलला. ‘संस्कृती’ही बदलली. परंतु, आपल्या मूळच्या ‘चालीरिती’ मात्र त्यांनी हरवू नाही दिल्या. ‘बुगती’ अन् ‘मरारी’ जमातीचा भाग असलेले हे लोक आजही स्वत:ला ‘बलोच मराठा’ म्हणवून घेतात. सातारा राजधानीचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या नावानं ‘साहू मराठा’ अशी उपाधी हे ‘बुगती मराठे’ लावतात. पेशव्यांच्या संदर्भातूनही बरेच ‘पेशवानी‘ नावानं ओळखले जातात.

इराण, पाकिस्तान अन् अफगाणिस्तान सीमेवर आता त्यांची दहावी-अकरावी पिढी जन्माला आलेली. तरीही यांच्यात लग्नावेळी ‘हळदीचा कार्यक्रम’ रंगतो. आजही ‘तांदळाचं माप’ ओलांडूनच वधू-वराचा घरात प्रवेश होतो. अधून-मधून पुरणपोळीही करतात. सैन्यदलात नोकरी, शेती अन् व्यापार हे पोट भरण्याचं माध्यम. यातील बरेच उच्चशिक्षित आता पाकिस्तानच्या सरकारी अधिकारीपदीही कार्यरत. सोशल मीडियावर ‘मराठा ट्राईब’ नावाचा यांचा मोठा ग्रुप सक्रिय. यातील अनेक बलोच सदस्यांनी स्वत:च्या नावापुढं मोठ्या अभिमानानं ‘मराठा’ शब्द मिरवलेला. हा ग्रुप तयार करताना त्यांनी सुरुवातीला ‘मराठा’ शब्द टाईप केलेला. नंतर ‘मरहट्टा’ असा बदल केलेला. पुन्हा मूळ ‘मराठा’ शब्द वापरलेला. त्यामुळं ‘आपण मूळचे कोण आहोत’, हे त्यांना पिढ्यानपिढ्या माहीत असलं तरी ‘आपली नेमकी ओळख काय? ’ या गूढ प्रश्नाचा गुंता त्यांच्यासाठी अद्याप न सुटलेला.

तोंडात बलुची.. कानात मराठी – – – 

बलुचिस्तानातल्या ‘मराठा’ समुहाचा आजपावेतो कैक संदर्भग्रंथात उल्लेख आलेला. कैक कादंबऱ्यांची पानंही रंगलेली. यावर ‘बलोच’ नावाचा मराठी चित्रपटही निघालेला. याचे पटकथा-दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी जेव्हा या नावाची घोषणा केली, तेव्हा सर्वाधिक तिकडच्याच मंडळींनी सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद दिलेला. मात्र, त्यांना मराठी समजत नसल्यानं गोंधळ उडालेला. एका ‘बलुची’नं ‘यूट्यूब’वर विचारलेलं, ‘इस मुव्ही का नाम क्या? ’ तेव्हा महाराष्ट्रातल्या एकानं त्याची खिल्ली उडविली, ‘वाचल्याशिवाय कॉमेंट करतोय.. बेटे मौज कर दी. ‘ परंतु या बिच्चाऱ्याला काय माहीत की, विचारणारा उर्दू भाषिक. थेट इराण-अफगाणिस्तान बाँड्रीवरचा. तरीही पाकिस्तानातल्या त्या लोकांनी मोबाईलवर हा चित्रपट आवडीनं पाहिला. तोंडातली भाषा बलुची असली तरीही कानावर पडलेली मराठी कदाचित आपलीशी वाटलेली. योगायोगाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या नायिका स्मिता गोंदकर यांची कुलदेवताही थेट तिकडचीच. बलुचिस्तानातली हिंगलाज माता.

हिंगलाज देवी ते गडहिंग्लज!

पाकिस्तानातील ‘हिंगलाज देवी’चा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा. एकीकडे अरबी समुद्र, तर दुसरीकडे बलुचिस्तानातल्या हिंगोल नदीचं खोरं. किर्थर पर्वतरांगेतील दुर्गम गुहेत पुरातन मंदिर वसलेलं. इथंच स्थायिक झालेला ‘मराठा’ समुदाय दरवर्षी ‘नानी’ यात्रेत मोठ्या श्रद्धेनं सामील होत असलेला. याच हिंगलाज देवीच्या अनेक उपशाखा महाराष्ट्रात. अमरावतीत मोठं मंदिर. सोलापुरातही हिंगलाबिका नावानं सुप्रसिद्ध. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावाचं नावही तिच्यामुळेच पडलेलं. तिकडून आलेल्या बलुची हिंग व्यापाऱ्यांनी इथं पूर्वी देवीची प्रतिष्ठापना केल्याचं मानलं गेलेलं. लगतचा सामानगड किल्ला अन् हिंगलाज मंदिर यावरून ‘गडहिंग्लज’ नाव पडल्याची आख्यायिका.

थेट साताऱ्याशी नाळ..

‘धुरंधर’मध्ये रणवीरसिंगने रंगवलेला ‘हमजा’ पाहून अनेकांना कुलभूषण जाधव यांची प्रकर्षानं आठवण झालेली. त्यांना २०१६ साली भारतीय एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्ताननं अटक केलेली. यातही दोन गोष्टी किती नवलाच्या बघा. पहिली म्हणजे जाधव हे मूळचे साताऱ्याचे. आनेवाडीत त्यांचं जुनं घर. दुसरी म्हणजे त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी पकडलं बलुचिस्तानातच. तिथल्या तरुणांना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर. म्हणजे २६५ वर्षांनंतरही मराठा माणूस अन् बलुचिस्तान यांचा संबंध काही तुटता तुटेनासा झालेला. विशेष म्हणजे ‘बलाेच’ चित्रपटाचे दिग्दर्शक पवार हेही साताऱ्यातील कुडाळचेच. राहता राहिला विषय शौर्याचा. ‘धुरंधर’मध्ये ‘एसपी चौधरी’ला उडविणाऱ्या बलुची तरुणाचा प्लॅन अत्यंत चक्रावून टाकणारा.

– – – आलं का लक्षात? स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी बलुचिस्तानातल्या या समूहाला आजही पाकिस्तान सरकार का टरकून असतं ते. होय. हाच तो डीएनए. ‘स्वराज्य’साठी लढणाऱ्या ‘गनिमी कावा’चा. लगाव बत्ती..

लेखक : सचिन जवळकोटे

कोल्हापूर.

प्रस्तुती : सुलू साबणे जोशी 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “लागणे” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “लागणे” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मराठीत “लागण्याची” गंमत बघा:

बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला*होता.

तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.

त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.

बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.

घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.

भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.

निघताना बस फलाटाला “लागली”*च  होती, ती *”लागली”च पकडली.

पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय …

घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची *”लागली”.

थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..

घरची मंडळी हसायला “लागली”.

लेखक : पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाळ धरतीशी !! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नाळ धरतीशी !! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

किती कापा कसेही तोडा

आपसूक झाडा येई फुटवा

जोवर गच्च नाळ धरतीशी

तोवर वृक्ष नित राही हिरवा!!

*
तीच भरविते घास मुखी अन्

मुळातुनी वाढ म्हणुनी ऊर्जा

मातीमायच खतपाणी देऊनी

म्हणते निसर्ग समतोल राख जा!!

*

सकला देतो सावली नीत्य मी 

फळे, फुले, चाराही पुरवितो 

तरीही का ही कुऱ्हाड देहावर

प्रश्न मला नित छळत राहतो!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – मन की गाँठ… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ कथा कहानी ☆ लघुकथा – मन की गाँठ… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

-बाबू! बुरा तो नहीं मानोगे?

-नहीं! कहो, क्या बात है?

-अब आपकी चप्पल की लाइफ पूरी हो चुकी ! इस बार तो गांठ देता हूँ। ‌आगे मुश्किल है ! फिर नयी ले लेना! मैं  गांठ नहीं पाऊंगा!

-अरे! चप्पल को क्या हुआ? थोड़ी सी तो ठीक करनी है!

-वही तो कहा, बाबू जी! थोड़ी थोड़ी करते भी टांके लगाऊं तो आंखें जैसे इसी में टंक जाती हैं। आपको क्या है, नयी ले लेना, बाबू जी! अब तो बहुत ऑपरेशन कर लिये इसके ! अब इसकी लाइफ नहीं बची!

-ठीक है, मैं तो तुम्हारे बारे में सोच रहा था! अब काम ही कितना बचा है तुम्हारे पास!

-हां बाबू जी! काम तो पहले रेडिमेड जूतों, चप्पलों ने ले लिया ! अब रिपेयर भी कम ही आती है! लोग बाग घर पर ही जूते पालिश कर लेते हैं, पर आता हूँ  तो बाज़ार में आप जैसे लोगों से दिल बहल जाता है! और तो क्या! काम ही कहां बचा है?

-फिर गुजारा कैसे?

-बेटा पढ़ लिख गया, नौकरी लग गयी! बस, उसका सहारा ! आप बाबू जी! कैसे दिन बिताते हैं?

-बस, तुम्हारी तरह ! कुछ इधर बैठ लिया, कुछ उधर! निकल जाता है, दिन!

-कैसे?

-दिनों की मरम्मत करके, गांठें लगाते, कभी दुख की, कभी सुख की !

-लो, बाबू, आपकी चप्पल तैयार!

-ठीक है। पैसे कितने?

-अंतिम संस्कार के कैसे पैसे?

बाबू की आंखें भीग गयीं अपनी चप्पल को आखिरी बार देखकर !

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles ☆ In the Lap of the Eternal: A Sojourn Through Devbhoomi ☆ Shri Jagat Singh Bisht ☆


Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

Authored six books on happiness: Cultivating Happiness, Nirvana – The Highest Happiness, Meditate Like the Buddha, Mission Happiness, A Flourishing Life, and The Little Book of HappinessHe served in a bank for thirty-five years and has been propagating happiness and well-being among people for the past twenty years. He is on a mission – Mission Happiness!

🌿 In the Lap of the Eternal: A Sojourn Through Devbhoomi 🌿

There are journeys that take you across distances… and then there are those that gently carry you inward. My recent sojourn through the sacred land of Uttarakhand—Devbhoomi, the Abode of the Divine—belonged unmistakably to the latter.

For nearly one and a half months, life slowed to the rhythm of mountains, glaciers, and rivers that seemed to whisper stories older than time. The winding hill roads tested patience, yet every turn unveiled a spectacle—snow-kissed peaks standing in silent majesty, and a holy river gliding alongside like an eternal companion.

It made one wonder: how does this land hold within it such an abundance of temples, legends, and quiet faith? Perhaps the answer lies not in books, but in the air itself—where every breath feels like a prayer.

🌊 Rishikesh: Where Silence Speaks

Nestled gently in the Himalayan foothills, Rishikesh greeted us with the serene embrace of the sacred Ganga River.

While my wife Radhika immersed herself in an intense yoga course at Parmarth Niketan Ashram—her days beginning before dawn and stretching into the quiet of night—I found myself gifted with something rare in modern life: the sweetness of doing nothing.

Each morning, I sat by the flowing Ganga, watching her waters shimmer in the first light. There, in stillness, thoughts softened, and time seemed to dissolve. Meditation came not as effort, but as a natural unfolding.

A gentle Sunday trek to Bhootnath Temple revealed a view so enchanting that it lingered long after—the river winding through the town like a sacred thread stitching together earth and sky.

🕉️ The Call of the Himalayas

As the yoga course concluded, our hearts were drawn deeper into the Himalayas—to places we had long dreamt of visiting. The sacred confluences, the Prayags, awaited us, each holding within it a story of union and surrender.

🔱 Guptkashi & Ukhimath:

Where Prayers Become Whispers

In Guptkashi, the ancient Vishwanath Temple stood as a quiet echo of Kashi, while the Ardhanareshvara Temple embodied the divine balance of Shiva and Shakti.

Here, we offered prayers—not just for ourselves, but for generations before us. It felt as though time folded gently, connecting past and present in a single moment of devotion.

At Ukhimath, the evening aarti at Omkareshwar Temple was deeply moving. As lamps flickered against the twilight sky, one could almost feel the presence of the divine—subtle, yet undeniable.

💍 Triyuginarayan: Where Eternity Witnessed Love

In the sacred village of Triyuginarayan, mythology breathes softly through the air. It is here, they say, that Shiva and Parvati were wed.

To witness modern weddings unfolding in the same divine courtyard felt surreal—as though time itself had chosen to stand still, blessing every union with the sanctity of that eternal bond.

🏔️ Through Chopta to Joshimath: Of Peaks and Playfulness

As we journeyed ahead, the meadows of Chopta opened like a dream—lush, quiet, and framed by distant glaciers shimmering under the sun.

At Joshimath, the sacred Narsingh Temple offered a space of deep calm. Yet, what lingered most vividly was not just the aarti—but the laughter of young boys playing cricket in the temple courtyard.

In that moment, the sacred and the simple merged beautifully.

🌳 Jyotirmath: A Dialogue with Time

Founded by Adi Shankaracharya, Jyotirmath felt like stepping into a timeless realm.

Under the ancient Kalpavriksha, whose silent presence spans centuries, we sat in meditation. Nearby, a cave invited us inward—not just physically, but spiritually.

There are places where silence is not empty—it is full. This was one such place.

🌊 The Sacred Confluences: Where Rivers Become One

Each Prayag unfolded like a verse in a sacred hymn:

At Vishnuprayag, the Dhauli Ganga embraced the Alaknanda in a dance of merging waters.

Nandprayag stirred a gentle curiosity—did its name echo the love of Nand Baba and Krishna?

In Karnaprayag, the spirit of Karna seemed to linger in quiet dignity.

Rudraprayag gifted us a moment of grace—descending to touch the waters, and unexpectedly being invited to perform aarti.

From our room, the confluence shimmered below—a living painting, ever-changing yet eternal.

At Dhari Devi Temple, we arrived at dawn. The stillness, the first aarti, and the sense of protection that the goddess embodies—it all felt profoundly intimate.

And finally—

🌺 Devprayag: The Birth of the Ganga

At Devprayag, something within us fell silent.

Here, the Bhagirathi and Alaknanda meet, and from their union emerges the sacred Ganga River in her complete form.

To witness this confluence is to witness a metaphor for life itself—two journeys, long and arduous, merging into something greater, something nurturing, something eternal.

Tears came unbidden. Not of sorrow, but of recognition.

🌺 Surkanda Devi & Lakhamandal: Echoes of Faith

The ascent to Surkanda Devi Temple was adorned with sweeping Himalayan vistas. Radhika had long held this wish in her heart, and as we stood there, the air itself felt charged with a rare, sacred energy.

At Lakhamandal Temple, devotion took on a joyous, almost playful form. Children from the village participated in the evening aarti with such enthusiasm that it felt less like ritual and more like celebration.

Somewhere nearby, by the gentle flow of the Yamuna River, their cricket field echoed with laughter—a reminder that spirituality need not always be solemn; it can be delightfully alive.

🌄 A Journey That Continues

As we returned, we carried no souvenirs—only a quiet fullness. A sense that life, in its essence, is a pilgrimage.

There remains a longing—to walk along the Bhagirathi, to trek to the Panch Kedars and Panch Badri, to return again to those silent heights where the soul finds its reflection.

And perhaps, someday, we shall.

Until then, the mountains remain within us.✨

#DevbhoomiDiaries #Uttarakhand #SpiritualJourney #HimalayanSoul #Ganga #MindfulTravel #SacredIndia #YogaAndSilence #NatureAndSoul

♥ ♥ ♥ ♥

© Jagat Singh Bisht

Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker

FounderLifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – घरवापसी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – घरवापसी ? ?

हरे-भरे वनों का कटना,

काँक्रीट के जंगलों का उगना,

कुछ ऐसा ही है,

सरलता का विलुप्त होना,

कृत्रिमता का बेतहाशा बढ़ना,

बस इसीलिए,

सदा पौधे लगाता हूँ,

घरवापसी के लिए

सरलता की राह बनाता हूँ…!

 

?

© संजय भारद्वाज  

12:01 बजे रात्रि, 16 फरवरी 2023

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 2 अप्रैल से  एक माह की हनुमान साधना वैशाख पूर्णिमा तदनुसार 1 मई 2026 को संपन्न होगी। 🕉️

💥 इसमें हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमानाष्टक के पाठ किए जाएँगे। हनुमान चालीसा के 21 या अधिक पाठ करने वाले विशेष साधक तथा 51 या अधिक पाठ करने वाले महा साधक कहलाएँगे। 101 या अधिक पाठ करने वाले परम साधक कहलाएँगे। आत्म परिष्कार और मौन साधना साथ चलेंगे।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रेयस साहित्य # ५० – कविता – हे राजाराम मै ओरछा में आ गया ☆ श्री राजेश कुमार सिंह ‘श्रेयस’ ☆

श्री राजेश कुमार सिंह ‘श्रेयस’

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्रेयस साहित्य # ५० ☆

☆ कविता ☆ ~ हे राजाराम मै ओरछा में आ गया ~ ☆ श्री राजेश कुमार सिंह ‘श्रेयस’ ☆ 

हे राजाराम मै ओरछा मै आ गया ।

तेरे रंग में रंगा, और तुझमे समा गया ।।

अवध  जन्मभूमि , छवि  ओरछा में।

दुःख वन में सहे, सुख मिला ओरछा में।।

रानी कुंवरी की भक्ति पर लुभा गया।

हे राजाराम  मै ओरछा में आ गया।।

*

तुम सरकार सबके, यहां सरकार तेरी।

बुंदेलो की धरती पर   जयकार तेरी।।

राजा बुन्देला बुलाये और मै आ गया।

हे राजाराम  मै ओरछा में आ गया।।

*

राजेश राम रसिया – मिलेंगे, यहां पर।

महेंद्र भीष्म जी हैं पहुंचे  है जहाँ पर।।

सभी से मिलने मै ओरछा आ गया।

हे राजाराम  मै ओरछा में आ गया।।

*

रामरस वाला अमृत यहाँ पर ।

भक्तों का रेला जुटा है यहाँ पर।।

चाहा था वह सब कुछ पा गया।

हे राजाराम  मै ओरछा में आ गया।।

♥♥♥♥

© श्री राजेश कुमार सिंह “श्रेयस”

लखनऊ, उप्र, (भारत )

दिनांक 22-02-2025

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – सतपुड़ा वन भ्रमण – भाग – ३१ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। अब आप प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकते हैं यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर)

? यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – सतपुड़ा वन भ्रमण – भाग- ३१ ☆ श्री सुरेश पटवा ?

6.सतपुड़ा वन भ्रमण

पाँच जनवरी को सुबह उठे तो मादीखो गेस्ट हाउस से ही तवा मालिनी केसला संगम एक बड़े तालाब सा दिख रहा था। उसका आनंद ले रहे थे तभी चौकीदार ने बताया कि एक आदमी इसी जगह रहेगा और दो आदमी नाव से उस तरफ़ जाकर वहाँ की गणना में शामिल होंगे। एक साथी श्रीकृष्ण मादीखो ट्रेल पर सुबह छः बजे निकल गए। बाक़ी दो लोगों को एक नाव में बैठकर संगम पार जाना पड़ा। वे जब तक मोटर बोट से दूसरी तरफ़ पहुँचते तब तक वहाँ के चौकीदार और वन सेवक गणना पर निकल चुके थे। जंगल में अकेले जाने की मनाही है। वहाँ एक बहुत अच्छा साकोट रेस्ट हाउस है। साकोट नामक गाँव विस्थापित होकर पहचान खो चुका है। उसके कोई भी चिन्ह नहीं दिखते। विद्वान कहते हैं नाम में क्या रखा है, यहाँ तो सिर्फ़ नाम ही बचा है, अस्तित्व लोप हो गया। जो भी कुछ है नाम में ही बचा है। इसलिए अच्छे कर्म करो, हो सकता है तुम्हारे लोप होने के बाद कुछ दिन नाम रह जाये। हमने उसी साकोट रेस्ट हाउस में डेरा जमाया। संगम आर-पार जाने हेतु एक मोटर बोट उपलब्ध है। मदन यादव उसके परिचालक हैं। उन्होंने बिना दूध की लेमन चाय पिलाई। उनसे आज का भोजन बनाने की बात करके साथ लाया सामान की एक बोरी उनके सुपुर्द कर दी।

गेस्ट हाउस बहुत ही मनमोहक लुभावनी पहाड़ी पर बना है। सामने खुला मैदान है। मैदान समाप्त होते ही तवा नदी का भराव लहरें मार कर तटों को छेड़ता रहता है। चारों तरफ़ से खुला है। सामने की तरफ़ ऊँची बालकनी जैसी जगह है जहाँ से एक सौ अस्सी डिग्री गर्दन घुमाकर नज़रों से झिलमिल जलराशि पर खेलती सूर्य किरणों को देख कर मन प्रसन्न हो जाता है।  

पहाड़ अभी कुछ-कुछ उदास से दिख रहे हैं। जीव जंतुओं की स्थिति भी उनके जैसी ही लग रही है। रात भर ठंड में ठिठुरे जीव-जंतु सूरज निकलने का इंतज़ार कर रहे हैं ताकि धूप में तपकर बदन में रात की ठंड से निपटने के लिए गर्मी संजो कर रख सकें। पहाड़, पेड़-पौधे, जीव-जंतु और पक्षी-पखेरू बारिश के मौसम में खिले रहते हैं। उनका उत्साह वसंत से आरम्भ होता है जो कि शरद ऋतु तक शबाब पर रहता है। सूर्य की किरणें अब समुंदर से भरे तवा जलभराव पर पसरने लगी हैं। हिंसक पशु भी रात के शिकार के बाद गहराइयाँ तलाश रहे हैं। तभी शाकाहारी जीव-जंतु खुली हवा और धूप का आनंद उठाने निकल आए हैं। लंगूरों का एक दल बेचैनी से उछलकूद कर रहा है। उसे कुछ अजीब सी गंध या चीज़ नज़र आ रही है। उनकी हरकत पर पक्षी भी सचेत होकर आवाज़ें निकाल रहे हैं।

वन सेवक ने एक शेर के पैरों के निशान देखे हैं जो अभी-अभी वहाँ से गुजरा है। एप खोलकर उनके फ़ोटो लिए और दर्ज कर लिए। सभी जानकारियों को एप में दर्ज करना है। गणना ऑनलाइन हो रही है। पहले एप में राज्य चुने, फिर अभयारण्य, फिर क्षेत्र के साथ बीट का चयन करें। उसके बाद वन सेवक और वालेंटियर्स के फ़ोटो उतार कर दर्ज करें। उसके बाद गणना के सबूत दर्ज करते जाएँ। 

जीव पैदाइशी रूप से मांसाहारी या शाकाहारी हैं। हाँ कुछ आदमियों की तरह दोनों तरह के होते हैं। जंगल में सबके लिए सब कुछ है। भूख के अलावा किसी अन्य चीज़ के लिए लड़ाई नहीं होती। इसलिए थाने-पुलिस, अदालत-वकालत, जिरह-निर्णय वग़ैरह कुछ नहीं होता। जब भूख लगी तब जंगल से निकाल कर खा लिया। समेटने या सहेजने की ज़रूरत नहीं होती है। सब कुछ साझा है। स्वामित्व का बोध ही नहीं है। इसलिए संग्रह नहीं तो बैंक नहीं, विनियोग नहीं, प्रॉपर्टी नहीं और उनके लिए गुणा-भाग नहीं। जंगली जीवों का दिमाग़ भूख, सृजन और सुरक्षा तक ही चलता है इसलिए अध्यात्म और ईश्वर भी उनके लिए उपयोगी विचार नहीं होता। वे साथियों को मरते देख कर अन्दाज़ लगाते हैं कि उन्हें भी मरना होगा। वे मोक्ष के बारे में भी नहीं सोचते। पाप-पुण्य निर्वाण-मोक्ष उनके दिमाग़ में ही नहीं आते। उनमें धर्म नहीं है तो धार्मिक भेद भी नहीं है, इसलिए जानवरों के सोचने में नहीं आता कि किसकी कितनी जनसंख्या बढ़ या घट रही है। वे एक दूसरे को धर्म  बदलने को मजबूर भी नहीं करते। शेर कभी हिरण से नहीं कहता कि वह शेर बन जाये। सब अपने चोले में मस्त रहते हैं। शेर कभी नहीं कहता कि बंदर उसे आरक्षण की दारू के बदले वोट दे। हिरणों के लिए चारा भी राशन से नहीं मिलता। जंगल धूप छाँव पानी सभी पर साम्यवादी साझा हक़ है। कहते हैं आदमी भी पहले ऐसे ही पशु थे। उन्होंने सामाजिक पशु के रूप में विकास करके बहुत सी झंझटें मोल ले लीं हैं।

साकोट रेस्ट हाउस तीन तरफ़ तवा बाँध से थमे डूब क्षेत्र से घिरा है। नहा धो कर ध्यान में बैठे तो ऊँचाई पर निर्मित रेस्ट हाउस से ऐसा लगा जैसे बीच समुद्र में धुनी रमाए बैठे हैं। ग्यारह बजे के क़रीब दो टिक्क याने मोटी रोटी, कनकी और तुअर दाल का भोजन करके आराम किया। पता चला कि साकोट से चूरना गेस्ट हाउस की दूरी मात्र 14 किलोमीटर है जबकि भौंरा से अस्सी किलोमीटर दूरी पर चूरना स्थित है। लेकिन वन विभाग की अनुमति के बग़ैर कोई भी इस रास्ते से तवा डूब क्षेत्र को पार करके चूरना नहीं जा सकता। उस हिसाब से यदि बाघ गणना प्रोजेक्ट में शामिल न होते तो कभी भी इस अविस्मरणीय  अद्भुत प्राकृतिक सौंदर्य के दर्शन नहीं कर सकते थे। शाम को रेस्ट हाउस की छत पर सुहावने मौसम का मज़ा लेने गए तो लहरों से पता चला कि हवा का रुख़ उत्तर से दक्षिण की तरफ़ है। जबकि गर्मियों और बारिश में हवा दक्षिण से बादलों को लेकर उत्तर की तरफ़ चलती है।

छः जनवरी सुबह पाँच बजे नियमत: जाग गये। आज जंगल के उस इलाक़े में जाना था जहाँ शेरों की सर्वाधिक आबादी है। एक अनुमान के अनुसार चालीस शेर इस जंगल में होंगे। सेवक चौकीदार मदन यादव ने बताया कि एक महीना पहले एक शेर रेंजर साहिब की जिप्सी पर लपका और उनका पीछा किया था। सब घबरा गए थे। हमको थोड़ी घबराहट हुई और जिम कार्बेट की “जंगल की कहानी” (Jungle Lore) पुस्तक की सावधानियाँ याद आने लगीं।

  • पहली-बात तो घबराना नहीं है। उसके लिए साँस पर ध्यान केंद्रित करके गिनती गिनना शुरू कर दो।
  • दूसरा- एक तो शेर आपके सामने नहीं आता। उसकी स्मृति में भी शिकारी नुमा आदमियों का डर रहता है।
  • तीसरा-यदि शेर दिख जाए तो आप पेड़ की आड़ में हो जायें। उसे निकल जाने दें।
  • चौथा-यदि शेर से अचानक सामना हो जाए तो एक बाजु हटकर उसे निकल जाने दें।
  • पाँचवाँ- भागें नहीं, हल्ला न मचाएँ, लेट जायें।

आज सबसे ख़तरनाक इलाक़े में शेरों की गिनती का कार्यक्रम था। इसलिए तीन वन कर्मी ईश्वर दास यादव वल्द रामनाथ यादव, साकिन नया खखरापुरा इटारसी स्थायी कर्मी (9399004517), संग्राम सिंह ठाकुर (कोरकु) वल्द मुंशी लाल साकिन टेकापार मढ़ई, सुरक्षा श्रमिक (6265940126) और कमल सिंह ककोड़िया (गोंड) वल्द बालचंद साकिन नया साकोट सेमरी हरचंद, मोटरबोट चालक (9165085944) सुबह छः बजे मुस्तैद मिले। हम भी बख्तर बंद होकर मुहिम पर उनके साथ निकल पड़े।

कमल सिंह ने हमें एक अपने क़द से ऊँची लाठी पकड़ा दी। उन्होंने बताया कि कोई भी जंगली जानवर अपनी ऊँचाई से ऊँची चीज़ से डरता है। इसीलिए लाठी ऊँची हो तो वह पास नहीं आता। दूसरा लाठी थोड़ी बन्दूक़ सी दिखती है। जानवर बन्दूक़ से डरता है। उसके दिमाग़ में पीढ़ी दर पीढ़ी बन्दूक़ की छवि है। जानवरों में भी सुरक्षात्मक श्रुति-स्मृति शास्त्र संग्रहित हैं।

ईश्वर यादव हमारे साथ चल रहे थे। अचानक एक शेर के पंजे का निशान मिला। उन्होंने बारिकियाँ बताईं कि यह बूढ़े शेर के पंजे का निशान है। इसे कैमरे में क़ैद कर लो। संग्राम सिंह के पास एप मोबाईल था। उन्होंने फ़ोटो खींच कर संरक्षित कर लिया। हमने पूछा अब अगला निशान भी उसी शेर का हो सकता है। आप कैसे पहचानोगे कि वह अलग शेर है। उन्होंने पहले नर और मादा के पंजों के निशान में भेद बताया। नर शेर के पंजे की उँगलियाँ गद्दी से जुड़ी रहती हैं जबकि मादा शेरनी की उँगलियाँ औरतों की लम्बी बातों की तरह लम्बी होती हैं। उम्र के अनुसार जानवर का पंजा छोटा-बड़ा या पसरता जाता है। बूढ़े शेर का पंजा फैल जाता है। बच्चे का पंजा छोटा और उँगलियाँ सटी होती हैं। आगे चीता और भालू के पंजों के निशान मिले। तीन किलोमीटर चलने के बाद दाहिनी तरफ़ मुड़े तो सामने तवा नदी दिखी। अब उसी के किनारे-किनारे वापस गेस्ट हाउस पहुँचना था। बहुत ही ऊबड़-खाबड़ पथरीली ज़मीन पर ट्रैकिंग करना पड़ा।

हमारे साथ जो तीन लोग चल रहे थे। वे सभी सतपुड़ा टाइगर रिज़र्व को स्थापित करने में विस्थापित परिवारों से हैं।  विस्थापन दो तरह का वरदान लेकर आया है। एक तो कोर क्षेत्र से गाँवों का विस्थापन इटारसी और होशंगाबाद शहरों के आसपास हुआ है इसलिए उनके बच्चों को शिक्षा और स्वास्थ्य की उत्तम सुविधाएँ मिली हैं। उनको टाइगर रिज़र्व में रोज़गार मिले हैं। दूसरी ओर सतपुड़ा में जंगली जानवरों की संख्याओं में बढ़ोतरी होने से वन स्वयं शासित हुए। अब वहाँ शिकार और लकड़ी चोरी की वारदातें नहीं के बराबर होती हैं। लेकिन रेत और मत्स्य आखेट की मिलीभगत या अन्यथा चोरी में कोई कमी न होकर बढ़ोतरी ही हुई है।

जंगल में प्रत्येक जीव-जंतु आपको आदिम जीवन के मूलभूत सिद्धांत “भूख-भोजन, थकान-आराम, निद्रा और सृजन धर्म” का पालन करते दिखेगा। जंगल के वातावरण को भूख नियोजित करती है। एक ही नियम दृष्टिगोचर होता है कि ताकतवर कमजोर को खा जाता है। वहाँ इस सिद्धांत के अलावा न कोई नियम है, न विधान,  न साहित्य, न संस्कृति, न रसिक के मन को मथते रस-छंद-अलंकार, न मिलते पुरस्कार और न अन्य किसी प्रकार की चिंता, न कोई तनाव। आप सतपुड़ा के मनमोहक जंगल में एक खूबसूरत सफारी शुरू कर रहे हैं। वन्यजीव उत्साही लोगों के साथ एक दुर्लभ यात्रा आपके पास रहस्यों से भरे एक सम्पूर्ण वन्य जीव पार्क में दिन बिताने का शानदार अवसर है।

यह इलाक़ा पहले बाघों के लिए नहीं जाना जाता था, हालांकि अब जंगल के इस विस्तृत विस्तार में एक पूरा बाघ निवास है। टाईगर रिजर्व के अन्य हिस्सों में आप सामान्य रूप से जो देखते हैं, यह उससे बिल्कुल अलग प्रकार का जंगल है। यहां जो कुछ भी रेंगता, उड़ता, घूमता या लुढ़कता है वह सब यहीं फलता-फूलता है और यही ख़त्म होकर भी कभी ख़त्म नहीं होता। यही प्रथम कृति याने प्रकृति है। यह स्थान जीवन से भरपूर है। पूरे जंगल में सैकड़ों जलधाराएँ बहती हैं। जो जंगल के पेड़-पौधों, पशु-पक्षियों को पोषित करती हैं। यह जंगल हमेशा अलौकिक सौंदर्य का ख़ज़ाना है, वन्य पशुओं के विचरण के मनोहारी दृश्य, झरनों का कल-कल निनाद, पक्षियों का कलरव और बहुत सारी कभी न भूलने वाली स्मृतियों के अलावा यहाँ से आप कुछ निकाल कर ले जा नहीं सकते। ये संरक्षित जंगल हैं। शेर से लेकर ख़रगोश तक सब सुरक्षित हैं, बस भूख भर न लगी हो या उनके जीवन पर संकट न हो, नहीं तो आप सुरक्षित नहीं हैं। जंगली कुत्ते बहुत ख़तरनाक हैं, वे झुंड में रहते हैं और जंगल का राजा शेर भी उनकी एकता से ख़ौफ़ खाता है। इनकी नज़रों का बहाशियाना अन्दाज़ आपकी रीढ़ की हड्डी में झुरझुरी पैदा कर सकता है। फन फैलाए कोबरा और डंक पर डेरा उठाए बिच्छू कभी भी कहीं से रेंगते दिख सकते हैं।

यह अनुभव अपने आप में विस्मयकारी है। हरे-भरे जंगल में घास के मैदानों का विशाल विस्तार बाघों के देश में इस यात्रा को एक रोमांचक अनुभव बनाता है। सतपुड़ा के घने जंगल में शानदार बाघ, चालाक तेंदुआ, सुस्त भालू, भारी भरकम गौर और विशालकाय गिलहरी इस रमणीय दुनिया में सभी खुलेआम घूमते हैं। यह जंगल हमेशा शानदार जीवों की बपौती नहीं है। सतपुड़ा सैकड़ों तितलियों का भी घर है और एक सुंदर रेतीले पानी की धारा पर तितली को देखा जा सकता है। वही जल धारा पक्षियों और विशाल गिलहरियों की एक अद्भुत आबादी को जीवन देती है, इसलिए पेड़ की छतरियों को भी देखते चलें। लंगूर आपको कौतूहल से निहार रहे हैं कि ये हमारे बिगड़े स्वरुप कहाँ से आ गये। 

जंगल का आनंद लेने के लिए आपको जंगली होने की कोई ज़रूरत नहीं है, उल्टा आपको रहमदिल होना चाहिए। घने जंगल में वन विभाग के स्थायी और अस्थायी कर्मचारी बिना परिवार के मोटी टिक्क रोटियों और पतली दाल के साथ एक उदास ज़िंदगी बिताते हैं। स्थायी वन पाल कर्मचारियों की तनख़्वाह तो फिर भी 25,000-30,000 रुपयों के बीच होती है परंतु कच्चे कर्मचारियों को कमीशन कटपिटकर महीने के 8,000 के आसपास मिलते हैं। हाँ पक्के होने के इंतज़ार में बेगारी और बेचारी उनके जीवन से जुड़ी नज़र आती हैं।

पहले तो वे बिचारे कुछ और भी कामधाम करके अलग से कमाई का जुगाड़ कर लेते थे परंतु आजकल जीपीएस से ट्रैकिंग के कारण उन्हें तैनाती स्थल पर ही रहना होता है। आज से 160 साल पहले इन जंगलों पर देवगढ़ (छिन्दवाड़ा) गोंड रियासत में एक कोरकु मालगुज़ार भभूत सिंह का एकक्षत्र राज्य था। वह राजा नहीं था परंतु किवदंतियाँ में वह आज भी राजा माना जाता है। किसी की अहमियत इस बात से नहीं आंकी जाती कि वह किस पद पर है। बल्कि इस बात से आंकी जाती है कि लोगों के दिल में उसका क्या जज़्बा है। जैसे अकबर इतिहास का महान बादशाह माना जाता है जबकि भारतियों के दिलों में जो सम्मान राणा प्रताप को प्राप्त  है, आज अकबर उसका पासंग भी नहीं ठहरता। जन भावना पद को नहीं सिरजती, स्वाभिमानी को दिल में सजाती-बसाती है। हम तीन दिवसीय वन भ्रमण उपरांत थके शरीर परंतु प्रफुल्लित मन से भोपाल लौट आए।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

संस्थापक सम्पादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कविता # २९ – शेखी… ☆ प्रो. डॉ. राजेश ठाकुर ☆

डॉ.राजेश ठाकुर

( प्रो डॉ राजेश ठाकुर जी का  मंतव्य उनके ही शब्दों में –पाखण्ड, अंध विश्वास, कुरीति, विद्रूपता, विसंगति, विडंबना, अराजकता, भ्रष्टाचार के खिलाफ़ जन-समुदाय को जागृत करना ही मेरी लेखनी का मूल प्रयोजन है…l” अब आप प्रत्येक शनिवार डॉ राजेश ठाकुर जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं. आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना “शेखी“.)  

? साप्ताहिक स्तम्भ ☆ नेता चरित मानस # २९ ?

? कविता – शेखी☆ प्रो. डॉ. राजेश ठाकुर  ? ?

?

=1=

ना जान-बूझकर ज़ुबान हारिये हुज़ूर

शेखी न शेखचिल्ली सी बघारिये हुजूर

=2=

वादाखिलाफी शौक़ पसंदीदा आपका

मुद्दे जन-हितों के न नकारिये हुज़ूर

=3=

मुकरना बदल जाना फ़ितरत है आपकी

अब मुखौटा नकली ये उतारिये हुज़ूर

=4=

जितनी बड़ी हो आपकी औकात की चादर

पाँव अपने उतने ही पसारिये हुजूर

=5=

ग़र देखना है आँगन अमराई सुहानी

सुदूर किसी गाँव में पधारिये हुजूर

=6=

गंगा में डुबकियों से,यूँ न पाप धुलेंगे

मन को भी संस्कार में पखारिये हुजूर

=7=

मानकर रहनुमा चुना हमने आपको

उम्मीदें आम जन की न डकारिये हुज़ूर

=8=

तुनक़मिज़ाज़ होना बात-बात पे गुस्सा

वक़्त रहते आदतें सुधारिये हुजूर

=9=

लहज़ा नरममिज़ाज़ हो दरियादिली दिखे

शख़्सियत को अपनी यूँ निखारिये हुजूर

=10=

कुछ तो काम कीजिये आवाम के लिए

मुसीबतों से देश को उबारिये हुज़ूर

=11=

जीने न देगी आपको ख़ामोशमिज़ाज़ी

नये दौर में ‘राजेश’ सच उघारिये हुजूर

© प्रो. डॉ. राजेश ठाकुर

शासकीय कॉलेज़ केवलारी

संपर्क — ग्राम -धतूरा, पोस्ट – जामगाँव, तहसील -नैनपुर, जिला -मण्डला (म.प्र.) मोबा. 9424316071

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares