English Literature – Satire ☆ Witful Warmth # 109 – The Out-of-Office Secret… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Dr. Suresh Kumar Mishra, widely known in the world of satire by his pen name ‘Uratipt’, expresses his emotions and thoughts with profound honesty and depth. His multifaceted talent is evident in his contributions across various literary genres. He is not only a renowned satirist but also a poet and a children’s author.

His satirical writings have earned him a special place in the literary world. His satire, ‘Shikshak Ki Mout’, went massively viral on the Sahitya Aajtak channel, garnering over a million views and reads—a monumental achievement in the history of Hindi satire. His collection of satires, ‘Ek Tinka Ikyavan Aankhen’ (A Straw and Fifty-One Eyes), is also highly acclaimed and includes his timeless work, ‘Kitabon Ki Antim Yatra’ (The Last Journey of Books). Other celebrated collections include ‘Mayaan Ek, Talwar Anek’ (One Sheath, Many Swords), ‘Gapodi Adda’ (The Gossiper’s Den), and ‘Sab Rang Mein Mere Rang’ (My Colors in Every Hue). His satirical novel, ‘Idhar-Udhar Ke Beech Mein’ (In Between Here and There), is a unique and groundbreaking work focused on the third world.

His significant contributions to literature have been widely recognized. He was honored with the Best Young Creator Award, 2021 by the Telangana Hindi Academy and the Government of Telangana, an award presented by Chief Minister K. Chandrasekhar Rao. The Rajasthan Children’s Literature Academy also honored him for his children’s book, ‘Nanhon Ka Srijan Aasmaan’ (The Creative Sky of Little Ones). Additionally, he has received the Vyanga Yatra Ravindranath Tyagi Sopaan Samman and the Sahitya Srijan Samman from Prime Minister Narendra Modi.

Dr. Uratript has also played a pivotal role in writing, editing, and coordinating a total of 55 books for the Government of Telangana for primary school, college, and university levels. His work is included in university textbooks in Bihar, Chhattisgarh, and Telangana, where his satirical creations are part of the curriculum. This recognition underscores that young readers can identify and appreciate quality and impactful writing.

Key Accolades and Works

  • Viral Satire: ‘Teacher’s Death’ (over 1 million views)
  • Satire Collections: ‘Ek Tinka Ikyavan Aankhen’, ‘Mayaan Ek, Talwar Anek’, ‘Gapodi Adda’
  • Unique Satirical Novel: ‘Idhar-Udar Ke Beech Mein’
  • Awards: Shreshtha Navyuva Samman (Telangana), Sahitya Srijan Samman (PM Modi), and more.
  • Educational Contribution: Authored and edited 55 books for the Telangana government.

Some precious moments of life

  1. Honoured with ‘Shrestha Navayuvva Rachnakar Samman’ by former Chief Minister of Telangana Government, Shri K. Chandrasekhar Rao.
  2. Honoured with Oscar, Grammy, Jnanpith, Sahitya Akademi, Dadasaheb Phalke, Padma Bhushan and many other awards by the most revered Gulzar sahab (Sampurn Singh Kalra), the lighthouse of the world of literature and cinema, during the Sahitya Suman Samman held in Mumbai.
  3. Meeting the famous litterateur Shri Vinod Kumar Shukla Ji, honoured with Jnanpith Award.
  4. Got the privilege of meeting Mr. Perfectionist of Bollywood, actor Aamir Khan.
  5. Meeting the powerful actor Vicky Kaushal on the occasion of being honoured by Vishva Katha Rangmanch.

Today we present his satire The Out-of-Office Secret 

☆ Witful Warmth# 109 ☆

☆ Satire ☆ The Out-of-Office Secret… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

In the fast-paced ecosystem of TechCorp, setting an ‘Out of Office’ email responder is considered an art form. It is the ultimate display of corporate dominance, a subtle way of telling your colleagues, “I am sipping coconut water on a beach while you are drowning in spreadsheet cells.”

Siddharth, the lead product manager, was facing the biggest crisis of his career. A critical software glitch had surfaced just hours before the global client presentation. The entire board was panicking, and the CEO was pacing in the corridor like a caged lion. The only person who held the master access code to fix the glitch was the senior systems architect, Kabir.

The problem? Kabir had gone on an unannounced leave that very morning.

Siddharth frantically sent five urgent emails to Kabir with red exclamation marks. Within three seconds, an automated reply bounced back into his inbox: “I am currently away from my desk celebrating personal enlightenment. I will have no access to phone, internet, or human conversation until next Monday. For emergencies, please pray.”

The CEO was furious. “Find him!” he barked. “Track his location, call his family, check his social media!”

Siddharth spent the next three hours turning into a private detective. He checked Kabir’s Instagram—no posts. He called his apartment manager—no response. The clock was ticking toward 4:00 PM, the exact time of the client call. Failure meant losing a five-million-dollar contract.

Desperate, Siddharth walked down to the building’s basement cafeteria to grab a final cup of black coffee and accept his inevitable resignation. As he sat in the darkest corner of the canteen, he heard a familiar crunching sound from the supply closet near the kitchen.

Siddharth crept closer and pushed open the door. Sitting on an overturned plastic crate, comfortably eating a hot samosa with tomato ketchup, was Kabir.

Siddharth gasped. “Kabir?! You set an Out-of-Office mail saying you were seeking spiritual enlightenment in the mountains!”

Kabir calmly chewed his samosa, adjusted his glasses, and looked Siddharth in the eye. “Siddharth, being stuck in this supply closet with two samosas is the closest a corporate employee can get to spiritual enlightenment. If I stayed at my desk, you would have made me fix three other non-urgent bugs before touching the main pitch.”

Kabir casually pulled out his laptop from a cardboard box, typed three lines of code in twenty seconds, and pushed the fix to the server. The entire system restored instantly.

When the presentation went flawless at 4:00 PM, the CEO announced a special bonus for Kabir’s brilliant automation skills. The team erupted into spontaneous applause, while Siddharth stood there realizing that true mastery isn’t just solving a problem, but hiding in a supply closet until the exact right moment to look like a savior.

****

© Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Contact : Mo. +91 73 8657 8657, Email : drskm786@gmail.com

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares
1

हिन्दी साहित्य – कविता ☆ दावे हवा हुए…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी ☆

डॉ. रामेश्वरम तिवारी

संक्षिप्त परिचय

  • हिंदी-प्राध्यापक(सेवानिवृत्त) महारानी लक्ष्मीबाई शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, भोपाल  (म.प्र).
  • नई दुनिया, दैनिक भास्कर, वीणा, हंस, धर्मयुग, कादम्बिनी आदि पत्र-पत्रिकाओं में कविता और लघुकथाएँ प्रकाशित। पुस्तकः कविता के ज़रिए,  मध्य प्रदेश साहित्य अकादमी के सौजन्य से प्रकाशित।

आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – दावे हवा हुए…!

☆ ॥ कविता॥ दावे हवा हुए…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी

 

हर  तरफ  हाहाकार है,

लहरों की फुँफकार है।

*

प्रकृति तबाही पर तुली,

त्राहिमाम औ’ गुहार है।

*

मुखर जीवन मौन हुआ,

हर  जगह बिछी गार है।

*

प्रगति के दावे हवा हुए,

सरिता  हुई पारावार है।

*

ठौर  सैलाब में बह गए,

हुकूमत  हुई लाचार है।

*

बड़ी  बेरहम है कुदरत,

मदाँधता देती उतार है।

© डॉ. रामेश्वरम तिवारी

सम्पर्क – सागर रॉयल होम्स, होशंगाबाद रोड, भोपाल-462026

मोबाईल – 8085014478

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares
1

हिन्दी साहित्य – कविता ☆ “एक अहम फ़िलासफ़ी है यह” ☆ मिर्ज़ा अज़ीज़ बेग ☆

मिर्ज़ा अज़ीज़ बेग

?  कविता – एक अहम फ़िलासफ़ी है यह … ? मिर्ज़ा अज़ीज़ बेग ☆

ज़िंदगी में बहुत कुछ सोचा..

ख्वाहिशें की, हसरतें भी पाली,

कुछ पूरी हुईं, कुछ अधूरी रहीं,

कुछ मयस्सर ही न हुईं।

लेकिन कोई गिला- शिक़वा नहीं,

इस बात का।

हम भी अपने जीवन में ..

किसको क्या कुछ दे पाते हैं,

बस लेते ही तो रहते हैं।

और इसी मानसिकता में कुंठित भी रहते हैं।

ये नहीं हुआ, वो नहीं मिला ???

सोचिये ज़रा, क्या यही ज़िंदगी का हासिल है,

मेरे ख़याल से कतई नहीं।

देने वाला बनने में जो खुशी और सुकून है,

वह लेने वाला बनने में नहीं है।

मैंने आजमा कर महसूस किया..

आपने भी शायद किया हो —

न किया हो तो करियेगा,

इसका आनंद ही कुछ और है…!!!!!

© मिर्ज़ा अज़ीज़ बेग

संपर्कबिलासपुर (छ ग) मो नं 8319743682

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलिल प्रवाह # २९१ – सम सामयिक गीत – शालाएँ हैं जीर्ण-शीर्ण… ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है  – सम सामयिक गीत – शालाएँ हैं जीर्ण-शीर्ण…)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # २९१ ☆

☆ सम सामयिक गीत – शालाएँ हैं जीर्ण-शीर्ण… ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

कहती हैं उज्ज्वल भविष्य पर, शिक्षक ही उपलब्ध नहीं।

जो हैं द्रोणाचार्य, एकलव्यों सा है प्रारब्ध यहीं।।

विश्वमित्र-संदीपनी गायब, राम-कृष्ण होंगे कैसे?

शोषित-पीड़ित शिक्षक जीवन बिता रहा जैसे-तैसे।।

धृतराष्ट्रों के वंशज पैलेट साध निशाना दे मारें।

शालाएँ हैं जीर्ण-शीर्ण पर नहीं सुधारें सरकारें।।

.

गुरुकुल पूँजीपति के हाथों बेच, किया है बंटाढार।

सरकारी शालाएँ बंजर, छलें दिखा भोजन उपहार।।

हैं नियुक्ति में घपलेबाजी, ट्रांसफर में नीलामी है।

प्रश्न पत्र बिकते बजार में, जहाँ देखिए खामी है।।

बनें जगद्गुरु लेकिन देख न पाएँ पीढ़ी है लाचार।

शालाएँ हैं जीर्ण-शीर्ण पर नहीं सुधारें सरकारें।

.

अन उपयोगी बने पाठ्य क्रम, डिग्री मिलती काम नहीं।

अति खर्चीली शिक्षा जिसका दो कौड़ी भी दाम नहीं।।

पढ़ा विदेशों में निज बच्चे नेता अफसर लूटें देश।

माँगे नवजवान पीढ़ी दो काम, न नोचे जनता केश।।

मत डालो मंदिर में डाका, भेज रहे प्रभु दुत्कारें।

शालाएँ हैं जीर्ण-शीर्ण पर नहीं सुधारें सरकारें।

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(ए२/५ सोमनाथ-जबलपुर एक्सप्रैस)/२७.७.२०२६

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: salil.sanjiv@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares
1

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # १०८१ ⇒ चिमटा संड्सी ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चिमटा संड्सी।)

?अभी अभी # १०८१ ⇒ आलेख – चिमटा संड्सी ? श्री प्रदीप शर्मा  ?

चिमटा और संड्सी का पूरा जीवन, किसी आदर्श गृहिणी की तरह चौके चूल्हे में ही गुजर जाता है। इन्हें भले ही पर्दे में नहीं रखा जाता हो, लेकिन इन्हें कभी रसोईघर छोड़ने की अनुमति नहीं मिलती। बैठक में तो इनकी परछाई भी प्रवेश नहीं कर सकती। इन्हें अक्सर आग से खेलना पड़ता है।

इनका रसोईघर में वही महत्व होता है जो पिंचिस, पेचकस(स्क्रूड्राइवर) और पाने(प्लायर) का एक मैकेनिक के लिए होता है।

रसोईघर भले ही कोई वर्कशॉप नहीं हो, लेकिन एक पाकशाला तो है ही।।

जब चिमटा छोटा होता है तो उसे चिमटी कहते हैं। अक्सर डिसेक्शन बॉक्स में और घड़ीसाजों के पास घड़ी के छोटे छोटे कलपुर्जों को पकड़ने के लिए चिमटियों का उपयोग होता है, जिसे forcep कहते हैं। बचपन में भाई बहन आपस में, और स्कूल में बच्चे एक दूसरे को च्यूंटी खोड़ते थे। यह एक ऐसी हरकत थी, जिस पर अक्सर किसी तीसरे व्यक्ति का ध्यान नहीं जाता था।

नाम के अनुरूप इसमें चींटी काटने जितना ही दर्द होता था। इसकी शिकायत एक आम समस्या थी।

जहां तवा है, वहां चिमटा है। बिना चिमटे के आग पर रोटी नहीं सिकती। पापड़ भी बिना चिमटे के नहीं सिकता। कितनी बार उलटने पलटने पर पापड़ की बेदाग सिकाई होती है, यह सब कुशल गृहिणी के साथ चिमटे का भी तो कमाल है। शैतान बच्चों के लिए माता का यह प्रिय गर्म अस्त्र बन जाता था जिससे सिर्फ उन्हें डराया जाता था।।

जब चिमटा और बड़ा हो जाता है तो उसे सन्यास ग्रहण करना पड़ता है और वह बाबाओं के हाथ में चला जाता है, तवे की रोटी त्याग इसे अलख जगानी पड़ती है। अलख निरंजन।

संड्सी को कुछ लोग संडासी भी कहते हैं, जो गलत है। वे भूल जाते हैं, मराठी में संडास किसे कहते हैं। हमारी भारतीय महिलाओं का रसोईघर, पूजा घर जितना ही पवित्र और साफ सुथरा होता है। कच्चे घरों में तो रोज रसोई के साथ चूल्हे को भी लीपा जाता था। रसोईघर में जूते चप्पल निषेध थे। तपेली, भगोनी और चूल्हे पर चढ़े अन्य गर्म पात्रों को संड्सी की पकड़ ही कुशलता से उतार पाती है। अगर चूल्हे पर दूध उफन रहा हो और आसपास संड्सी नदारद हो तो घर में ही दूध की गंगा बह जाती है।

समय के साथ किचेनवेयर में भी बदलाव आने लगा है। तवे का स्थान हैंडल वाले नॉन स्टिक pan पैन ने ले लिया है। सभी बर्तनों में आजकल हैंडल लगे होते हैं। फिर भी चिमटे और संड्सी का महत्व कम नहीं हुआ है। कुशल गृहिणी है जहां, चिमटा संड्सी है वहां।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

ज्योतिष साहित्य ☆ साप्ताहिक राशिफल (31 अगस्त से 6 सितंबर2026) ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

विज्ञान की अन्य विधाओं में भारतीय ज्योतिष शास्त्र का अपना विशेष स्थान है। हम अक्सर शुभ कार्यों के लिए शुभ मुहूर्त, शुभ विवाह के लिए सर्वोत्तम कुंडली मिलान आदि करते हैं। साथ ही हम इसकी स्वीकार्यता सुहृदय पाठकों के विवेक पर छोड़ते हैं। हमें प्रसन्नता है कि ज्योतिषाचार्य पं अनिल पाण्डेय जी ने ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के विशेष अनुरोध पर साप्ताहिक राशिफल प्रत्येक शनिवार को साझा करना स्वीकार किया है। इसके लिए हम सभी आपके हृदयतल से आभारी हैं। साथ ही हम अपने पाठकों से भी जानना चाहेंगे कि इस स्तम्भ के बारे में उनकी क्या राय है ? 

☆ ज्योतिष साहित्य ☆ साप्ताहिक राशिफल (31 अगस्त से 6 सितंबर 2026) ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

जय श्री राम। अगर आप श्री राम जी के भक्त हैं और उनकी कृपा आपको मिल रही है तो श्री हनुमान जी की कृपा आपको स्वयं ही प्राप्त हो जाएगी। जिस व्यक्ति पर श्री हनुमान जी की कृपा होती है उसको कोई भी व्यक्ति, विपत्ति, संकट पीड़ा, व्याधि आदि सता नहीं सकता है। हम सभी श्री हनुमान जी से अष्ट सिद्धि और नव निधि के अलावा मोक्ष भी प्राप्त कर सकते हैं। श्री हनुमान जी की सेवा करके हम सभी प्रकार के सुख अर्थात आंतरिक और बाह्य दोनों प्रकार के सुख प्राप्त कर सकते हैं। श्री हनुमान जी की कृपा पाने के लिए सबसे अच्छी पुस्तक श्री हनुमान चालीसा है और श्री हनुमान चालीसा की आज की चौपाई है –

और देवता चित्त न धरई |

हनुमत सेइ सर्ब सुख करई ||

इस चौपाई के संपुट पाठ करने से सभी प्रकार के संकट स्वयं ही दूर हो जाएंगे। इस प्रकार श्री हनुमान जी के कृपा से आपके सभी संकट दूर हो जाएंगे। अतः किसी और देवता की आराधना करने की आपको आवश्यकता नहीं रहेगी।

नासे रोग हरे सब पीरा” नाम की पुस्तक में श्रीहनुमान चालीसा की चौपाइयों से संबंधित सभी उपायों का विस्तृत विवरण दिया हुआ है। इस पुस्तक को आप हमारे यहां से प्राप्त कर सकते हैं।

अब मैं पंडित अनिल पाण्डेय आपको इस सप्ताह अर्थात 31 अगस्त से 6 सितंबर 2026 तक के सप्ताह के साप्ताहिक राशिफल के बारे में बताऊंगा। परंतु राशिफल के पहले मैं आपको इस सप्ताह में ग्रहों के गोचर के बारे में पूरी जानकारी दूंगा। इस सप्ताह सूर्य और बुध सिंह राशि में, मंगल मिथुन राशि में, गुरु कर्क राशि में, शनि वक्री होकर मीन राशि में तथा राहु कुंभ राशि में गोचर करेंगे।

शुक्र प्रारंभ में कन्या राशि में रहेंगे तथा 1 तारीख के 4:55 रात अंत से तुला राशि में प्रवेश करेंगे। आइये अब राशिवार राशिफल की चर्चा करते हैं।

मेष राशि

यह सप्ताह आपके संतान के लिए काफी अच्छा रहेगा। उनको सफलताएं प्राप्त होंगी। संतान का बहुत अच्छा सहयोग भी आपको प्राप्त हो सकता है। छात्रों की पढ़ाई ठीक चलेगी। उनको परीक्षाओं में सफलता प्राप्त होगी। आपकी प्रतिष्ठा उत्तम रहेगी। माता जी और जीवनसाथी का स्वास्थ्य अच्छा रहेगा। अविवाहित जातकों के लिए यह सप्ताह अच्छा रहेगा। विवाह के बहुत अच्छे प्रस्ताव आएंगे। नए-नए प्रेम संबंध बन सकते हैं। पुराने प्रेम संबंधों में मजबूती आएगी। भाग्य इस सप्ताह आपका साथ दे सकता है। भाई बहनों के साथ संबंधों में तनाव होगा। इस सप्ताह आपके लिए एक और दो सितंबर अच्छे परिणाम दायक हैं। तीन और चार सितंबर को आपको धन की प्राप्ति हो सकती है। 31 अगस्त को आपको सावधान रहना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन राम रक्षा स्त्रोत का पाठ करें। सप्ताह का शुभ दिन मंगलवार है।

वृष राशि

इस सप्ताह आपके प्रतिष्ठा में वृद्धि की उम्मीद की जा सकती है। जनप्रतिनिधियों के लिए यह सप्ताह अच्छा रहेगा। आपके पराक्रम में वृद्धि होगी। कर्मचारी और अधिकारियों को इस सप्ताह थोड़ा सावधान रहकर कार्यों को करना चाहिए। धन आने के मार्ग में कुछ बाधा हैं। भाग्य से सामान्य मदद मिलेगी। विशेष मदद की उम्मीद ना करें। अपने कर्मों पर विश्वास करें। आपके संतान को थोड़ा कष्ट हो सकता है। आपके शत्रु इस सप्ताह शांत रहेंगे। इस सप्ताह आपके लिए 3 और 4 सितंबर सफलता दायक है। एक और दो सितंबर को आपको सावधानी पूर्वक कार्यों को करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन विष्णु सहस्त्रनाम का पाठ करें। सप्ताह का शुभ दिन शुक्रवार है।

मिथुन राशि

इस सप्ताह भी आपके पास धन आने की उम्मीद है। यह सप्ताह आपके भाई बहनों के लिए काफी अच्छा रहेगा। उनको तरक्की मिल सकती है। आपके पराक्रम में वृद्धि होगी। आपको अपने संतान से अच्छा सहयोग प्राप्त हो सकता है। संतान के सुख में वृद्धि होगी। भाग्य से इस सप्ताह आप कोई भी उम्मीद ना करें। आपको अपने कर्मों पर विश्वास करना चाहिए। जीवनसाथी का स्वास्थ्य ठीक रहेगा। इस सप्ताह आपके लिए 31 अगस्त और 5 तथा 6 सितंबर विभिन्न प्रकार के कार्यों में सफलता दिलाने वाले हैं। तीन और चार सितंबर को आपको थोड़ा सावधान रहकर अपने कार्यों को होशियारी के साथ करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन काले कुत्ते को तंदूर की रोटी खिलाएं। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

कर्क राशि

इस सप्ताह आपको धन और प्रतिष्ठा दोनों मिल सकती है। आपके व्यापार में वृद्धि होगी। इस सप्ताह आपका और आपके माता जी का स्वास्थ्य अच्छा रहेगा। भाई बहनों के साथ संबंध सामान्य रहेंगे अर्थात जैसे पहले थे वैसे ही रहेंगे। कर्मचारी और अधिकारियों को सावधान रहकर कार्यों को करना चाहिए। जनप्रतिनिधियों के लिए यह सप्ताह ठीक है। भाग्य से सामान्य मदद प्राप्त होगी। इस सप्ताह आपके लिए एक और दो सितंबर उपयोगी हैं। पांच और छह सितंबर को आपको सावधान रहकर के अपने कार्यों को अंजाम देना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन हनुमान चालीसा का पाठ करें और शनिवार को दक्षिण मुखी हनुमान जी के मंदिर में जाकर कम से कम तीन बार हनुमान चालीसा का पाठ करें। सप्ताह का शुभ दिन सोमवार है।

सिंह राशि

इस सप्ताह आपका आत्मविश्वास उच्च कोटि का रहेगा। आपके व्यापार में वृद्धि होगी। भाई बहनों के साथ संबंध नरम और गरम रहेंगे। कचहरी के कार्यों में सावधान रहकर कार्य करें। आपके माता जी और पिताजी का स्वास्थ्य ठीक रहेगा। कर्मचारी और अधिकारियों के लिए यह सप्ताह सामान्य रूप से उपयोगी है। धन लाभ में कमी हो सकती है। इस सप्ताह आपके लिए तीन और चार तारीख विशेष रूप से लाभदायक है। 31 अगस्त को आपको सचेत रहकर अपने कार्यों को करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन लाल मसूर की दाल का दान करें और मंगलवार को हनुमान जी के मंदिर में जाकर कम से कम तीन बार हनुमान चालीसा का पाठ करें। सप्ताह का शुभ दिन बृहस्पतिवार है।

कन्या राशि

कचहरी के कार्यों में प्रयास करने पर और धन खर्च करने पर सफलता प्राप्त होगी। इस सप्ताह आपके पास धन आने की अच्छी संभावना है। धन प्राप्ति का पूर्ण प्रयास करें। अधिकारी और कर्मचारियों को इस सप्ताह थोड़ा सावधान रहकर करके कार्य करना चाहिए। आपका और आपके माता जी का स्वास्थ्य अच्छा रहेगा। भाई बहनों के साथ भी संबंध ठीक रहेंगे। दुर्घटनाओं से सावधान रहें। इस सप्ताह आपके लिए 31 अगस्त तथा 5 और 6 सितंबर फलदायक है। एक और दो सितंबर को आपको सचेत रहना चाहिए। तीन और चार सितंबर को आपको भाग्य से विशेष मदद प्राप्त हो सकती है। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन काले उड़द की दाल का दान करें और शनिवार को शनि मंदिर में जाकर शनि देव का पूजन करें। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

तुला राशि

अविवाहित जातकों के लिए यह सप्ताह काफी अच्छा रहेगा। विवाह के अच्छे-अच्छे प्रस्ताव आएंगे। इस सप्ताह आपके पास धन आने का अच्छा योग है। धन प्राप्त करने का पूर्ण प्रयास करें। अधिकारीयों और कर्मचारियों के लिए भी यह सप्ताह बहुत अच्छा रहेगा। भाग्य के स्थान पर इस सप्ताह आप अपने कर्म पर विश्वास करें। आपको अपने संतान से इस सप्ताह सहयोग प्राप्त नहीं हो पाएगा। छात्रों के पढ़ाई में बाधा पड़ेगी। इस सप्ताह आपके लिए एक और दो सितंबर अनुकूल है। 31 अगस्त, तीन और 9 सितंबर को आपको होशियारी पूर्वक कार्यों को करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन रुद्राष्टक का पाठ करें। सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

वृश्चिक राशि

कचहरी के कार्यों में सफलता का योग है। । पूर्ण प्रयास करने पड़ेंगे। कर्मचारी और अधिकारियों के लिए यह सप्ताह उत्तम रहेगा। कार्यालय में उनको सम्मान प्राप्त होगा। पिछले सप्ताह की भांति इस सप्ताह भी भाग्य आपकी मदद करेगा। दुर्घटनाओं से आपको सावधान रहना चाहिए। भाई बहनों के साथ संबंध ठीक रहेंगे। अगर खराब है तो उनमें सुधार आएगा। आपको अपने संतान से इस सप्ताह कोई विशेष सहयोग प्राप्त नहीं हो पाएगा। इस सप्ताह आपके लिए तीन और चार सितंबर परिणाम दायक है। सप्ताह के बाकी दिनों में आपको सावधानी पूर्वक अपने कार्यों को अंजाम देना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन शिव पंचाक्षर मंत्र का जाप करें। सप्ताह का शुभ दिन बृहस्पतिवार है।

धनु राशि

इस सप्ताह आपको भाग्य से भरपूर मदद मिलेगी। आपके कई कार्य आपके थोड़े से प्रयास से ही पूर्ण हो जाएंगे। धन आने का अच्छा योग है। धन प्राप्ति हेतु पूर्ण प्रयास करें। कर्मचारी और अधिकारियों के लिए यह सप्ताह सामान्य रूप से ठीक रहेगा। आपका स्वास्थ्य उत्तम रहेगा। इस सप्ताह आपके लिए 31 अगस्त तथा 5 और 6 सितंबर लाभप्रद हैं। तीन और चार सितंबर को आपको सावधानी पूर्वक अपने कार्य करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन शिव पंचाक्षर स्त्रोत का पाठ करें। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

मकर राशि

यह सप्ताह आपके जीवनसाथी के लिए अच्छा है। अधिकारी और कर्मचारियों के लिए यह सप्ताह उत्तम है। उनको सफलताएं प्राप्त हो सकती हैं। भाग्य से मामूली मदद मिल सकती है। आप अपने शत्रुओं को थोड़े से प्रयास से परास्त कर सकते हैं। आपका स्वास्थ्य सामान्य रहेगा। भाई बहनों के साथ भी संबंध पहले जैसे ही रहेंगे। गलत रास्ते से धन आ सकता है। इस सप्ताह आपके लिए एक और दो सितंबर कार्यों को करने के लिए उचित है। तीन और चार सितंबर को आपके संतान को लाभ हो सकता है। छात्रों को परीक्षाओं में सफलता मिल सकती है। पांच और छह सितंबर को आपको सचेत रहना चाहिए। इस सप्ताह आपको प्रतिदिन गणेश अथर्वशीर्ष का पाठ करना चाहिए। सप्ताह का शुभ दिन शुक्रवार है।

कुंभ राशि

यह सप्ताह आपके जीवनसाथी के लिए काफी अच्छा रहेगा। उनको सफलताएं प्राप्त होगी। व्यापारियों के लिए भी यह सप्ताह अच्छा रहेगा। उनके व्यापार में उन्नति होगी। धन भी प्राप्त होगा। भाग्य आपका साथ देगा। आप जितना कार्य करेंगे उससे बेहतर परिणाम प्राप्त होंगे। आपके माता जी का स्वास्थ्य उत्तम रहेगा। पिताजी का स्वास्थ्य भी ठीक रहेगा। कर्मचारियों अधिकारियों के लिए सप्ताह सामान्य है। तीन और चार सितंबर कार्यों को करने के लिए उपयुक्त हैं। तीन और चार सितंबर को ही आपको प्रतिष्ठा मिल सकती है। अधिकारी और कर्मचारियों को तीन और चार सितंबर को थोड़ा सावधान रहकर अपने मनोस्थिति को ठीक रखना चाहिए। सप्ताह के बाकी दिन ठीक-ठाक है। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन गायत्री मंत्र का जाप करें। सप्ताह का शुभ दिन शुक्रवार है।

मीन राशि

इस सप्ताह आपको अपने शत्रुओं पर विजय प्राप्त हो सकती है। आपकी संतान के लिए भी यह सप्ताह अच्छा रहेगा। छात्रों को इस सप्ताह परीक्षाओं में सफलता प्राप्त हो सकती है। दुर्घटनाओं में आपको कष्ट नहीं होगा। आपको अपने प्रतिष्ठा के प्रति सतर्क रहना चाहिए। जनप्रतिनिधियों को इस सप्ताह सावधान रहकर कार्यों को करना चाहिए। अधिकारी और कर्मचारियों के लिए यह सप्ताह ठीक-ठाक रहेगा। इस सप्ताह 31 अगस्त और पांच तथा 6 सितंबर आपके लिए प्रभावशाली है। सप्ताह के बाकी दिन भी ठीक-ठाक है। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन भगवान शिव का दूध और जल से अभिषेक करें। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

ध्यान दें कि यह सामान्य भविष्यवाणी है। अगर आप व्यक्तिगत और सटीक भविष्वाणी जानना चाहते हैं तो आपको मुझसे दूरभाष पर या व्यक्तिगत रूप से संपर्क कर अपनी कुंडली का विश्लेषण करवाना चाहिए। मां शारदा से प्रार्थना है या आप सदैव स्वस्थ सुखी और संपन्न रहें। जय मां शारदा।

 राशि चिन्ह साभार – List Of Zodiac Signs In Marathi | बारा राशी नावे व चिन्हे (lovequotesking.com)

निवेदक:-

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

(प्रश्न कुंडली विशेषज्ञ और वास्तु शास्त्री)

सेवानिवृत्त मुख्य अभियंता, मध्यप्रदेश विद्युत् मंडल 

संपर्क – साकेत धाम कॉलोनी, मकरोनिया, सागर- 470004 मध्यप्रदेश 

मो – 8959594400

ईमेल – 

यूट्यूब चैनल >> आसरा ज्योतिष 

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उमेद… ☆ श्री स्वानंद कुलकर्णी ☆

श्री स्वानंद कुलकर्णी

परिचय

श्री स्वानंद चिंतामणी कुलकर्णी.

शिक्षण – MSc Computer Science

साहित्यिक परिचय – साधारण इयत्ता १० वी पासून कविता लेखनाला सुरुवात झाली. कवितेच्या जगात जास्त रमलो. ललितलेखन, कथालेखन, चिंतनात्मक लेखन याचीही मुशाफिरी केली परंतु आतून ओढा नेहमी कवितेकडे, गीतरचनेकडे राहिला आहे. वृत्तबद्ध, छंदोबद्ध रचनांचा अभ्यास केल्यानंतर त्याची आवड निर्माण झाली. मुक्तछंद लिहिताना पण लयीत लिहिण्याची आवड कायम राहिली. कवितेत यमक अलंकार फार आवडता आहे. कवितेचे विषय निसर्ग, वैचारिक, चिंतनात्मक, प्रसंग चित्रणात्मक अशा प्रांतात वावरणारे जास्त आहेत. ग दि माडगूळकर, बा भ बोरकर, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, मंगेश पाडगावकर हे अत्यंत आवडते कवी आहेत. संत वा‌ङमय, अभंग यांची आवड आहे. कवींच्या, संताच्या रचनांचा व्यासंग आणि अभ्यास करणे आवडते. विविध काव्यसंमेलने आणि काव्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

? कवितेचा उत्सव ?

☆ उमेद… ☆ श्री स्वानंद कुलकर्णी 

 

उमेद घेउन आकाशातुन सूर्य अंबरी आला

ज्योत त्याची शतवातींची उजळवते जगताला

त्याच्या कोमट स्पर्शाने उब तरुवेलींना मिळते

मुख किरणांचे गिरी तमांचे आत आपल्या गिळते

*

 जाग कळ्यांना आली थोडी रंग वेलीस चढला

काकण भरल्या हातांमधून सडा अंगणी पडला

रांगोळीचे कण विस्कटले सुरेख रेखत नक्षी

आभाळाच्या प्रवासास वर उडले इवले पक्षी

घनमालांच्या घरास तोरण सोनसळीचे शोभे

उमलणाऱ्या फुलाफुलांचे अत्तर हवेस लागे

चराचराला प्राण लाभले भोवताली जग जागे

रंग ऋतूंचा गंध फुलांचा बाग मनाची मागे

 *

प्रसन्न होउन फुले पाहती झाड हासते मौजी

उतरून जाती भिती काळजी खांद्यावरची ओझी

मौना आतुन सुचे प्रार्थना स्मित विसावे ओठी

सुखदुःखाची लाट पाहतो पैल उभारुन काठी

 

© श्री स्वानंद कुलकर्णी

गाव – शिरोळ तालुका – शिरोळ जिल्हा – कोल्हापूर

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ सूर्य स्तोत्र ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ सूर्य स्तोत्र ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रावण महिन्याचे महत्व लक्षात घेऊन, आज रविवार असल्यामुळे हे सूर्य स्तोत्र सादर करण्यात येत आहे. मूळ संस्कृत व त्याचा भावानुवाद.

☆  सूर्य स्तोत्र – महर्षि मयासूर ☆

प्रात: स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यंरूपं हि मण्डलमृचोऽथ तनुर्यजूंषी।

सामानि यस्य किरणा: प्रभवादिहेतुं ब्रह्माहरात्मकमलक्ष्यचिन्त्यरूपम् ।।१।।

*

प्रातर्नमामि तरणिं तनुवाऽमनोभि ब्रह्मेन्द्रपूर्वकसुरैनतमर्चितं च।

वृष्टि प्रमोचन विनिग्रह हेतुभूतं त्रैलोक्य पालनपरंत्रिगुणात्मकं च।।२।।

*

प्रातर्भजामि सवितारमनन्तशक्तिं पापौघशत्रुभयरोगहरं परं चं।

तं सर्वलोककनाकात्मककालमूर्ति गोकण्ठबंधन विमोचनमादिदेवम् ।।३।।

*

ॐ चित्रं देवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्ने:।

आप्रा धावाप्रथिवी अन्तरिक्षं सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्र्व ।।४।।

*

सूर्यो देवीमुषसं रोचमानां मत्योन योषामभ्येति पश्र्वात्।

यत्रा नरो देवयन्तो युगानि वितन्वते प्रति भद्राय भद्रम् ।।५।।

☆  सूर्य स्तोत्र ☆ भावानुवाद : डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆

प्रभाते स्मरितो श्रेष्ठ सविता रूप मी

ब्रह्माण्ड केंद्रवासी यज्ञकर्ता देहस्वामी ।

समप्रकाशी किरणे उत्पत्तीमूल अहंकार विना

ब्रह्मासमान पद्मशुद्ध सदैव चिंतनीय मना ॥१॥

*

सकलांचा तारणहार सुंदरदेही मनप्रसन्न

ब्रह्मेंद्रादी देवता अर्चिती त्या प्रभाते नमन

त्रिगुणीपूर्ण वर्षाकारक संरक्षक नियंत्रक

सकलांचा पालनकर्ता त्रैलोक्याचा पालक ॥२॥

*

प्रभाते भजितो सवितृदेव अनंत शक्तीचा

पापानाशक रोगहारक निवारक शत्रुभयाचा

मूर्तिमान कालस्वरूपी चक्षु समस्त लोकांचा

नमन आदिदेवासी हटवी पाश जसा गोकंठाचा ॥३॥

*

ॐ देवतांस्तव उधळित उदय प्रकाशाचा

मित्राचा नेत्र स्वामी वरुणाचा अग्नीचा

धारयितो पृथ्वी अंतरिक्ष तथा भास्कराला

आत्मा हा विश्वाचा श्रवण करितो विश्वाला ॥४॥

*

उषादेवी संगे प्रकाशमान सूर्य देदिप्यमान

अंत समयी नारीस देउन साथ करी रक्षण

प्रतिक्षा करिती जेथ मनुज पूजिती देवतांसी

शुभ कल्याण तेथ होई शुभ कल्याणासी ॥५॥

॥ इति श्री महर्षि मयासूर रचित निशिकान्त भावानुवादित श्री सूर्यस्तोत्र संपूर्ण ॥

जरी हे स्तोत्र सूर्य स्तोत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी हे स्तवन सूर्यमालेतील सूर्याचे नसून ते विश्वकेंद्री सवितृ देवाचे म्हणजेच विश्वात्म्याचे आहे. विशेषतः हे पहिला व चौथ्या श्लोकांमधून स्पष्ट होते.

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जाणीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

विनायक घरी आला तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. माधवी त्याची वाटच बघत होती.

“आज बराच उशीर केलात यायला “

माधवीनं विचारलं

“हो. सध्या मंथ एंड आहे ना! त्यामुळे मिटिंगवर मिटिंग

सुरु आहेत “

“बरं तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी जेवायला वाढते “

तो फ्रेश होऊन येईपर्यंत माधवीनं टेबलवर जेवणाची तयारी घेतली. विनायक खुर्चीवर येऊन बसला. समोर दोनच ताटं पाहून त्यानं आश्चर्याने विचारलं

“दोनच ताटं?  नयना जेवणार नाहीये का? ” 

“अहो ती बाहेर गेलीये. तिची ती साक्षी नावाची मैत्रीण बंगलोरहून आलीये आज. तिला भेटायला गेलीये. दोघी बाहेरच पावभाजी वगैरे खाऊन येणार आहेत “

” साक्षी बंगलोरला असते? जाॅब लागलाय की लग्न झाल्यामुळे? “

“नाही. लग्न नाही झालं तिचं. मागच्या दिड वर्षापासून ती जाॅबला तिथंच आहे “

” किती पॅकेज आहे? “

” सध्या सहा लाखाचं आहे‌. पुढच्या वर्षीपासून नऊ लाख होणार आहे म्हणे “

विनायकनं एक सुस्कारा सोडला

” एकेक करुन नयनाच्या सगळ्या मैत्रीणी जाॅबला लागल्या म्हणायच्या तर? “

माधवीनं मान डोलावली

“आणि आपली बया बसलीये पाच वर्षांपासून घरी. किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कंप्युटर इंजीनियर झाल्याझाल्या तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, चारचौघात अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करतेय. तिला एवढं पॅकेज आहे. पण नाही, एकही अपेक्षा पोरीनं पुर्ण केली नाही ” विनायक उद्विग्न होऊन म्हणाला

” जाऊ द्या. अशीही आपल्याला काही तिच्या पैशांची गरज नाहीये “

” पैशाचा इश्यूच नाहीये माधवी. इतकं चांगलं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीये तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? मग साधं बीए, बीकॉम केलं असतं तरी चाललं असतं. कशाला तिच्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता?  ” विनायक चिडून म्हणाला

” जाऊ द्या तुम्ही चिडू नका. शांततेने जेवून घ्या. आणि तिलाही काही बोलू नका. उगीच तुमचा बीपी वाढून जाईल “

” वाईट वाटतं गं! लोक विचारतात तेव्हा सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसलीये. कसलाच जाॅब करत नाहीये “

” मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली. ‘ तुम्हांला मी जड झाले असेन तर करुन टाका माझं लग्न ‘असं म्हणायला लागली “

” दुसरा पर्यायच काय ठेवलाय तिनं आपल्यासमोर? खरंच यावर्षी करुनच टाकतो तिचं लग्न ” विनायक उद्वेगाने म्हणाला

” नाहीतर काय! घरात बसूनही काय करते ती? सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. सदोदित तो मोबाईल घेऊन बसलेली असते. काय करते कुणास ठाऊक! आपण काही बोललो तर रुसून बसते. चारचार दिवस बोलत नाही “

“उद्यापासूनच तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करुया. आताच ती सव्वीस वर्षाची आहे. जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होऊन बसेल. खरंतर आपण अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं. उगीच तिला नोकरी लागण्याची

वाट बघत बसलो “

” तिच तर म्हणत होती की ‘नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून ‘आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात’असं तिचंच म्हणणं होतं “

“आता तिचं काहिही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं ” विनायक ठामपणे म्हणाला

दुसऱ्या दिवसापासून खरोखरच त्यानं वेगवेगळ्या शहरातल्या विवाह संस्था, मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली. आपल्या नातेवाईक, मित्रांना फोन केले. ‘मुलीचं यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुमच्या माहितीतलं चांगलं स्थळ सुचवा “अशी त्यांना विनंती केली.

काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. नऊ

लाखाचं पॅकेज होतं. फोटोवरुन तरी चांगला दिसत होता. विनायकनं त्याची माहिती आणि फोटो नयना आणि माधवीच्या मोबाईलवर पाठवले. पण दोघींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोन दिवसांनी त्यानंच माधवीला विचारलं.

“मी ते स्थळ पाठवलं होतं ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का? “

” बघितलं. नयना नाही म्हणतेय “

” का? सगळं तर चांगलं आहे “

” तिचं नेहमीचंच कारण. नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे “

” बोलव तिला ” विनायक संतापून म्हणाला

माधवीनं नयनाला तीनचार हाका मारल्या पण तिनं प्रतिसाद दिला नाही. शेवटी माधवी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तिला घेऊन आली.

“काय बाबा? “

“काय करत होतीस? तुझ्या आईनं इतक्या हाका मारल्या. ऐकू नाही आल्या? “विनायकनं रागाने विचारलं

“काही नाही. गाणी ऐकत होते. कानात ईअर फोन होते म्हणून ऐकू आलं नाही “

” बरं. मी ते स्थळ पाठवलं होतं, त्याला तू नाही म्हणतेय म्हणे “

” हो. मी मागेही तुम्हांला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणून “

“मला एक सांग. तू इथे नोकरी करुन काय उपयोग? मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला इथली नोकरी सोडावीच लागणार ना? “

” हो बरोबर. पण आजकालच्या मुलांनाच नोकरी करणारी मुलगी हवी असते. नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट, हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं. अशा मुलींना जास्त पॅकेजेसची मुलं मिळतात “

” पण या मुलाची तर मुलगी नोकरी करणारीच हवी अशी काही अट नाहिये “

” हो. पण मग त्याला पॅकेजही तर कमीच आहे “

“नऊ लाखाचं पॅकेज कमी आहे? “विनायकनं आश्चर्याने विचारलं “तुला माहित नसेल बेटा की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त तेराशे रुपये पगार होता. हातात फक्त नऊशे-साडेनऊशे रुपये पडायचे. आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त साडेतीन हजार पगार होता. तुझी आई श्रीमंत घरातली होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी आणि आमचं घराणं पाहून आमचं लग्न लावून दिलं. आणि नंतरही आम्हांला कधी पैशांची चणचण भासली नाही. आज तीस वर्षाच्या नोकरीनंतरही माझं पॅकेज सोळाच लाख आहे. त्यामानाने या मुलाचं पॅकेज सुरुवातीलाच एकदम छान आहे. आणि ते पुढेही वाढू शकतं “

” तुमचा काळ वेगळा होता बाबा. आता महिन्याला एक लाखही पुरत नाहीत “

” तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला पाच लाखही पुरणार नाहीत. व्यवस्थित मॅनेज केलं तर तीसचाळीस हजारातही महिना आरामात पार पडतो. तुझ्या दिलीपकाकाचंच उदाहरण घे. फक्त चाळीस हजारात व्यवस्थित घर चाललंय. मुलं महागड्या काॅलेजमध्ये शिकताहेत. खाऊनपिऊन सुखी आहेत. कधी पैसा पुरत नसल्याची तक्रार नसते. बरं जाऊ दे तुला जर नोकरीच करायची होती तर तू आतापर्यत काय केलंस? पाच वर्षं झालीत तुला इंजीनियर होऊन. तुझ्या सगळ्या मैत्रिणी नोकरीला लागल्यात म्हणे. मग तुलाच का नोकरी लागत नाहिये? “

नयनाचा चेहरा पडला. हळू आवाजात ती म्हणाली

” करतेय मी प्रयत्न पण कुठे जागाच निघत नाहीये त. आणि बाबा मी दोनदा केलीये नोकरी. अगदीच काही घरात बसून नव्हते. “

“बरोबर. पण ती किती महिने केलीस? त्या सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये तीन महिने आणि सायबर सोल्यूशन्समध्ये दोन महिने. खरं ना? “

” मग काय करणार? तिथं एक तर पगार कमी आणि हॅरॅसमेंटच इतकी होती की एकेक दिवस काढणं मला मुश्कील झालं होतं “

” बेटा नोकरी म्हंटलं की तिथं थोडीफार हॅरॅसमेंट असणारच. माझंच बघ. सरकारी नोकरी असूनही माझी ऑफिसमधून यायची वेळ नक्की नसते. बारा बारा तेरातेरा तास ड्युटी होऊन जाते. कधीकधी रविवारी, सुटीच्या दिवशीही ऑफिसला जावं लागतं. सततच्या मिटिंग्स्, काॅन्फरन्सने जीव वैतागून जातो. वरुन सिनीयर्सच्या शिव्या खाव्या लागतात त्या वेगळ्या च. सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं कारण सगळ्यांवरच प्रेशर असतं. मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी. मस्त आराम करावा पण मी तसं करु शकत नाही ” विनायक तिला समजावत म्हणाला

” तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. तुम्हांला नोकरी सोडून कसं चालेल? आणि माझं चालू आहे नोकरी बघणं. नोकरी लागली की बघा मला मोठमोठ्या पॅकेजेसच्या मुलांची स्थळ चालून येतील “

” फक्त पॅकेजच महत्वाचं असतं का बेटा? मुलाचं घराणं, त्यातली माणसं, मुलावरचे संस्कार हे तुला महत्वाचे वाटत नाही का? आणि फार श्रीमंत घर कधीच नको. तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही. त्यांच्या मताला किंमत दिली जात नाही “

” असेलही तसं. पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो “

” चुकीचं आहे ते. बरं जाऊ दे. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहिये. महिनाभर आम्ही थांबतो. तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठिक नाहीतर चांगलं स्थळ आलं तर तुला लग्न करावंच लागेल “

” बाबा एका महिन्यात मला कशी नोकरी लागेल? एक वर्ष तरी थांबा “नयना काकुळतीने म्हणाली

” नाही. तुझ्या नोकरीची वाट बघताबघता पाच वर्षं निघून गेली आहेत. जास्त उशीर केला तर तू थोराड दिसायला लागशील. आणि मग थोराड दिसणाऱ्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल “

” मला कुणी समजूनच घेत नाही ” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच

. सारखे मागे लागतात. मनासारखं काही करुच देत नाहीत “

रागारागाने ती उठली आणि तिच्या रुमकडे निघून गेली

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जबाबदार कोण?  पालक की मुले?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “जबाबदार कोण?  पालक की मुले?☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची वैयक्तिक निवड नसून ती कुटुंब, परंपरा, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यतेशी घट्ट जोडलेली संस्था आहे. म्हणूनच “मला लग्न करायचं आहे की नाही, कधी करायचं आहे, कुणाशी करायचं आहे” हे प्रश्न वैयक्तिक असले तरी त्यांची उत्तरं अनेकदा व्यक्तीपेक्षा कुटुंब आणि समाज ठरवतात. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की अत्यंत उच्चशिक्षित, परदेशात काम करणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणसुद्धा विवाहासारख्या निर्णयात पूर्ण स्वायत्तता घेत नाहीत. यामागे केवळ परंपरेचा दबाव नाही, तर भावनिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचे घटकही गुंतलेले आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्थेची रचना ही सामूहिक आहे. म्हणजेच व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित, सन्मान आणि एकात्मता यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाचा निर्णय घेताना “माझं आयुष्य” यापेक्षा “आपल्या घरचं काय? ” हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांगड अशी धारणा असल्याने, निर्णय प्रक्रियेत पालकांचा हस्तक्षेप ‘हक्काचा’ मानला जातो. अशा वातावरणात स्वतंत्र निर्णय घेणे बंडखोरी वाटू शकते. परिणामी, मुलं स्वतःहून लग्न ठरवण्याऐवजी कुटुंबाच्या मान्यतेची वाट पाहतात किंवा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवतात.

यात आर्थिक मानसशास्त्राचाही मोठा वाटा आहे. लग्न हा भारतीय संदर्भात केवळ सोहळा नसून तो एक मोठा आर्थिक प्रकल्प असतो. हॉल, जेवण, कपडे, दागिने, पाहुणचार, या सर्वांचा खर्च प्रचंड असतो. परंपरेने हा खर्च पालकांनी उचलायचा असतो, आणि अनेक वेळा तो “प्रतिष्ठेचा प्रश्न” बनतो. त्यामुळे मुलगा-मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी “हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे” ही धारणा त्यांच्या मनात कायम राहते. स्वतःच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणे म्हणजे केवळ पैसे देणे नाही, तर त्या खर्चामागील सामाजिक अपेक्षा, नातेवाईकांचे समाधान, प्रतिष्ठेचे गणित यांची जबाबदारी घेणे होय; आणि ही जबाबदारी घेण्यास अनेक जण मानसिकदृष्ट्या तयार नसतात. याशिवाय भावनिक अवलंबित्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय समाजात मुलांना लहानपणापासूनच “तुमच्यासाठी आम्ही आहोत” अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा पालकांच्या अनुभवावर अवलंबून राहण्याची सवय लागते. लग्नासारख्या मोठ्या निर्णयात चूक झाली तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील, ही भीतीही असते. म्हणूनच “आई-वडिलांनी ठरवलेलं सुरक्षित” अशी मानसिकता तयार होते. हा केवळ भीतीचे परिणाम नसून, ती एक प्रकारची सामाजिक कंडिशनिंग आहे.

सामाजिक दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचे राजकारणही या प्रश्नाच्या मागे दडलेले आहे. “लोक काय म्हणतील? ” हा भारतीय मानसिकतेचा केंद्रबिंदू आहे. मुलगा किंवा मुलगी स्वतः लग्न ठरवतात, विशेषतः आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय, तर कुटुंबावर टीका होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अनेक वेळा पालक स्वतः पुढाकार घेतात आणि मुलांनाही तसेच करण्यास भाग पाडतात. परिणामी, व्यक्तीची स्वायत्तता दुय्यम ठरते आणि सामाजिक मान्यता प्राथमिक ठरते. मुलं स्वतःहून लग्न का ठरवत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे निर्णयक्षमता विकसित न होणे. आपल्या शिक्षणपद्धतीत करिअर, स्पर्धा, नोकरी यावर भर दिला जातो; पण जीवननिर्णय, नातेसंबंध, भावनिक परिपक्वता याबाबत मार्गदर्शन कमी असते. त्यामुळे एखादी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असली तरी वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्यात ती गोंधळलेली असू शकते. यामुळे “कुटुंब ठरवेल” हा सोपा मार्ग निवडला जातो.

ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर मानसिक स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक असते. जेव्हा व्यक्ती “माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेईन आणि त्याचे परिणामही मी स्वीकारेन” अशी भूमिका घेते, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. काही शहरी भागात, विशेषतः नव्या पिढीत, हा बदल दिसू लागला आहे. लव्ह मॅरेज, साधे विवाह, कोर्ट मॅरेज, स्वतः खर्च उचलणे यासारख्या प्रवृत्ती वाढत आहेत. पण हा बदल अजूनही मर्यादित आहे, कारण परंपरा आणि सामाजिक अपेक्षा अजूनही मजबूत आहेत. शेवटी, हा प्रश्न मुलं जबाबदारी का घेत नाहीत, इतकाच नाही तर समाज त्यांना तसे करू देतो का, हाही आहे.

अन्यायाची होण्याची जाणीव असताना व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील निर्णायक टप्प्यांवर, विशेषतः विवाहासारख्या निर्णयात, स्वतःची जबाबदारी का घेत नाही?  हा प्रश्न केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मानसिक रचनेवर प्रकाश टाकणारा आहे. कारण येथे “जबाबदारी घेतली नाही” हा निष्कर्ष जितका महत्त्वाचा आहे, तितकाच “घेऊ दिली गेली का? ” हाही प्रश्नही महत्त्वाचा आहे. या दोन स्तरांमधील ताण समजून घेतल्याशिवाय संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांची सामाजिक घडण अशी झाली आहे की, आज्ञाधारकता, कुटुंबनिष्ठा आणि समायोजन हाच त्यांच्या चांगुलपणाचा निकष ठरवले गेला. त्यामुळे विवाहाच्या बाबतीत स्वतःची निवड मांडणे हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, कुटुंबाच्या अपेक्षांना आव्हान देणारे पाऊल ठरते. अशा वेळी “आई-वडिलांसमोर काही चाललं नाही” ही फक्त सबब नसून, ती एक सामाजिक वास्तवाची अभिव्यक्ती आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास ही गोष्ट केवळ वैयक्तिक इच्छेवर अवलंबून नसते; ती दीर्घकाळाच्या संस्कारातून, संधींमधून आणि सामाजिक पाठबळातून विकसित होते. म्हणूनच अनेक स्त्रिया उच्चशिक्षित असूनही, निर्णायक क्षणी स्वतःची भूमिका ठामपणे मांडू शकत नाहीत.

सामाजिक बंधनांमध्ये अडकलेली व्यक्ती अनेकदा त्या बंधनांना स्वीकारून बसते आणि आपल्यावर अन्याय सहन करत असते. यालाच मानसशास्त्रात संस्कारातील गुलामी मान्य करणे म्हणतात. म्हणजेच बाह्य दडपण हळूहळू व्यक्तीच्या आतल्या विश्वासाचा भाग बनते. परिणामी, ती स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेते, स्वतःच्या निवडीवर विश्वास ठेवत नाही आणि सुरक्षिततेच्या नावाखाली पारंपरिक मार्ग स्वीकारते. येथे अन्याय केवळ बाहेरून होत नाही, तर तो आपल्या अंतर्गतही होत राहतो. तथापि, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांसारख्या समाजसुधारकांनी स्त्रीला स्वओळख, शिक्षण आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचा जो प्रयत्न केला, तो पूर्णपणे समाजात झिरपला नाही, हेही वास्तव आहे. यामागे केवळ स्त्रियांची उदासीनता कारणीभूत नाही, तर त्या विचारांना प्रतिकार करणारी सामाजिक रचना अजूनही टिकून आहे. शिक्षण मिळालं तरी निर्णयस्वातंत्र्य मिळेलच असं नाही, कारण घरातील सत्तासंबंध, आर्थिक अवलंबित्व, आणि कुटुंब तुटेल या भीतीमुळे अनेक स्त्रिया तडजोडीचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे स्वातंत्र्याची जाणीव आणि स्वातंत्र्याची अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी निर्माण होते.

आजची पिढी अशा लग्नाला “डिसफंक्शनल मॅरेज” म्हणून ओळखू लागलेली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. कारण आधी जे ‘नॉर्मल’ मानलं जात होतं ते भावनिक तुटलेपण, संवादाचा अभाव, केवळ सामाजिक बंधन म्हणून टिकवलेलं नातं आता प्रश्नांकित होत आहे. त्यामुळेच अनेक तरुण-तरुणी विवाहाबद्दल अधिक सजग झाले आहेत आणि “आपण हा अन्याय स्वतःवर होऊ देणार नाही” अशी भूमिका घेऊ लागले आहेत. या बदलामुळेच घटस्फोटांचे प्रमाण वाढताना दिसते. पण वाढते घटस्फोट हा कुटुंब संस्थेच्या अपयशाचा निर्देशक आहे की असमानतेला नकार देण्याचा प्रयत्न आहे, याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे फक्त आजच्या पिढीला दोष देणं सोपं असलं तरी ते अपुरं आहे. कारण जेव्हा पिढ्यानुपिढ्या असमानतेवर आधारलेली विवाहसंस्था उभी केली जाते, तेव्हा तिच्या परिणामांना सामोरं जाताना संघर्ष अपरिहार्य असतो. आजचे तरुण-तरुणी समतेची अपेक्षा करतात, भावनिक सुसंवाद शोधतात आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रयत्न करतात. जर ही अपेक्षा पूर्ण होत नसेल, तर ते नातं तोडण्याचा निर्णय घेतात. हा केवळ ‘अधीरपणा’ नाही, तर ते मूल्यांमध्ये झालेल्या बदलाचे लक्षण आहे.

मग विवाहसंस्थेचा सुकाणू पारंपरिक असमानतेकडून समतेच्या आणि मानवतेच्या मूल्यांकडे वळवायचा का?  याचे उत्तर समाजाच्या सामूहिक इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. जर पालक अजूनही मुलांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा आग्रह धरत राहिले, तर नवीन पिढीशी संघर्ष वाढणारच. उलट, जर त्यांनी मुलांना निर्णयक्षम बनवले, त्यांच्या निवडीचा आदर केला, आणि समतेच्या मूल्यांना पाठिंबा दिला, तर विवाहसंस्था अधिक सुदृढ आणि अर्थपूर्ण होऊ शकते. म्हणून प्रश्न दोषारोपाचा नसून जबाबदारीच्या पुनर्वाटपाचा आहे. स्त्रिया, पुरुष, पालक आणि समाज, सर्वांनी मिळून विवाहाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. समता, स्वातंत्र्य आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर आधारित नातेसंबंध निर्माण झाले, तरच विवाहसंस्था टिकाऊ आणि समाधानकारक ठरेल. अन्यथा, असमानतेवर उभी असलेली कोणतीही रचना कितीही परंपरेच्या आधारावर टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी ती आतून पोखरलेलीच राहील. जोपर्यंत कुटुंब आणि समाज व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत मुलं पूर्ण स्वायत्ततेने लग्न ठरवतील आणि पार पाडतील अशी अपेक्षा वास्तववादी ठरणार नाही. ज्या प्रमाणात व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारेल आणि कुटुंब त्या स्वातंत्र्याला मान्यता देईल, त्या प्रमाणात भारतीय विवाहसंस्थेची मानसिकता बदलत जाईल, हेच खरे नाही का?

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares