मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जडेल नाते प्रभुशी तयाचे… – लेखक : डॉ. सतीश पवार ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ जडेल नाते प्रभुशी तयाचे– लेखक : डॉ. सतीश पवार ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

डॉ. विवेक आणि डॉ. सीमा रेडकर 

आजोळ, दिलासा, विसावा…

डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर या दाम्पत्यास आज लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा व त्यांच्या मोठ्या समाजकार्याचा छोटासा आढावा.

आज सानेगुरुजी असते तर त्यांनी लिहिले असते,

करी जतन जो वृद्धांचे

जडेल नाते प्रभुशी तयाचे.

कारण वृद्ध ही आज एक टाकाऊ चीझ झाली आहे. सिंधुदुर्गचे एक डॉक्टर दाम्पत्य आपला वेळ धन देऊन त्यांच्यासाठी सेवा उभ्या करतात हे समाजाला व डॉक्टर लोकांना दिशादर्शक आहे.

लहान मुलांना कोणीही उचलून घ्यायला तयार असतो. पण वृद्ध मात्र कोणाला नको असतात. सिंधुदुर्ग मधील वृद्ध लोकांची संख्या वाढते आहेत. काही जणांना मुले नाहीत तर ज्यांना मुले आहेत ती बाहेर आहेत. अशा वृद्धांची काळजी घ्यायचे मालवणच्या डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर यांच्या मनात आले. वृद्धाश्रम नाही तर माणूस रिटायर झाल्यावर कसे जगावे अशी संस्था काढायचे त्यांनी ठरवले. ही संकल्पना कै दिलीप लाड यांची व आजोळ हे नाव ठेवले डॉ सीमा रेडकर यांनी.

आजोळ म्हणजे आजी आजोबांचे घर. या प्रकल्पात जे जे नेरुरकर व इतर लोकांचाही मोठा हातभार लागला.

आजोळ नेरूर, ता. कुडाळ इथे 25 मे 2011 ला चालू झाले आणि तेथील उत्तम काळजीमुळे वृद्धांचे आयुष्य वाढू लागले. आयुष्य वाढल्याने त्यांना वृद्धपणातील अनेक आजार होऊ लागले. मग या शारीरिक व मानसिक आजाराची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन या संकल्पनेचा जन्म झाला व रेडकर रिसर्च संस्थेने दिलासाची स्थापना रेडी इथे केली.

येथील काम पाहून आरवली येथील शेट्ये ट्रस्टने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कक्ष व कॉन्फरन्स हॉल दिला.

येथील वृद्धांची सेवा सुरेशजी झांट्ये व त्यांच्या ट्रस्टने पाहिली. अशा लोकांसाठी प्रशस्त व सर्व सोयीने युक्त हॉस्पिटल असावे ते त्यांचे मत होते. त्यांनी रमाबाई नारायण प्रभू झांट्ये ट्रस्ट मार्फत विसावा नावाची छान वस्तू रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला चालवण्यासाठी सुपूर्द केली.

इथे तीन भाग आहेत. पहिला भाग अल्पकाळाने आजारी असणाऱ्या वृद्ध रुग्णांसाठी. इथे पेशन्ट 8 ते 10 दिवस ठेवून बरे करून घरी पाठवले जातात. मोतीबिंदू, संधिवात, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा आजारांची तपासणी होते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होते. पर्यटनाचा आनंद लुटला लुटता ब्लडप्रेशर, हृदयविकार, मधुमेह या प्राणघातक आजारांचा चेकअप एकाच वेळी करता येतो, अशी अत्याधुनिक यंत्रणा रेडी या खेड्यात उपलब्ध आहे. त्याला होलटर मॉनिटरिंग, ambulatory ब्लडप्रेशर मॉनिटरिंग व continuous ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतात.

इथे तुम्ही भेट दिल्यावर तुम्हाला दिसेल की विसावा व दिलासा या रेडकर हॉस्पिटल ट्रस्टच्या शाखा वार्धक्याने थकलेल्या वृद्धांची उत्तम काळजी घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी सक्षम स्टाफ आहे, उत्तम स्वच्छता आहे, मनोरंजन, योगसाधना यांची सोय आहे. शारीरिक परिस्थितीमुळे विकल झालेले वृद्ध खाटेवरून खाली पडू नयेत म्हणून लहान मुलांच्या पाळण्याला लावतो तशा पट्ट्या त्यांच्या खाटेला लावल्या आहेत, अशा अनेक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला दिसतील.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व ना नफा ना तोटा तत्वावर चालू आहे. या ट्रस्टच्या संचालकांना कोणतेही मानधन याबाबत मिळत नाही.

ज्या मुलांना आपल्या आईवडिलांना सरकारी दवाखान्यात पाठवायचे नाही पण फाईव्ह स्टार वृद्धाश्रम हॉस्पिटलही परवडणारे नाही, अशा दारिद्रय रेषेजवळ घुटमळणाऱ्या खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीयांसाठी या विसावा व दिलासा यांची गरज आहे.

रेडकर ट्रस्ट तर्फे इथे सरकारमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स घेण्यात येतो. आतापर्यंत रेडी पंचक्रोशीतील 180 हुन अनेक मुली 10 वि, 12 वि होऊन नन्तर इथे सिस्टर झाल्या आहेत व त्यांना जॉब मिळाला आहे.

**

डॉ विवेक रेडकर हे सिंधुदुर्ग मधील पहिले MD मेडिसिन डॉक्टर. त्यांची जडणघडण सामाजिक बांधिलकी असणारे त्यांचे आईवडील यांच्यामुळे झाली. त्यांचे वडिल एकनाथ रेडकर यांनी मिठबाव डी एड कॉलेज, कसाल व वेतोरे हायस्कूल इथे झोकून देऊन योगदान दिले. आई सुशीला रेडकर हिंदी शिक्षिका कन्या शाळा मालवण येथे होत्या.

निवृत्ती नंतर दोघांनी रेडी इथे खाण मालकांविरोधात न्यायाचा लढाही दिला.

रेडकर हॉस्पिटल रिसर्च संस्था 14/12/2005 ला स्थापन झाली असून मालवण, रेडी व धारगळ गोवा इथे सेवा देत असून हल्लीच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून असे ते कोकणातील एकमेव केंद्र आहे.

वैद्यकीय संशोधन हे डॉ विवेक रेडकर सरांची पॅशन असून त्यांनी 21 पेक्षा जास्त शोधनिबंध अमेरिका, युरोप अशा चौदा देशात सादर केले आहेत. हत्तीपाय या रोगावर त्यांनी मालवण शहरात राबवलेली मोहीम सर्वश्रुत आहे तसेच हल्लीच केलेले कोविड काळातील मिथिलीन ब्लुवरील संशोधन सुद्धा प्रसिध्द व सर्वमान्य झाले आहे.

हीच संशोधनाची आवड त्यांचा मुलगा डॉ सागर व सून डॉ सुप्रिया यांच्यात उतरली असून कोविडच्या covaxin या लसीवरील संशोधनासाठी देशातील फक्त दहा हॉस्पिटलची निवड केली होती त्यात एक होते धारगळ, गोवा येथील रेडकर हॉस्पिटल. ती अत्यंत अभिमानाची बाब आहे. या संशोधनात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला त्यामुळेच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळायला सोपे झाले.

रेडकर रिसर्च सेंटर लहान मुलांचा मधुमेह तसेच लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया यावरही मोलाचे काम करत आहे. शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीतुन त्यांनी 170 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील डॉक्टर लोकांच्या सहकार्याने मोफत केल्या आहेत.

सरांच्या दोन्ही बहिणी अलका नारकर व संगीता तोरकर शिक्षिका म्हणून रिटायर होऊन आता सामाजीक कार्याला वाहून घेतले आहे व आपल्या बंधूंना मदत करत आहेत.

**

कुठे गाजावाजा प्रसिद्धी न करता सिंधुदुर्ग मधील एक डॉक्टर दाम्पत्य आयुष्याच्या संध्याकाळी थकलेल्या वृद्ध लोकांची सेवा करत आहे. बरेच जण आपल्या घरातील वृद्धांना धड बघत नाहीत, तर इथे दुसऱ्यांच्या घरातील वृद्धांची सेवा केली जात आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.

आम्ही सिंधुदुर्गचे डॉक्टर या सामाजिक भान बाळगणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला मानवंदना देतो. खूप शुभेच्छा.


लेखक : डॉ सतीश सदाशिव पवार,

कणकवली

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

सकाळी दारावर टकटक झाली.

सुनिताकाकूंनी दार उघडलं.

समोर वच्छलामामी उभ्या होत्या.

हातात स्टीलचा डबा.

“अगं…

काल तुझ्याकडून उसळ घेतली होती ना…

हा डबा. “

सुनिता काकूंनी झाकण उघडलं.

आत उसळ नव्हती…

चार गरम पुरणपोळ्या होत्या.

“मामी…

हे कशाला? “

मामी हसल्या…

“रिकामा डबा परत दिला की… नातंसुद्धा रिकामं होतं गं. “

तेवढ्यात सुप्रियाकाकूही आल्या.

“काय गं…

आज पुन्हा डब्यांची देवाणघेवाण? “

वच्छलामामी हसल्या.

“अगं…

आपल्या गल्लीत डबा फिरत नाही…

आपुलकी फिरते. “

सगळ्या हसायला लागल्या.

दुपारी सीमाताई आल्या.

त्यांच्या हातात छोटासा डबा होता.

“मामी…

थोडा चिवडा केला होता. “

मामींनी डबा घेतला.

संध्याकाळी तोच डबा परत गेला…

पण यावेळी त्यात घरचा शिरा होता.

सीमाताई म्हणाल्या…

“मामी…

तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता. “

मामी म्हणाल्या…

“बाळा…

रिकामा डबा परत पाठवला…

तर समोरच्याला वाटतं…

काम संपलं.

पण काहीतरी भरून दिलं…

की नातं अजून जिवंत आहे, असं वाटतं. “

त्या दिवशी चारही जणी चहा पित बसल्या होत्या.

गप्पा सुरू झाल्या.

सुप्रियाकाकू म्हणाल्या…

“आठवतंय…

पूर्वी आपल्या गल्लीत एकही घर असं नव्हतं…

जिथे डबे फिरत नव्हते. “

सुनिताकाकू लगेच म्हणाल्या…

“अगं…

एखाद्या घरात भजी झाली…

की चार घरात जायची. “

सीमाताई म्हणाल्या…

“दिवाळीत तर प्रत्येक दारात डबेच डबे. “

वच्छलामामी हसल्या.

“आणि कोणाच्या घरी बाळंतपण असलं…

तर महिनाभर त्या घरात स्वयंपाक करायची गरजच नसायची.

प्रत्येक घरातून एक डबा यायचाच. “

क्षणभर सगळ्या शांत झाल्या.

मग मामी हळू आवाजात म्हणाल्या…

“माझे यजमान गेले तेव्हा…

पहिले पंधरा दिवस…

मी स्वयंपाकच केला नव्हता. “

सुनिताकाकूंनी त्यांच्या हातावर हात ठेवला.

मामी पुढे म्हणाल्या…

“सकाळचा डबा कुणाकडून यायचा…

दुपारचा कुणाकडून…

रात्रीचा कुणाकडून…

तेव्हा समजलं…

भूक पोळीने भागते…

पण दुःख माणसांनी हलकं होतं. “

चारही जणींचे डोळे पाणावले.

तेवढ्यात बाहेरून एका लहान मुलाचा आवाज आला.

“आजी…

आई म्हणाली…

थोडी कोथिंबीर आहे का? “

मामी आत गेल्या.

कोथिंबीर ठेवली.

सोबत दोन टोमॅटो…

आणि एक काकडीही ठेवली.

मुलगा म्हणाला…

“आजी…

आईने एवढं मागितलं नव्हतं. “

मामी हसल्या.

“माहितीय…

पण रिकामा डबा…

आणि रिकामी पिशवी…

दोन्ही परत पाठवायची नसते. “

संध्याकाळी…

सुनिताकाकूंची सून ऑफिसवरून आली.

तिने विचारलं…

“आई…

आज पुन्हा कोणाचा डबा आला होता? “

सुनिताकाकू हसल्या.

“हो. “

“हे सगळं अजूनही चालतं? “

सुनिताकाकू म्हणाल्या…

“हो बाळा…

कारण…

भाजीची चव मसाल्याने येते…

पण नात्यांची चव…

देवाणघेवाणीने येते. “

दुसऱ्या दिवशी…

सुनेने पहिल्यांदाच खीर केली.

तिने एक छोटा डबा भरला.

आणि म्हणाली…

“आई…

हे मामींकडे देऊन येते. “

सुनिता काकू काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या.

त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

कारण…

परंपरा सांगून टिकत नाही…

ती पाहून पुढे जाते.

आज…

आपल्या घरात मोठमोठे फ्रिज आहेत…

महागडी भांडी आहेत…

ऑनलाइन जेवण आहे…

पण…

शेजाऱ्याच्या दारात प्रेमाने ठेवलेला गरम डबा…

आजही कोणत्याच पैशाने विकत मिळत नाही.

कारण…

त्या डब्यात…

फक्त भाजी नसते…

आम्ही आहोत तुमच्यासोबतहा शब्दांविना दिलेला आधार असतो.

आजही…

काही जुन्या घरांत…

स्टीलचा डबा कधीच रिकामा परत जात नाही.

