(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi Poetry “अवाक ” . We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation.)
(It is difficult to comment about young author Mr Ashish Kumar and his mythological/spiritual writing. He has well researched Hindu Philosophy, Science and quest of success beyond the material realms. I am really mesmerized. I am sure you will be also amazed. We are pleased to begin a series on excerpts from his well acclaimed book “Samudramanthanam” . According to Mr Ashish “Samudramanthanam is less explained and explored till date. I have tried to give broad way of this one of the most important chapter of Hindu mythology. I have read many scriptures and take references from many temples and folk stories, to present the all possible aspects of portrait of Samudramanthanam.” Now our distinguished readers will be able to read this series on every Saturday.)
Finally, the holy day of Makar Sankarnti came when actual churning of ‘Kshirasāgara’ started. The tortoise incarnation of Vishnu has held all the burden of churning which was taken place for good of universe. Motion of mount Mandara is in compete cyclic, once Sura pull the tail of Vasuki towards them, then Asura pull the mouth of Vasuki towards them. Clockwise then anti clockwise rotation was going on. All the demigods participated from the side of Sura. All the negative or tamas dominating creatures were helping Bali the king of Asura. All the great sage, Brahma etc. we’re watching this great churning of good and bad or sattwa and tamas. ‘Kshirasāgara’ creature were restlessly moving here and there. Birds from sky throwing flowers over heroes of this activity.
After 10 days of churning a conch is blow, and all the Suras and Asura stop and their position was taken by other Sura and Asuras who were doing rest at that time. The first team came across and sat for food which was prepared by wives of rishis.
Some Rakshasa and Asura were not agree to eat this sattvic food. But it was demand of situation and order of their king Bali. So, they ate that sattvic food.
Before starting the fresh spell of churning by new and full of energy team members the food for Vasuki Naga also given.
On the Auspicious day of Basant Panchmi, churning started again. It was going on and on and on. On the day of Holi Bali ask from Brahma, “pram pita father of all nothing is happening and no output is visible. Are we doing something wrong? Can we have to replace our position with Sura?”
Then Varuna said, “great king of Sura, I am god of all types of oceans. When we start churning of anything in starting it will take time and also in starting negative or bad things appears before any gems. It not depends that either that churning is churning of milk or our own thoughts or of ocean. I can see that soon first outcome of this ocean churning is about to come”
दरवर्षीच्या बारा चांद्र मासापेक्षा अधिक असणारा असा अधिक मास १८ सप्टेंबरला सुरु होत असून १६ आक्टोबरला संपत आहे.साधारणपणे दोन वर्षे आठ महिन्यानी असा चांद्रमास येतो.
पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो.चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे २९.७५ दिवस लागतात. आपण ३०दिवसांचा (तिथींचा) एक चांद्रमास मानतो. चंद्राच्या उगवण्या-मावळण्याच्या वेळेप्रमाणे तिथीत वृध्दी किंवा क्षय होत असतो .त्यामुळे साधारणपणे आपले चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे व सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते या दोन प्रकारच्या वर्षात ११ दिवसांचा फरक पडतो अशी तीन वर्षे झाली एक महिना अधिक म्हणून ओळखला जातो. म्हणून दर दोन वर्षे आठ महिन्यानी अधिक महिना येतो.
चांद्रमासाच्या बारा महिन्यात आपल्या सणसमारंभाची जशी योजना असते तशी अधिक महिन्यात नसलयानेच कदाचित या महिन्याला मलमास म्हणत असावेत.
‘आपल्या कालावधीत इतर मासाप्रमाणे काहीच नसते’ याची खंत वाटून हा मलमास श्रीविष्णूकडे गेला. त्याने आपली दुर्लक्षितता भगवान विष्णूला सांगताच भगवान विष्णूने त्याला आपले ‘पुरुषोत्तम ‘ हे नाव दिले तेव्हापासून तो पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जाऊ लागला अशी एक आख्यायिका सांगितली जाते. या मासात ‘भागवत’ सप्ताह करण्याची प्रथा असून ‘माझ्या परिवाराचे आयुष्य अछिद्र व्हावे ‘ अशी प्रार्थना भगवान विष्णूला करून त्याच्या स्मरणार्थ अपूप( अनारसा) वाण देतात.
हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंहावतार झाला तो अधिक मासातच!
B.Sc Microbiology, P.G.Diploma in Hospital Management
☆ विविधा ☆ गणगोत ☆ सौ ज्योती विलास जोशी☆
माझी परसबाग हे माझ्यासाठी माझं नंदनवन! ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हे संतांचे वचन तंतोतंत पटावं अशी ही विसाव्याची जागा! मनमोकळं व्हायच ठिकाण जणू! मौनातून बरच काही सांगून जाणार विश्वच ते! सजीव सचेतन असं जिवाभावाचं कुटुंब….
परस दारावर जाईचा नाजूक वेल पसरलाय. उंबर्यावर पाय पडताच तिचा सुवास श्वासात भरून जातो. शुभ्र पांढऱ्या फुलांचे सात्विक तेज मन उजळून टाकतो.
परसाच्या मध्य भागी आपल्या सावळ्या मंजिऱ्या लेऊन नटलेली कृष्ण तुळस मन प्रसन्न करते. तिचे भक्ती रूप दर्शन नतमस्तक व्हायला लावते.
तिच्याच बाजूला जास्वंद नम्रतेने वाकून तिला लाल फुलं अर्पण करतोय असं काहीसं दृश्य दिसतं.
अबोली नावाप्रमाणेच अबोल आणि शांत..,,
परस दाराच्या मागच्या दारापाशी वेगवेगळ्या रंगात गुलाब हसतात. काटेरी भाले अंगावर घेऊन जणू आतील सर्व गणगोतांचे चे ते संरक्षण करतात.
गुलाब भालदार तर बकुळ चोपदार सावळीशी अशी ही नाजूक पण दाराशी खडा पहारा ठेवते तिच्या सुगंधाने आकर्षित होऊन निमिष भर थांबून घराकडे एक दृष्टीक्षेप टाकून पुढे जाणाऱ्या प्रत्येका पासून बागेला दृष्ट लागू नये म्हणून ही सावळी सर्वांना काळं तीट लावते जणू!
आंबा गर्द सावली ढाळतो ते केवळ माझ्या मनी साठीच, असे मला वाटते कारण मनी दिवसभर त्याच्या सावलीत पहुडलेली असते.
वृद्ध पारिजात अंगणाची शोभा वाढवतो पारिजातकाची नाजूक फुलं रोज तुळशीवर बरसतात आणि तिची यथासांग पूजा होते.
चाफा निमुटपणे पान पिसाऱ्यातून दर्शन घडवतो तो अगदी माझ्या झोपायच्या खोलीपर्यंत पसरला त्यामुळे मलाही जणू त्याचाच सुगंध.
अशीही माझी परसाबाग माझ्या जिव्हाळ्याची…..
त्या दिवशी मी खूप उदास होते. आईचं वर्षश्राद्ध नुकतच झालं आणि बाबांचं एक दोन महिन्यावर येऊन ठेपलं होतं.आईला सोडून बाबांना जणूं एकट राहणं जमलच नाही गेले पाठोपाठ तिला भेटायला. आम्हाला इथे एकटं सोडून…
दोघांच्या आठवणीने डोळे पाणावले. नकळत हळूहळू टीपं ढाळू लागले. अंगणातील मंडळींच्या नजरेतून हे सुटले नाही आणि मग प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
“ताई काय झालं? का रडतेस? आमचं काही चुकलं का? काही तरी बोल बाई!” सर्वांनी एकदम गलका केला.
गुलाबाने री ओढली “ताई तू काळजी करू नकोस. तुझं सगळं दुःख मी पचवतो. सगळे काटे मी माझ्या अंगावर घेतो”
जास्वंद म्हणाले, “आता जाते कशी बाप्पाकडे आणि तुझी आणि त्यांची भेटच घडवते. मग हवं ते मग त्याच्याकडे”
चाफा म्हणाला, “रडू नको ताई. बोलून सगळे निपटूया. तू अगोदर तुझ्या मनात जे दाटलय ते मोकळं कर”
अबोली म्हणाली, “मी नावाचीच अबोली ग तुझी माझी बट्टी! सांग मला तुझ्या मनातलं आणि मोकळी हो.
बकुळ म्हणाली,“ दृष्ट लागली माझ्या ताईला, दृष्ट काढून टाकते आता ताबडतोब!”
आंबा म्हणाला,“अशी संतापू नकोस ताई शांत हो जराशी. ये पाहू माझ्या सावलीत आणि सांग मनातलं….”
मनी माझ्या दोन पायात घुटमळला लागली तिच्या झुबकेदार शेपटीने मला गोंजारायला लागली. मूकपणे मला बोलतं करायचा तिचा प्रयत्न होता.
तुळशी ने मौन सोडले. तिने माझ्या मनातलं जाणलं. “अगं ताई आई-बाबांच्या जाण्याने तू इतकी दुःखी झाली आहेस ते मला ठाऊक आहे तुझे अश्रूच ते सांगतात पण ‘उपजे ते नाशे’ या न्यायाप्रमाणे अशा घटना घडणारच.हे जीवन चक्र आहे. आपण वास्तव स्वीकारले पाहिजे. नाही का?
इतका वेळ शांत असलेला वृद्ध पारिजात बोलू लागला, “अगं बाळा मीच तुझा तात!
दारावरची जाई म्हणाली अगं राणी मीच तुझी आई!”
आई-बाबांना भेटल्याचा कोण आनंद झाला म्हणून सांगू?….. माझा मन मोर नाचू लागला.
इतक्यात वार्याची एक मंद झुळूक आली आणि गुलाब अबोली चाफा बकुळ जास्वंद सर्वांना घेऊन फेर धरून नाचू लागली. संपूर्ण आस मंतात एक मंद सुगंध दरवळू लागला. एक असा अप्रतिम गंध जशीअत्तराची कुपी सांडली जणू………
जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती, त्या वेळची गोष्ट आहे. खचाखच भरलेली एक रेल्वेगाडी चालली होती. इंग्रज प्रवाशांची संख्या जास्त होती. एका डब्यात एक प्रवासी गंभीर चेहरा करून बसला होता. रंगाने सावळा, देहयष्टीने साधारण, पोशाखही सामान्यच! त्यामुळे डब्यातील इतर इंग्रज प्रवासी त्याची कुचेष्टा करत होते; पण कोणाच्याही चेष्टेकडे त्याचे लक्ष नव्हते. अचानक त्याने उठून रेल्वेची साखळी खेचली. वेगात जाणारी रेल्वे तात्काळ काही अंतरावर थांबली. सर्व प्रवासी त्याला ओरडू लागले. थोड्या वेळाने रेल्वेचे सुरक्षा रक्षक तेथे आले व त्यांनी विचारले, ‘साखळी कोणी व का खेचली?’ त्या व्यक्तीने उत्तर दिले, ‘मी खेचली साखळी. माझा अंदाज आहे, साधारण एक फर्लांग अंतरावर रेल्वेचे रुळ उखडले आहेत.’
सुरक्षारक्षकाने आश्चर्याने विचारले, ‘तुम्हाला कसे काय कळले?’ तो म्हणाला, ‘महोदय, मी शांत बसून अंदाज घेत होतो. गाडीच्या गतीमध्ये मला फरक जाणवला. रेल्वे रुळाच्या आवाजातील फरकही मला पुढील धोक्याची सूचना करत होता.’
सुरक्षारक्षकांनी त्याला घेऊन रेल्वे रुळांची पाहणी केली, तर खरोखरच काही अंतरावर रुळांचे नटबोल्ट उखडले होते. इतर प्रवासी आता मात्र या व्यक्तीने एवढ्या मोठ्या अपघातातून सर्व लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्याचे कौतुक करू लागले.
कोण बरे होते ते? ते होते एक इंजिनीअर. त्यांचे नाव होते ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.’
वैज्ञानिकांच्या पंक्तीत इंजिनीअर (अभियंते) कसे काय बसू शकतात, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. खरे म्हणजे स्थापत्य क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लागत असतात. त्यामध्ये प्रतिभावान अशा अभियंत्यांचे बौद्धिक योगदान महत्त्वपूर्ण असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत निर्माण आणि विकास यामध्ये इंजिनीअर तंत्रज्ञांची कुशलता महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेणादायी वाटचालीचा.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजेच एमव्ही… अभियांत्रिकी, पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, औद्योगिकीकरण व शिक्षण व्यवस्थापनातील एक अलौकिक असे व्यक्तिमत्त्व! त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर प्रांतातील मुदेनाहल्ली या गावात झाला. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री वेदविद्येचे प्रकांड पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते.
असेच एकदा शास्त्रीजी गंगावतरणाची गोष्ट सांगत होते. सात-आठ वर्षांच्या विश्वेश्वरैय्याच्या मनात या गोष्टीने घर केले. भगीरथाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर आली, ही गोष्ट त्याने आपल्यासाठी आदर्श मानली. ज्ञान, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर माणूस एखाद्या नदीची दिशा बदलू शकतो, गंगेला भागीरथी बनवू शकतो, हे त्यांना कळले. त्यांनी मन लावून अभ्यास केला. माध्यमिक शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्यातील दडलेल्या भगीरथामुळे त्यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८३मध्ये इंजिनीअर होऊन सहायक अभियंता या पदावरून त्यांनी श्रीगणेशा केला. पुढे एकेक यशोशिखर पादाक्रांत करत गेले. नदीचा प्रवाह जसा पुढे पुढे जातो, तसे विश्वेश्वरय्या यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सिंधू नदीवर धरण बांधले. या धरणामुळे दक्षिणेतील पठारी भागात सिंचनाची सोय तर झालीच, शिवाय सक्कर शहराला पाणीपुरवठाही होऊ लागला.
ते पुण्याच्या खडकवासला धरणाचे अभियंता असतानाची एक गोष्ट आहे. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याची फार टंचाई होती. धरणासाठी ऑटोमॅटिक गेट सिस्टीम म्हणजे ‘स्वयंचलित दरवाजे’ हा एकमेव पर्याय होता; पण ग्रामीण भागात विजेशिवाय स्वयंचलित दरवाजे ही कल्पना म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती; मात्र ‘सर एमव्हीं’नी विज्ञानाच्या नियमांचा केवळ अभ्यासच केला नव्हता, तर ते नियम आपल्या रोजच्या जीवनात उतरवले होते. ‘पाण्यात बुडल्यानंतर कोणत्याही पदार्थाचे द्रव्यमान कमी होते,’ या विज्ञानाच्या साध्या नियमाचा त्यांनी खडकवासला धरणाचे दरवाजे बांधताना उपयोग करून घेतला. त्यासाठी त्यांनी दोर, गेट, डक्ट आणि प्रतिवजनाचा आधार घेतला. पाण्याचा दाब वाढला की पाणी डक्टमध्ये येते आणि प्रतिवजन कमी झाल्याने दरवाजे आपोआपच उघडतात. पाणी ओसरले, की प्रतिवजन पूर्वपदावर येते आणि दरवाजे आपोआप बंद होतात. विजेशिवाय चालणारे हे स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरणक्षेत्रात नवीन क्रांतीच होती. या तंत्राचे पेटंट त्यांच्या नावे झाले; पण देशप्रेम व जनसेवा या गुणांमुळे या पेटंटचे पैसे घेण्यास त्यांनी नकार दिला.
सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था त्या काळी नसल्याने ते सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन पाणी दूषित होते, ही मोठी समस्या होती. अशा दूषित पाण्यामुळे प्लेग, नारू, अतिसार असे साथीचे रोग फैलावण्याचा सतत धोका असे. यावर उपाय म्हणून ‘सर एमव्हीं’नी बंद पाइपमधून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली. भारतातील २१ शहरांसाठी पाणीपुरवठ्याच्या योजना त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षातही उतरविल्या. सॅनिटरिंग इंजिनीअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना ‘सर एमव्हीं’ नी हैदराबाद, कराची आणि दक्षिण आफ्रिकेत एडन शहरासाठी मलनि:सारणाची भूमिगत योजना आखून दिली.
त्या काळी शेतीची सारी मदार पावसावर असे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मिती ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी निरा नदीच्या किनारी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेची सुरुवात केली. या व्यवस्थेमध्ये पाण्याचे वितरण शास्त्रीय पद्धतीने केले गेले. त्यामुळे प्रभागाच्या एक तृतीयांश क्षेत्रात उसाचे व दोन तृतीयांश क्षेत्रात रब्बी आणि खरीपाची पीके घेता येऊ लागली. ही योजना तात्कालिक नव्हे, तर सार्वकालिक ठरली.
सर विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंताच नव्हते, तर ते एक पर्यावरणतज्ज्ञ आणि हळव्या मनाचे छायावादी कवीही होते. त्याच भावनेतून त्यांनी प्रत्येक धरण आणि जलाशयाच्या आसपास उद्याने व वॉक वे तयार केले. प्रचंड मोठा पाणीसाठा आणि दूरवर पसरलेली हिरवाई! ‘स्वच्छ शहर, हरित शहर’ ही घोषणा बहुधा यातूनच आली असावी. कृष्णराजसागर धरण आणि वृंदावन गार्डन यांमुळेच ‘सर एमव्हीं’ना ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ असे म्हटले जाते. विश्वासार्हता, व्यवस्थापन कौशल्य, समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या अद्वितीय गुणांमुळे म्हैसूरच्या महाराजांनी १९१२मध्ये त्यांची राज्याच्या दिवाणपदी नियुक्ती केली. दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.
विकासासाठी, दळणवळणासाठी उत्तम व्यवस्था अपरिहार्य आहे, या विचाराने त्यांनी राज्यात रेल्वे सुविधेचे नवे जाळे विणले. तिरुमाला ते तिरुपती हा रस्तेमार्गही त्यांचीच देणगी. ‘सर एमव्हीं’चे जीवन म्हणजे जणू वाहता प्रवाहच! कुठेही ओंजळीतून पाणी घ्या, ते निर्मळ अमृतासारखेच असणार. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. सातहून अधिक संस्थांची मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली. सुमारे दोन डझन संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारचा सीआयई हा बहुमान त्यांना मिळाला. १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपल्या देशाच्या विकासालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय संस्कृती सहकार्य आणि कार्यकौशल्याचे जणू प्रतीक म्हणजे सर एमव्ही. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या इंजिनीअर्सच्या योगदानाचा गौरव म्हणून १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. सहायक अभियंता ते भारतरत्न हा सर विश्वेश्वरय्या यांचा अद्भुत प्रवास साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्त्व अधोरेखित करतो.
☆ क्षण सृजनाचे : जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी जन्म १- कविता लिहिली, त्या गोष्टीला दहा वर्षं होऊन गेली. सालातील शेवटच्या आकड्यांची उलटापालट झाली. १९७६ साल. या वर्षी खरोखरच गुलबकावलीचं फूल माझ्या उदरात वाढत होतं. प्रेशस बेबी म्हणून जसं खूप कौतुक होतं, तसंच देखभाल, काळजीही खूप होती. डॉ. श्रीदेवी पाटील या त्या काळातल्या निष्णात आणि लौकिकसंपन्न डॉक्टर होत्या. त्यांच्या दवाखान्यात महिना-दीड महिना बेड रेस्टसाठी रहावं लागलं होतं. मला तसं काहीच होत नव्हतं, पण तसं डॉक्टरांना म्हंटलं की त्या म्हणायच्या, `तुला काही होतय म्हणून नव्हे, काही होऊ नये म्हणून दवाखान्यात ठेवलय.’ या काळात मला कथांचे अनेक विषय मिळाले आणि त्यानंतर काही काळाने मी कथालेखन सुरू केलं.
अखेर प्रसूतीचा काळ जवळ आला. मी दिवसभर कळा देत होते. पण फारशी काही प्रगती नव्हती. संध्याकाळची पाच- साडे पाचची वेळ असेल. मला कळा येण्याचं इंजक्शन दिलं आणि लेबर टेबलवर घेतलं. दोन कळातलं अंतर कमी होत होतं, पण म्हणावी तशी प्रगती नव्हती.
एवढ्यात हॉस्पिटलच्या दारात एक रिक्षा उभी राहिली. त्यातून दोन महिला उतरल्या. एकीचा चेहरा वेदनेने पिळवटलेला. दुसरी तिला धरून आता आणत होती. ती बहुधा तिची आई असावी.
तिला पाहिल्याबरोबर नर्सनी मला लेबर टेबलवरून खाली उतरवलं आणि तिला टेबलवर घेतलं. आकांती वेदनेनं ती किंचाळली. एकदा… दोनदा… आणि नर्सच्या हातात तिचं बाळ होतं. मी विस्मित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. कळा द्यायचीच विसरून गेले. नंतर तिला रूममध्ये हलवलं आणि मला टेबलवर घेतलं. मी कळा देत होते पण डोळ्यापुढे मात्र तिची प्रसूती होती. मनात शब्द उतरत होते-
पापणीवर उतरणारा गडद अंधार
प्रकाशाची भिरभिरणारी वलयं
त्यात विरघळून गेलेली.
झुलत्या पुलावरची अरुंद निसरडी वाट
अजूनही सरत नाही.
दोन्ही बाजूच्या खोल डोहात पसरलीय
गूढ, भयाण आकारहीन सावली.
पायातलं सारं बळ ओसरलय..
प्राण कासावीस झालेत, श्वास कोंडलेत.
दूरच्या सुरक्षित निवांत किनार्यावरून वळलेल्या नजरा कुजबुजताहेत,
इतकं का अवघड आहे सारं?
थोडं सोसायला हवं…सोसायलाच हवं.
एवढा बाऊ कशासाठी?
काहीच कळत नाही… उमजत नाही. अपराध्यासारखं वाटतय.
पण अंगातलं सारं त्राण सरलय.
आणि इतक्यात…
मायेने ओलावलेला गहिरा स्वर
अंगभर थरथरत जातो संजीवनी होऊन.
सारी वाटचाल सरलीय… आता फक्त वितीचं अंतर
एवढी एकच कळ… एवढंच… थोडा धीर धर…
मरगळलेल्या प्राणात पेटतात पुन्हा चैतन्याचे पलिते
जीवाच्या कराराने घेतली जाते एक साक्षात्कारी झेप
आणि त्याच सुरक्षित किनार्यावर टेकतात पाय
छातीशी बिलगलेल्या नन्ह्या फरिश्त्याचं वरदान घेऊन.
तिने बाळाला जन्म दिला होता. मी कवितेला. असा त्यावेळी माझ्या बाळाच्या जन्माआधी माझ्या `जन्म’ कवितेचा जन्म झाला होता.
हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
अध्याय १७
(आहार, यज्ञ, तप और दान के पृथक-पृथक भेद)
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्।।20।।
उचित काल औ” देश में उचित व्यक्ति को दान
बिना स्वार्थ, अनुपकारी को जो वह सात्विक दान ।।20।।
भावार्थ : दान देना ही कर्तव्य है- ऐसे भाव से जो दान देश तथा काल (जिस देश-काल में जिस वस्तु का अभाव हो, वही देश-काल, उस वस्तु द्वारा प्राणियों की सेवा करने के लिए योग्य समझा जाता है।) और पात्र के (भूखे, अनाथ, दुःखी, रोगी और असमर्थ तथा भिक्षुक आदि तो अन्न, वस्त्र और ओषधि एवं जिस वस्तु का जिसके पास अभाव हो, उस वस्तु द्वारा सेवा करने के लिए योग्य पात्र समझे जाते हैं और श्रेष्ठ आचरणों वाले विद्वान्ब्राह्मणजन धनादि सब प्रकार के पदार्थों द्वारा सेवा करने के लिए योग्य पात्र समझे जाते हैं।) प्राप्त होने पर उपकार न करने वाले के प्रति दिया जाता है, वह दान सात्त्विक कहा गया है॥20॥
That gift which is given to one who does nothing in return, knowing it to be a duty to give in a fit place and time to a worthy person, that gift is held to be Sattwic.।।20।।
प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का एक अत्यंत विचारणीय आलेख वक्त, दोस्त व रिश्ते। इस गंभीर विमर्श को समझने के लिए विनम्र निवेदन है यह आलेख अवश्य पढ़ें। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 62 ☆
☆ वक्त, दोस्त व रिश्ते☆
‘वक्त, दोस्त व रिश्ते हमें मुफ़्त में मिलते हैं। पर इनकी कीमत का पता, हमें इनके खो जाने के पश्चात् होता है और वक्त, ख्वाहिशें और सपने हाथ में बंधी घड़ी की तरह होते हैं, जिसे उतार कर कहीं भी रख दें, तो भी चलती रहतीं है।’ दोनों स्थितियों में विरोधाभास है। वास्तव में ‘वक्त आपको परमात्मा ने दिया है और जितनी सांसें आपको मिली हैं ,उनका उपयोग-उपभोग आप स्वेच्छा से कर सकते हैं। यह आप पर निर्भर करता है कि आप उन्हें व्यर्थ में खो देते हैं या हर सांस का मूल्य समझ एक भी सांस को रखते व्यर्थ नहीं जाने देते। आप जीवन का हर पल प्रभु के नाम-स्मरण में व्यतीत करते हैं और सदैव दूसरों के हित में निरंतर कार्यरत रहते हैं। यह आपके अधिकार-क्षेत्र में आता है कि आप वर्तमान में शुभ कर्म करके आगामी भविष्य को स्वर्ग-सम सुंदर बनाते हैं या बुरे कर्म करने के पश्चात् नरक के समान यातनामय बना लेते हैं। वर्तमान में कृत-कर्मों का शुभ फल, आपके आने वाले कल अर्थात् भविष्य को सुंदर व सुखद बनाता है।
वक्त निरंतर चलता रहता है, कभी थमता नहीं और आप लाख प्रयत्न करने व सारी दौलत देकर, उसके बदले में एक पल भी नहीं खरीद सकते। जीवन की अंतिम वेला में इंसान अपनी सारी धन-संपदा देकर, कुछ पल की मोह़लत पाना चाहता है, जो सर्वथा असंभव है।
इसी प्रकार दोस्त, रिश्ते व संबधी भी हमें मुफ़्त में मिलते हैं; हमें इन्हें खरीदना नहीं पड़ता। हां! अच्छे- बुरे की पहचान अवश्य करनी पड़ती है। इस संसार में सच्चे दोस्त को ढूंढना अत्यंत दुष्कर कार्य है, क्योंकि आजकल सब संबंध स्वार्थ पर टिके हैं। जहां तक रिश्तों का संबंध है, कुछ रिश्ते जन्मजात अर्थात् प्रभु-प्रदत्त होते हैं, जिन्हें आप चाह कर भी बदल नहीं सकते। वे संबंधी अच्छी व बुरी प्रकृति के हो सकते हैं और उनके साथ निर्वाह करना अनिवार्य ही नहीं, आपकी विवशता होती है। परंतु आजकल तो रिश्तों को ग्रहण लग गया है। कोई भी रिश्ता पावन नहीं रहा। खून के रिश्ते–माता-पिता, भाई-बहन, पति-पत्नी व विश्वासपात्र दोस्त का मिलना अत्यंत दुष्कर है, टेढ़ी खीर है। आधुनिक युग प्रतिस्पर्द्धात्मक युग है, जहां चारों ओर संदेह, शक़ व अविश्वास का दबदबा कायम है। गुरु-शिष्य, पिता-पुत्री व भाई-बहिन के संबंध भी विश्वास के क़ाबिल नहीं रहे। जहां समाज में अराजकता व विश्रंखलता का वातावरण व्याप्त है, वहां मासूम बच्चियों से लेकर वृद्धा तक की अस्मत सुरक्षित नहीं है। वे उपभोग व उपयोग की वस्तु-मात्र बनकर रह गयी हैं। आजकल हर रिश्ते पर प्रश्नचिन्ह लगा है और सब कटघरे में खड़े हैं।
हां! आजकल दोस्ती की परिभाषा भी बदल गई है। कोई व्यक्ति बिना स्वार्थ के, किसी से बात करना भी पसंद नहीं करता। आजकल तो ‘हैलो-हॉय’ भी पद- प्रतिष्ठा देखकर की जाती है। वैसे तो हर इंसान आत्म-मुग्ध अथवा अपने में व्यस्त है तथा उसे किसी की दरक़ार नहीं है। कृष्ण-सुदामा जैसी दोस्ती की मिसाल तो ढूंढने पर भी नहीं मिलती। आजकल तो दोस्त अथवा आपका क़रीबी ही आपसे विश्वासघात करता है…आपकी पीठ में छुरा घोंपता है, क्योंकि वह आपकी रग-रग से वाकिफ़ होता है। विश्व अब ग्लोबल-विलेज बन गया है तथा भौगोलिक दूरियां भले ही कम हो गई हैं, परंतु दिलों की दूरियां इस क़दर बढ़ गई हैं कि उन्हें पाटना असंभव हो गया है। हर इंसान कम से कम समय में अधिकाधिक धन-संग्रह करना चाहता है और उसके लिए वह घर-परिवार व दोस्ती को दाँव पर लगा देता है। इसमें शक़ भी अपनी महत्वपूर्ण भूमिका अदा करता है। शक़ दिलों में दरारें उत्पन्न कर देता है, जिसका जन्म अनास्था व अविश्वास से होता है। विश्वास तो न जाने पंख लगा कर कहां उड़ गया है, जिसे तलाशना अत्यंत दुष्कर है। परंतु इसका मुख्य कारण है … कानों-सुनी बात पर विश्वास करना। सो! संदेह हृदय में ऐसी खाई उत्पन्न कर देता है, जिसे पाटना असंभव हो जाता है। शायद! हम कबीरदास जी को भुला बैठे है… उन्होंने आंखिन-देखी पर विश्वास करके शाश्वत साहित्य की रचना की, जो आज भी विश्व-प्रसिद्ध है। शुक्ल जी ने भी यही संदेश दिया है कि जब भी आप बात करें, धीरे से करें, क्योंकि तीसरे व्यक्ति के कानों तक वह बात नहीं पहुंचनी चाहिए। परंतु दोस्ती में संबंधों की प्रगाढ़ता होनी चाहिए; जो आस्था, निष्ठा व विश्वास से पनपती है।
यदि आप दूसरों की बातों पर विश्वास कर लेंगे, तो आपके हृदय में क्रोध-रूपी अग्नि प्रज्वलित हो जाएगी… आप अपने मित्र को बुरा-भला कहने लगेंगे तथा उसके प्रति विद्वेष की भावना से भर जायेंगे। आप सबके सम्मुख उसकी निंदा करने लगेंगे और समय के साथ मैत्रीभाव शत्रुता के भाव में परिणत हो जायेगा। परंतु जब आप सत्यान्वेषण कर उसकी हक़ीक़त से रू-ब-रू होंगे… तो बहुत देर हो चुकी होगी और संबंधों में पुन: अक्षुण्ण प्रगाढ़ता नहीं आ पायेगी। उस स्थिति में आपके पास प्रायश्चित करने के अतिरिक्त अन्य विकल्प शेष नहीं रहेगा।
परंतु वक्त, दोस्त व रिश्तों की कीमत का पता, इंसान को उनके खो जाने के पश्चात् ही होता है और गुज़रा हुआ समय कभी लौटकर नहीं आता। इसलिए समय को सबसे अनमोल धन कहा गया है और उसकी कद्र करने की नसीहत दी गयी है। समय का सदुपयोग कीजिए …उसे व्यर्थ नष्ट मत कीजिए। खूब परिश्रम कीजिए तथा तब तक चैन से मत बैठिये, जब तक आपको मंज़िल नहीं मिल जाती। वक्त, ख्वाहिशें व सपने जीने का लक्ष्य होते हैं तथा उन्हें जीवित रखना ही जुनून है, ज़िंदगी जीने का सलीका है, मक़सद है। समय निरंतर नदी की भांति अपने वेग से बहता रहता है। इच्छाएं, ख्वाहिशें, आशाएं व आकांक्षाएं अनंत हैं…सुरसा के मुख की भांति फैलती चली जाती हैं। एक के पश्चात् दूसरी का जन्म स्वाभाविक है और बावरा मन इन्हें पूरा करने के निमित्त संसाधन जुटाने में अपना पूरा जीवन नष्ट कर देता है, परंतु इनका पेट नहीं भरता। इसी प्रकार मानव नित्य नये स्वप्न देखता है तथा उन्हें साकार करने में आजीवन संघर्षरत रहता है। मानव अक्सर दिवा-स्वप्नों के पीछे भागता रहता है। उसके कुछ स्वप्न तो फलित हो जाते हैं और शेष उसके हृदय में कुंठा का रूप धारण कर, नासूर-सम आजीवन सालते रहते हैं। यहां अब्दुल कलाम जी की यह उक्ति सार्थक प्रतीत होती है कि ‘मानव को खुली आंखों से स्वप्न देखने चाहिएं तथा उनके पूरा होने से पहले अथवा मंज़िल को प्राप्त करने से पहले मानव को सोना अर्थात् विश्राम नहीं करना चाहिए, निरंतर संघर्षरत रहना चाहिए ।’
ख्वाहिशों व सपनों में थोड़ा अंतर है। भले ही दोनों में जुनून होता है; कुछ कर गुज़रने का …परंतु विकल्प भिन्न होते हैं। प्रथम में व्यक्ति उचित-अनुचित में भेद न स्वीकार कर, उन्हें पूरा करने के निमित्त कुछ भी कर गुज़रता है, जबकि सपनों को पूरा करने के लिए, घड़ी की सुइयों की भांति अंतिम सांस तक लगा रहता है।
सो! वक्त की क़द्र कीजिए तथा हर पल को अंतिम पल समझ उसका सदुपयोग कीजिए…जब तक आपके सपने साकार न हो सकें और आपकी इच्छाएं पूरी न हो सकें । इसके लिए अच्छे-सच्चे दोस्त तलाशिए; भूल कर भी उनकी उपेक्षा मत कीजिए, क्योंकि सच्चा दोस्त हृदय की धड़कन के समान होता है। विपत्ति के समय सबसे पहले वह ही याद आता है। सो! उसके लिए मानव को अपने प्राण तक न्योछावर करने को सदैव तत्पर रहना अपेक्षित है। इसलिए संबंधों की गहराई को अनुभव कीजिए और उन्हें जीवंत रखने का हर संभव प्रयास कीजिए …जब तक वे आपके लिए हानिकारक सिद्ध न हो जाएं, संबंधों का निर्वहन कीजिए। इसके लिए त्याग व बलिदान करने को सदैव तत्पर रहिए, क्योंकि रिश्तों की माला टूटने पर उसके मनके बिखर जाते हैं तथा उनमें दरार रूपी गांठ पड़ना स्वाभाविक है। लाख प्रयत्न करने पर भी उसका पूर्ववत् स्थिति में आ पाना असंभव हो जाता है। सो! संबंधों को सहज रूप में विकसित व पुष्पित होने दें। सदैव अपने मन की सुनें तथा दूसरों की बातें सुन कर हृदय में मनोमालिन्य को दस्तक न देने दें, ताकि संबंधों की गरिमा व गर्माहट बरक़रार रहे। यदि ऐसा संभव न हो, तो उन्हें तुरंत अथवा एक झटके में तोड़ डालें। सो! सहज भाव से ज़िंदगी बसर करें। हृदय में स्व- पर व राग-द्वेष के भावों को मत पनपने दें। अपनों का साथ कभी मत छोड़ें तथा सदैव परोपकार करें। लोगों की बातों की ओर ध्यान न दें। दोस्तों को उनके दोषों के साथ स्वीकारना उत्तम, बेहतर व श्रेयस्कर है, क्योंकि कोई भी व्यक्ति पाक़-साफ़ नहीं होता। यदि आप ऐसे शख़्स की तलाश में निकलेंगे, तो नितांत अकेले रह जायेंगे। वैसे भी वस्तु व व्यक्ति के अभाव अथवा न रहने पर ही उनकी कीमत अनुभव होती है। उस स्थिति में उसे पाने का अन्य कोई विकल्प शेष नहीं रहता। ‘जाने वाले चाहे वे दिल से जाएं या जहान से…कभी लौट कर नहीं आते।’ सो! जो गुज़र गया, कभी लौटता नहीं… यह कल भी सत्य था, आज भी सत्य है और कल अथवा भविष्य, जो वर्तमान बन कर आता है… वह सदैव सत्य ही होगा। इसलिये हर पल को जी लो, सत्कर्म करो तथा अपनी ज़िंदगी को सार्थक बनाओ। यह आपकी सोच व नज़रिये पर निर्भर करता है कि आप विषम परिस्थितियों में कितने सम रहते हैं। सो! सकारात्मक सोच रखिए, अच्छा सोचिए और अच्छा कीजिए… उसका परिणाम भी शुभ व मंगलमय होगा, सर्वहिताय होगा।