कारण…

त्या पिढीला माहिती होतं…

रिकामा डबा परत दिला…

तर पोट भरलेलं असेल…

पण नातं उपाशी राहील.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हिमालयी फुलराणी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हिमालयी फुलराणी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अष्टाक्षरी) 

रंग यांचा किती गोड

जणू घन आले खाली 

रिमझिम पावसात 

पहा फुले छत्री झाली

*

चिंतामणी म्हणू याला

म्हणू काय मी आकाशी

किती देखणी फुलारी 

रंगभरी मखलाशी

*

हिमालयी फुलराणी 

किती रुबाबच भारी

खसखस फुले म्हणू

नीलवंती जरतारी

*

केसाळली ह्याची पाने

मोठी मोठी छान फुले 

वसे हिमाच्या कुशीत

वाऱ्यासंगे पहा झुले 

*

पाकळ्यात नभ दिसे

कण सोनेरी दाटले

मना मोहिनी घालती 

उपवन हे भेटले

*

पावसाची रिमझिम 

बर्फ सारा फुलांवर

कधी थंडीची लहर

उमलते मनोहर

*

निळी निळी फुले सारी

माझ्या मनात भरली

त्यांच्या रूपाला भाळले 

काव्यातून चितारली

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १५७ ☆ ओ! बादल ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “ओ! बादल” ।)

✍ जय प्रकाश के नवगीत # १५७ ☆

☆ ओ! बादल ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

घिरो नहीं

तुम गिरो ओ!बादल

धरती प्यासी।

अभी-अभी

बस एक छटा

दिखलाकर रूठे

घुमड़े जब

घुँघराले बन

पर निकले झूठे

बनो बूँद

फिर झरो ओ!बादल

नदिया प्यासी।

खड़ी लहर

पंथ निहारे

घाट पड़े सूने

नाव बँधी

रेतीले मन

दुख लगते दूने

पीर कृषक

की हरो ओ!बादल

खेती प्यासी।

दुखिया जग

छप्पर छानी

प्यास नहीं बुझती

आँगन में

है धूप खिली

चिड़िया तन चुगती

अब तो तुम

कुछ करो ओ! बादल

माटी प्यासी।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

१२.७.२६

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ प्यार से आगे भी एक जिंदगी है ☆ डॉ. रीटा अरोड़ा ☆

डॉ. रीटा अरोड़ा

(डॉ. रीटा अरोड़ा जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत. सेवानिवृत्त एसोसिएट प्रोफेसर। समाचार पत्रों एवं पत्र-पत्रिकाओं में आपके लेख एवं कविताएं निरंतर प्रकाशित होती रही हैं। आपका लेख-संग्रह ‘बांस का विवेक’ हिंदी और अंग्रेज़ी दोनों संस्करणों में केडीपी (KDP) पर ‘अकीरा अराता’ (AKIRA ARATA) उपनाम से प्रकाशित है। आप जनवादी लेखक संघ, हरियाणा की सक्रिय सदस्य हैं।)

☆ आलेख ☆ प्यार से आगे भी एक जिंदगी है ☆ डॉ. रीटा अरोड़ा 

“माँ, आपने मेरी शादी के लिए हाँ क्यों नहीं की?”

“क्योंकि मुझे तुम्हारी खुशी चाहिए, सिर्फ तुम्हारी जिद नहीं।”

“लेकिन मैं निखिल से प्यार करती हूँ।”

“जानती हूँ। पर क्या तुमने कभी यह सोचा है कि प्यार के बाद की जिंदगी कैसी होगी?”

“माँ, आप भी न! आजकल कौन इतनी बातें सोचता है? हम दोनों एक-दूसरे को समझते हैं।”

“मैं भी तुम्हारी उम्र में यही सोचती थी, अनन्या।”

“फिर?”

“तुम्हारे पिता और मैंने भी बहुत प्यार किया था। घंटों बातें होती थीं, एक-दूसरे के बिना रहने की कल्पना तक नहीं कर सकते थे। लेकिन शादी के बाद बातें कम और जिम्मेदारियाँ ज्यादा हो गईं।”

“तो क्या प्यार झूठा था?”

“नहीं। प्यार सच्चा था… शायद हमारी समझ अधूरी थी।”

“आप कहना क्या चाहती हैं?”

“बस इतना कि शादी से पहले यह मत देखना कि वह तुम्हें कितना चाहता है। यह भी देखना कि तुम्हारे ‘न’ कहने पर उसका व्यवहार कैसा होता है, तुम्हारी असहमति का वह कितना सम्मान करता है, तुम्हारे सपनों के लिए कितनी जगह रखता है।”

अनन्या कुछ देर चुप रही।

“माँ, अगर निखिल इन सब बातों में अच्छा निकला तो?”

माँ ने उसकी आँखों में देखते हुए पूछा-

“तब क्या तुम उससे सिर्फ इसलिए शादी करोगी कि वह तुम्हें प्यार करता है… या इसलिए भी कि उसके साथ तुम अपने आपको सुरक्षित, सम्मानित और स्वतंत्र महसूस करती हो?”

अनन्या ने कोई उत्तर नहीं दिया।

माँ भी चुप रहीं।

© डॉ रीटा अरोड़ा

सेवानिवृत्त एसोसिएट प्रोफेसर करनाल

≈  संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मतलबी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मतलबी ? ?

शहर के शहर

लिख देगा मेरे नाम

जानता हूँ…..,

मतलबी है,

संभाले रखेगा गाँव तमाम

जानता हूँ….!

?

© संजय भारद्वाज   

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️  श्रावण साधना गुरुवार दि. 30 जुलाई से आरंभ होकर शनिवार 28 अगस्त (रक्षाबंधन) तक चलेगी 🕉️

  💥 

इस साधना में-

ॐ नमः शिवाय का मालाजप होगा।

गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ करेंगे।

इस बार हम आदि शंकराचार्य के निर्वाण षटकम् / वैराग्य षटकम् का भी प्रतिदिन कम से कम एक पाठ अवश्य करेंगे।

मालाजप, रुद्राष्टकम्, निर्वाण षटकम् के साथ आत्मपरिष्कार व ध्यानसाधना भी नियमित रूप से चलेंगे।

हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Satire ☆ Witful Warmth # 107 – The Mysterious Desk in Cubicle 4B… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Dr. Suresh Kumar Mishra, widely known in the world of satire by his pen name ‘Uratipt’, expresses his emotions and thoughts with profound honesty and depth. His multifaceted talent is evident in his contributions across various literary genres. He is not only a renowned satirist but also a poet and a children’s author.

His satirical writings have earned him a special place in the literary world. His satire, ‘Shikshak Ki Mout’, went massively viral on the Sahitya Aajtak channel, garnering over a million views and reads—a monumental achievement in the history of Hindi satire. His collection of satires, ‘Ek Tinka Ikyavan Aankhen’ (A Straw and Fifty-One Eyes), is also highly acclaimed and includes his timeless work, ‘Kitabon Ki Antim Yatra’ (The Last Journey of Books). Other celebrated collections include ‘Mayaan Ek, Talwar Anek’ (One Sheath, Many Swords), ‘Gapodi Adda’ (The Gossiper’s Den), and ‘Sab Rang Mein Mere Rang’ (My Colors in Every Hue). His satirical novel, ‘Idhar-Udhar Ke Beech Mein’ (In Between Here and There), is a unique and groundbreaking work focused on the third world.

His significant contributions to literature have been widely recognized. He was honored with the Best Young Creator Award, 2021 by the Telangana Hindi Academy and the Government of Telangana, an award presented by Chief Minister K. Chandrasekhar Rao. The Rajasthan Children’s Literature Academy also honored him for his children’s book, ‘Nanhon Ka Srijan Aasmaan’ (The Creative Sky of Little Ones). Additionally, he has received the Vyanga Yatra Ravindranath Tyagi Sopaan Samman and the Sahitya Srijan Samman from Prime Minister Narendra Modi.

Dr. Uratript has also played a pivotal role in writing, editing, and coordinating a total of 55 books for the Government of Telangana for primary school, college, and university levels. His work is included in university textbooks in Bihar, Chhattisgarh, and Telangana, where his satirical creations are part of the curriculum. This recognition underscores that young readers can identify and appreciate quality and impactful writing.

Key Accolades and Works

  • Viral Satire: ‘Teacher’s Death’ (over 1 million views)
  • Satire Collections: ‘Ek Tinka Ikyavan Aankhen’, ‘Mayaan Ek, Talwar Anek’, ‘Gapodi Adda’
  • Unique Satirical Novel: ‘Idhar-Udar Ke Beech Mein’
  • Awards: Shreshtha Navyuva Samman (Telangana), Sahitya Srijan Samman (PM Modi), and more.
  • Educational Contribution: Authored and edited 55 books for the Telangana government.

Some precious moments of life

  1. Honoured with ‘Shrestha Navayuvva Rachnakar Samman’ by former Chief Minister of Telangana Government, Shri K. Chandrasekhar Rao.
  2. Honoured with Oscar, Grammy, Jnanpith, Sahitya Akademi, Dadasaheb Phalke, Padma Bhushan and many other awards by the most revered Gulzar sahab (Sampurn Singh Kalra), the lighthouse of the world of literature and cinema, during the Sahitya Suman Samman held in Mumbai.
  3. Meeting the famous litterateur Shri Vinod Kumar Shukla Ji, honoured with Jnanpith Award.
  4. Got the privilege of meeting Mr. Perfectionist of Bollywood, actor Aamir Khan.
  5. Meeting the powerful actor Vicky Kaushal on the occasion of being honoured by Vishva Katha Rangmanch.

Today we present his satire The Mysterious Desk in Cubicle 4B 

☆ Witful Warmth# 107 ☆

☆ Satire ☆ The Mysterious Desk in Cubicle 4B… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆ 

In the labyrinthine headquarters of Apex Logics, Cubicle 4B was a place of legend. Positioned right beside the executive washroom and under a leaky air conditioner vent, it was officially the worst desk in the building. Yet, for three consecutive years, whoever sat in Cubicle 4B managed to get promoted straight into executive management.

When the news broke that the seat was finally vacant again, an unannounced cold war erupted across the department. Rohan, an ambitious mid-level analyst, decided he would stop at nothing to secure the legendary desk. He bargained with the admin team, brought homemade pastries for the facilities manager, and eventually convinced everyone that his back issue required the exact ergonomic angle provided only by Cubicle 4B.

On his first Monday at the new desk, Rohan sat down with the pride of a king ascending a throne. But within hours, the dark realities of 4B hit him. The air conditioner dripped steady droplets onto his notebook, the door of the washroom creaked incessantly, and a strange, persistent low hum reverberated from the drywall behind him.

Determined to unlock the secret of the desk, Rohan began investigating. He noticed that every ten minutes, top directors, regional managers, and even the Vice President would walk past his desk to use the facilities. Each time they passed, Rohan sat up straight, pulled up complex data dashboards, and offered a perfectly timed, respectful greeting.

By week three, Rohan was exhausted. The dripping water had ruined two keyboards, and the constant foot traffic made concentrating nearly impossible. He began to suspect that the legendary reputation of 4B was an elaborate hoax designed by HR to punish overly ambitious employees.

Then came the quarterly performance review. Managing Director Mr. Kapoor called Rohan into the main boardroom. The room was packed with senior executives. Mr. Kapoor stood up, placed a hand on Rohan’s shoulder, and announced to the entire room that Rohan was being promoted to Operations Director with immediate effect.

Rohan was stunned. “Sir, I am honored, but may I ask what specific strategy of mine impressed the board so much?”

Mr. Kapoor smiled warmly and leaned in closer. “Rohan, every time any of us walked past your desk during the day, you were always staring intensely at high-level financial metrics while everyone else was watching cricket clips. We didn’t realize you sat next to the washroom by choice; we just assumed you were the most dedicated employee in the whole division because you never left your seat!”

The entire executive board stood up and burst into thunderous applause. Rohan smiled, realizing that the secret to corporate success wasn’t hard work or luck, but simply sitting in the path of executive foot traffic.

****

© Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Contact : Mo. +91 73 8657 8657, Email : drskm786@gmail.com

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ मीना भट्ट सिध्दार्थ का दोहा संग्रह – सुधियों में सिध्दार्थ ☆ समीक्षा – श्री यशोवर्धन पाठक ☆

श्री यशोवर्धन पाठक

☆ पुस्तक चर्चा ☆

मीना भट्ट सिध्दार्थ का दोहा संग्रह – सुधियों में सिध्दार्थ ☆ समीक्षा – श्री यशोवर्धन पाठक ☆

साहित्य जब केवल कल्पना न रहकर जीवन के गहनतम अनुभवों, अश्रुओं और आत्मीय स्मृतियों का प्रतिरूप बन जाता है, तब वह कालजयी कृति का रूप ले लेता है। आदरणीय मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ जी द्वारा रचित दोहा संग्रह ‘सुधियों में सिद्धार्थ’ एक ऐसी ही मर्मस्पर्शी साहित्यिक संचेतना है। यह पुस्तक केवल छंदों का संकलन नहीं है, बल्कि एक माँ के हृदय का वह हाहाकार और वात्सल्य है, जो अपने प्रिय पुत्र ‘सिद्धार्थ’ की असामयिक विदाई के बाद स्मृतियों के कल्पतरु के रूप में पल्लवित हुआ है। लेखिका ने अपने जीवन की सबसे बड़ी रिक्ति को साहित्यिक सृजन का माध्यम बनाकर पुत्र को एक अनूठी काव्यांजलि अर्पित की है।

पुस्तक के प्रारंभिक पृष्ठों में समाहित आत्मकथ्य पाठकों को लेखिका के गरिमामयी व्यक्तित्व और उनके पारिवारिक परिवेश से परिचित कराता है। 30 अप्रैल 1953 को छतरपुर जिले की नौगांव तहसील में जन्मी मीना भट्ट जी ने न्यायिक सेवा में व्यवहार न्यायाधीश से लेकर जिला न्यायाधीश के पद पर कार्य करते हुए समाज को न्याय दिया। जीवन के उत्तरार्ध में जबलपुर संभाग की लोकायुक्त कमेटी की चेयरपर्सन जैसे उच्च पदों को सुशोभित करने वाली लेखिका का अंतर्मन सदैव साहित्यिक संवेदनाओं से ओतप्रोत रहा। 3 अप्रैल 2022 का वह निष्ठुर दिन, जिसने उनके युवा पुत्र डॉ. सिद्धार्थ को उनसे छीन लिया, लेखिका के जीवन का सबसे अंधकारमय मोड़ था। इस अपार शोक को उन्होंने दोहों की साधना में बदला। पुस्तक के समर्पण पृष्ठ पर अंकित ये पंक्तियाँ हृदय को झकझोर देती हैं:

0

“बसे क्षितिज के पार तुम, भूल गए सिद्धार्थ।

अब जीवन यह बोझ है, क्या साउथ क्या नार्थ।।”

0

‘सुधियों में सिद्धार्थ’ मुख्य रूप से दोहा विधा पर आधारित है। दोहा अर्ध-सम मात्रिक छंद है, जिसके शिल्प विधान और मात्राओं के नियम का लेखिका ने पूर्ण अनुशासन के साथ पालन किया है। पुस्तक की भाषा तत्सम प्रधान, सुबोध और गंभीर है। छंदों में गेयता, प्रवाह और रसात्मकता का ऐसा अनूठा संगम है कि पाठक स्वतः ही भाव-प्रवाह में बह जाता है। किताब की शुरुआत ‘गणपति’, ‘श्री राम’ और ‘नौ देवियाँ’ जैसी मंगлаचरण की अनूठी रचनाओं से होती है, जो भारतीय संस्कृति के प्रति उनकी अगाध श्रद्धा को प्रदर्शित करती हैं। ‘गणपति’ वंदना का यह रूप द्रष्टव्य है:

0

“वक्रतुंड गणपति सतत, मंगलकारी नाथ।

लंबोदर गजमुख सदा, मोदक प्रिय है हाथ।।”

0

वहीं, मर्यादा पुरुषोत्तम को याद करते हुए वे लिखती हैं:

0

“धनुष-बाण है हाथ में, तिलक लगा है भाल।

कमलनयन मोहित करें, आज्ञाकारी लाल।।”

0

लेखिका केवल व्यक्तिगत पीड़ा तक सीमित नहीं रहतीं, बल्कि जीवन के शाश्वत सत्यों, साहित्य की शक्ति और दार्शनिकता पर भी अपनी कलम चलाती हैं। ‘शब्द’ शीर्षक के अंतर्गत वे शब्दों की महत्ता को रेखांकित करते हुए कहती हैं:

0

“तौल मोल के बात हो, शब्द बड़े अनमोल।

मिश्री सम मीठे रहें, बोल सुधा सम बोल।।”

0

इसी प्रकार ‘वेद’ और ‘दिनमान’ पर लिखे गए दोहे सृष्टि की ऊर्जा, ज्ञान और चेतना को समर्पित हैं। वे प्रकृति को संपूर्ण जगत की आत्मा के रूप में देखते हुए लोक-कल्याण की भावना व्यक्त करती हैं:

0

“कर सेवा निस्वार्थ भी, प्रेम रखो भरपूर।

रवि सम करो प्रकाश तुम, रहो दंभ से दूर।।”

0

‘सुधियों में सिद्धार्थ’ एक माँ के अश्रुओं से धुला हुआ वह दर्पण है, जिसमें जीवन की नश्वरता और वात्सल्य की अमरता एक साथ दिखाई देती है। मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ जी ने अपनी न्यायिक तार्किकता और काव्यात्मक कोमलता का जो संतुलन यहाँ प्रस्तुत किया है, वह अद्भुत है। यह कृति हिंदी साहित्य जगत में विशेष रूप से दोहा लेखन की परंपरा को समृद्ध करती है और पाठकों के दिलों में एक स्थायी संवेदना छोड़ जाती है। यह पुस्तक हर उस सुधी पाठक के लिए संग्रहणीय है जो शब्दों में छिपे जीवन-दर्शन और आत्मीय संबंधों की गहराई को महसूस करना चाहता है।

🌹

© श्री यशोवर्धन पाठक

पूर्व प्राचार्य, राज्य सहकारी प्रशिक्षण संस्थान, जबलपुर

संपर्क – डा. मिली गुहा अस्पताल के पीछे, गुप्तेश्वर, जबलपुर, मोबाइल 9407059752

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ ग़ज़ल # १६४ ☆ अपने बूते पार करना ज़ीस्त का सागर है अब… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “अपने बूते पार करना ज़ीस्त का सागर है अब“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # १६४ ☆

✍ अपने बूते पार करना ज़ीस्त का सागर है अब… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

इस खिज़ां के दौर में दहशत में हर इक़ फूल है

उठ रहे हर सू बबंडर उड़ती शक़ की धूल है

 *

आइना जिसको जरूरी देखना है शख़्स वो

हर किसी को आइना दिखलाने में मशगूल है

 *

मुफ्त बँटती रेबड़ी कुछ को वही कुछ के लिए

आ गया सतयुग कफ़न पर लग रहा महसूल है

 *

राहबर से रहबरी की बैठे जो उम्मीद में

राहबर से आपका उम्मीद करना भूल है

 *

अपने बूते पार करना ज़ीस्त का सागर है अब

वालिदैन अपने निकाले घर के जो मस्तूल है

 *

मुँह मियां मिठ्ठू न बनिये और बोले बात है

है गलत फहमी ये तुमको कि बड़ा मक़बूल है

 *

घर के आंगन की ये बुलबुल एक दिन करनी विदा

रोक सकते इसको कैसे सदियों की मामूल है

 *

गाल दूजा सामने करने का है कब दौर अब

हाथ जो उठ्ठा उसे अब तोबना माकूल है

 *

हर मुख़ालिफ़ पार्टी की ये रिवायत कब नई

काम को सरकार के देना अरुण बस तूल है

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ हेमंत साहित्य # ६८ – चलते रहने का हुनर… ☆ श्री हेमंत तारे ☆

श्री हेमंत तारे 

श्री हेमन्त तारे जी भारतीय स्टेट बैंक से वर्ष 2014 में सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृत्ति उपरान्त अपने उर्दू भाषा से प्रेम को जी रहे हैं। विगत 10 वर्षों से उर्दू अदब की ख़िदमत आपका प्रिय शग़ल है। यदा- कदा हिन्दी भाषा की अतुकांत कविता के माध्यम से भी अपनी संवेदनाएँ व्यक्त किया करते हैं। “जो सीखा अब तक,  चंद कविताएं चंद अशआर”  शीर्षक से आपका एक काव्य संग्रह प्रकाशित हो चुका है। आज प्रस्तुत है आपकी एक कविता – चलते रहने का हुनर।)

☆ हेमंत साहित्य # ६८ ☆

✍ चलते रहने का हुनर… ☆ श्री हेमंत तारे  

लाज़िमी है कि चलते रहें,

हाथ-पाँव हिलाते रहें—

आख़िर ठहरा हुआ पानी

कब तक अपना आसमान सँभालता है?

 

कुछ न हो,

तो घर की चारदीवारी में ही

क़दमों की आहट बचाए रखें।

सोफ़ा, दीवान, बिस्तर—

ये सब अपने हैं,

मगर हर बार

इनकी बाँहों में सिमट जाना

भी तो ठीक नहीं।

 

माना, अब तन

साँझ की ढलती धूप-सा

कुछ अधिक ठहरना चाहता है।

उसकी थकान में

उम्र की सच्चाई है,

उसकी माँग में

कुछ भी ग़लत नहीं।

 

पर हर साँझ को

रात के हवाले कर देना

कहाँ की समझदारी है?

 

तन की सुनिए,

मगर उसकी हर ज़िद पर

अपनी राह मत बदल दीजिए।

क्योंकि आराम की चादर

कभी-कभी इतनी मुलायम होती है

कि उसके नीचे

चलने की आदत सो जाती है।

 

और फिर—

बिस्तर बुलाता नहीं,

खींचने लगता है।

 

इसलिए अभी

क़दमों में थोड़ी-सी धूप रहने दें,

आँगन में कुछ रास्ते बचाए रखें,

देह को पूरी तरह

साँझ न होने दें।

 

सत्तर-बाहत्तर की इस उम्र में

मंज़िल का सवाल नहीं—

बस इतना काफ़ी है

कि रास्ता पैरों के नीचे

बना रहे।

© श्री हेमंत तारे

मो.  8989792935

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares